मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

हेमंत ववले ·

In reply to by विजुभाऊ

हेमंत ववले 11/04/2019 - 14:23
भुतप विषयी माहिती सविस्तर लिहिललेखामध्ये नुकत्याच लेखामध्ये, त्यासाठे माझा मिसळपाव वरील नवीन लेख वाचा, किंवा खालील लिंक वर क्लिक करुन मुळ लेख वाचा! धन्यवाद https://nisargshala.in/the-necklace-of-sky-swati-virgo-chitra-hasta-corvus-stargazing-camping-near-pune/

In reply to by विजुभाऊ

हेमंत ववले 11/04/2019 - 14:23
भुतप विषयी माहिती सविस्तर लिहिललेखामध्ये नुकत्याच लेखामध्ये, त्यासाठे माझा मिसळपाव वरील नवीन लेख वाचा, किंवा खालील लिंक वर क्लिक करुन मुळ लेख वाचा! धन्यवाद https://nisargshala.in/the-necklace-of-sky-swati-virgo-chitra-hasta-corvus-stargazing-camping-near-pune/
भारतीय नक्षत्रांच्या यादीमध्ये पुर्वा व उत्तरा फाल्गुनी नंतर येणारे नक्षत्र म्हणजे हस्त त्यानंतर चित्रा व त्यानंतर आहे स्वाती. लक्षात असुद्या नक्षत्र म्हणजे चंद्राचे घर. २७ नक्षत्रे आपण मानतो व ही २७ नक्षत्रे म्हणजे चंद्राची आकाशातील स्थाननिश्चिती करण्यासाठी योजलेली त्याचे घरे मानली आहेत. वैदिक कालापासुनच या सा-या नक्षत्रांना (हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रे) विशेष मानले गेले आहे. प्रत्येक नक्षत्र ऋतुमानातील बदलांचे सुचक आहेत. जसे ऋतुमानातील बदल आहेत तसेच, त्याच बदलांवर आधारीत कृषि संस्कृतीशी जोडलेले कृषिचक्र देखील आहेच.

सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

माहितगार ·

mrcoolguynice 03/12/2018 - 14:41
जिजाऊंचे गुरु शेख बाबा होते, जेजुरीच्या खंडेरायाचे पूजन काही मुस्लिम मलंगबाबा म्हणून करतात, जन्माने मुस्लिम असल्याचा दावा केले गेलेले साईबाबा अनेक हिंदूंच्या आरतीचे मालक आहे ... अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या प्रतिक्रिया येतील आता तुमच्या लेखावर ...

mrcoolguynice 03/12/2018 - 14:51
चीन मला फार आवडत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे (सुवर्णमंदिराला जमीन देणाऱ्या) अकबरानंतर , सत्तेत (जिझिया लादणारा) औरंगझेब आला... त्याच प्रमाणे "सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा प्रयोग" करणाऱ्या सध्याच्या चिनी राजवटी नंतर औरंगझेबी राजवट चीन मध्ये यावी (आणि ह्याप्पीली एव्हर आफ्टर) स्थिती न यावी...

mrcoolguynice 03/12/2018 - 15:54
"सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलन" वैगरे मला चीनमधील सिक्युलर / फेक्युलर विचारजंताचा काहीतरी डाव दिसतोय. चीनमधील बहुसंख्य हानवंशीयांनी सरकारी डावपेचांना बळी पडू नये अशी अपेक्षा. सरकारच्या हातात मीडिया असतो सगळा, जवळ जवळ सगळीच मीडिया दरबारी आहेत. (चीनमधल्या मीडिया बाबत विधान केलेले आहे हे ) भारतीय कूटनीती तज्ज्ञांनी सामान्य जनतेस याची जाणीव करून देऊन, चीन मध्ये फूट पाडावी, (भारतासाठी पथ्यावर ). बहुसंख्य हान वंशीयांना जाणीव करून द्यावी की त्यांची महान संस्कृती धोक्यात आहे, आक्रमणकरी इस्लाम चे हे जे लांगुलचालन करण्याचा घाट घातला जातोय , तो बहुसंख्य हान वंशीयासाठी धोकादायक ठरू शकतो. हान वंशीयांनी जास्तीतजास्त अपत्ये होऊ द्यावी. सर्व उघूर आयडेन्टिटी चे नामांतर करून हान सांस्कृतिक नाम ठेवावे. जमल्यास एखाद्या हान नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारावा. सर्वाना पोर्क / वराह सेवन व पालन सक्तीचे करावे. जो वराह सेवनाला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरवून भर चौकात जाळून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत एक देश एक संस्कृती ची पॉलिसी राबवावी.

त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही. दया, कुछ तो गडबड है. पाव के नीचे जमीन क्यो नही दिख रही? (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल. १. यात पाश्च्यात्य देशातील बहुसंख्य एनजीओंना, (अ) सोईस्कर नसलेल्या मानवाधिकाराचे फार काही कौतूक आहे आणि/किंवा (आ) त्यांचे अंतर्गत (गुप्त) हितसंबंध नसतात, असा सूर दिसत आहे. २. आर्थिक मदतीच्या कंपल्शनच्या सूचना करताना हिटलरशाही/हुकुमशाही/इमर्जन्सी/इ च्या आरोळ्या ऐकू आल्या नाहीत ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) ३. मुख्य म्हणजे... लेखात लिहिलेल्या चीनमधल्या कृती, मानवाधिकारांची काळजी... अगदी किमान काळजीही... घेऊन करता येतील काय?! (कपाळावर हात मारणारी स्मायलीपेक्षा जास्त काही जालीम कल्पावे) एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल. चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते. असो. अस्वीकरण : वरच्या कारणांमुळे, या विषयावर पुढे अधिक चर्चा करण्याचे / न करण्याचे सर्व हक्क, स्वाधिन ठेवलेले आहेत. :)

In reply to by माहितगार

माहितगारसाहेब, "जे न देखे रवी, ते देखे कवी" असे एक वचन आहे. त्यामुळे, हा लेख म्हणजे एक कविता असती तर, त्याच्यातील कल्पनाविलासाच्या उत्तुंग भरार्‍यांची जरूर तारीफ केली असती. पण, तसे नसल्याने व (अर्थातच) त्याचा तार्कीक व व्यावहारीक प्रतिवाद करण्याइतकी प्रतिभा व कल्पनाशक्ती (सुदैवाने) माझ्याकडे नसल्याने, माफी असावी. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 04/12/2018 - 18:07
हा धागा लेख चीनी प्रयोगाची अल्प माहिती जराशा टंग इन चीक स्टाईल नी देतोय. लेखात चीनी प्रयोगातील अतीरेक आणि चीनी प्रयोगावरील टिका टाळली आहे. मी स्वतःच्या वादाची किंवा दृष्टीकोणाची कोणतीही मांडणी लेखात केलेली नाही, काही विधाने जी आली आहेत ती जराशी टंग इन चीक स्वरुपाची आहेत त्यामुळे जी काही बाजू घ्यायची किंवा प्रतिवाद करावयाचा आहे तो चीनी प्रयोगा बद्दल असणे अपेक्षीत आहे.
चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.
मागच्या एका धाग्यातल्या प्रतिसादात आणि उपरोल्लेक्खीत प्रतिसादांशात आपण अनावश्यक व्यक्तिगत होत नाही आहात ना अशी शंका वाटली. मुख्य म्हणजे आपण इथे एकमेकांची परिक्षा घेण्यासाठी नाही आहोत असे वाटते. लेख टंग इन चीक करण्यासाठी आणि नंतरच्या चर्चेत माहिती येऊ शकेल अशा दृष्टीने टाळले आहे. आपल्याला जी माहिती आणि दृष्टीकोण महत्वाचे वाटतात ते आपण शेअर करण्यास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:23
इराक मधील याझिदींवरील अत्याचारांबद्दलचा लेखही मी खूपच संयत लिहिला आहे. एवढ्या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारांना मी एवढे संयत का लिहिले असे माझेच मला वाटते, त्याच्या एकुण स्वरुपाचे गांभीर्य स्पष्ट करणारा अजून एखादा लेख लिहिला पाहिजे असे हल्ली वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:25
(मी याझिदींवरील अत्याचारांबद्दल संयत लेखन केले म्हणजे माझे त्या विषयावरील वाचन कमी आहे असे नसावे)

mrcoolguynice 03/12/2018 - 14:41
जिजाऊंचे गुरु शेख बाबा होते, जेजुरीच्या खंडेरायाचे पूजन काही मुस्लिम मलंगबाबा म्हणून करतात, जन्माने मुस्लिम असल्याचा दावा केले गेलेले साईबाबा अनेक हिंदूंच्या आरतीचे मालक आहे ... अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या प्रतिक्रिया येतील आता तुमच्या लेखावर ...

mrcoolguynice 03/12/2018 - 14:51
चीन मला फार आवडत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे (सुवर्णमंदिराला जमीन देणाऱ्या) अकबरानंतर , सत्तेत (जिझिया लादणारा) औरंगझेब आला... त्याच प्रमाणे "सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा प्रयोग" करणाऱ्या सध्याच्या चिनी राजवटी नंतर औरंगझेबी राजवट चीन मध्ये यावी (आणि ह्याप्पीली एव्हर आफ्टर) स्थिती न यावी...

mrcoolguynice 03/12/2018 - 15:54
"सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलन" वैगरे मला चीनमधील सिक्युलर / फेक्युलर विचारजंताचा काहीतरी डाव दिसतोय. चीनमधील बहुसंख्य हानवंशीयांनी सरकारी डावपेचांना बळी पडू नये अशी अपेक्षा. सरकारच्या हातात मीडिया असतो सगळा, जवळ जवळ सगळीच मीडिया दरबारी आहेत. (चीनमधल्या मीडिया बाबत विधान केलेले आहे हे ) भारतीय कूटनीती तज्ज्ञांनी सामान्य जनतेस याची जाणीव करून देऊन, चीन मध्ये फूट पाडावी, (भारतासाठी पथ्यावर ). बहुसंख्य हान वंशीयांना जाणीव करून द्यावी की त्यांची महान संस्कृती धोक्यात आहे, आक्रमणकरी इस्लाम चे हे जे लांगुलचालन करण्याचा घाट घातला जातोय , तो बहुसंख्य हान वंशीयासाठी धोकादायक ठरू शकतो. हान वंशीयांनी जास्तीतजास्त अपत्ये होऊ द्यावी. सर्व उघूर आयडेन्टिटी चे नामांतर करून हान सांस्कृतिक नाम ठेवावे. जमल्यास एखाद्या हान नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारावा. सर्वाना पोर्क / वराह सेवन व पालन सक्तीचे करावे. जो वराह सेवनाला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरवून भर चौकात जाळून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत एक देश एक संस्कृती ची पॉलिसी राबवावी.

त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही. दया, कुछ तो गडबड है. पाव के नीचे जमीन क्यो नही दिख रही? (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल. १. यात पाश्च्यात्य देशातील बहुसंख्य एनजीओंना, (अ) सोईस्कर नसलेल्या मानवाधिकाराचे फार काही कौतूक आहे आणि/किंवा (आ) त्यांचे अंतर्गत (गुप्त) हितसंबंध नसतात, असा सूर दिसत आहे. २. आर्थिक मदतीच्या कंपल्शनच्या सूचना करताना हिटलरशाही/हुकुमशाही/इमर्जन्सी/इ च्या आरोळ्या ऐकू आल्या नाहीत ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) ३. मुख्य म्हणजे... लेखात लिहिलेल्या चीनमधल्या कृती, मानवाधिकारांची काळजी... अगदी किमान काळजीही... घेऊन करता येतील काय?! (कपाळावर हात मारणारी स्मायलीपेक्षा जास्त काही जालीम कल्पावे) एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल. चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते. असो. अस्वीकरण : वरच्या कारणांमुळे, या विषयावर पुढे अधिक चर्चा करण्याचे / न करण्याचे सर्व हक्क, स्वाधिन ठेवलेले आहेत. :)

In reply to by माहितगार

माहितगारसाहेब, "जे न देखे रवी, ते देखे कवी" असे एक वचन आहे. त्यामुळे, हा लेख म्हणजे एक कविता असती तर, त्याच्यातील कल्पनाविलासाच्या उत्तुंग भरार्‍यांची जरूर तारीफ केली असती. पण, तसे नसल्याने व (अर्थातच) त्याचा तार्कीक व व्यावहारीक प्रतिवाद करण्याइतकी प्रतिभा व कल्पनाशक्ती (सुदैवाने) माझ्याकडे नसल्याने, माफी असावी. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 04/12/2018 - 18:07
हा धागा लेख चीनी प्रयोगाची अल्प माहिती जराशा टंग इन चीक स्टाईल नी देतोय. लेखात चीनी प्रयोगातील अतीरेक आणि चीनी प्रयोगावरील टिका टाळली आहे. मी स्वतःच्या वादाची किंवा दृष्टीकोणाची कोणतीही मांडणी लेखात केलेली नाही, काही विधाने जी आली आहेत ती जराशी टंग इन चीक स्वरुपाची आहेत त्यामुळे जी काही बाजू घ्यायची किंवा प्रतिवाद करावयाचा आहे तो चीनी प्रयोगा बद्दल असणे अपेक्षीत आहे.
चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.
मागच्या एका धाग्यातल्या प्रतिसादात आणि उपरोल्लेक्खीत प्रतिसादांशात आपण अनावश्यक व्यक्तिगत होत नाही आहात ना अशी शंका वाटली. मुख्य म्हणजे आपण इथे एकमेकांची परिक्षा घेण्यासाठी नाही आहोत असे वाटते. लेख टंग इन चीक करण्यासाठी आणि नंतरच्या चर्चेत माहिती येऊ शकेल अशा दृष्टीने टाळले आहे. आपल्याला जी माहिती आणि दृष्टीकोण महत्वाचे वाटतात ते आपण शेअर करण्यास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:23
इराक मधील याझिदींवरील अत्याचारांबद्दलचा लेखही मी खूपच संयत लिहिला आहे. एवढ्या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारांना मी एवढे संयत का लिहिले असे माझेच मला वाटते, त्याच्या एकुण स्वरुपाचे गांभीर्य स्पष्ट करणारा अजून एखादा लेख लिहिला पाहिजे असे हल्ली वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:25
(मी याझिदींवरील अत्याचारांबद्दल संयत लेखन केले म्हणजे माझे त्या विषयावरील वाचन कमी आहे असे नसावे)
इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त ·

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

माहितगार ·

Ram ram 05/06/2018 - 20:34
माझ्या लहानपणी यंगला, यंगणे हे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वर चढणे या अर्थाने क्रियापद वापरले जाई. तसेच चाक फिरण्याला बिंगणे म्हटलं जात असे.

In reply to by Ram ram

माहितगार 06/06/2018 - 13:50
तेलंगणा Yenka, Yenkathala Yenkepalle , Yengalaguda, Yengampalle कर्नाटक Yenkanchi महाराष्ट्र येनगाव, Yengalwadi, Yenkapalli , येकांबंदा, येंगाडा, येंगलखेडा , येंगडदेव ( वर्धा 534190) आपल्या प्रतिसादाने या अभ्यासण्यास मदत झाली . अनेक आभार

समर्पक 05/06/2018 - 21:25
वेंकटेश किंवा व्यंकटेश हे "वैकुंठेश" पासून तयार झाले आहे असे मानतात. त्यामुळेच वेंकटेश प्रमाणेच केवळ वेंकट अथवा वेंकटप्रसाद ही सुद्धा अपभ्रंश लक्षात घेता अर्थपूर्ण नावे आहेत.

In reply to by समर्पक

माहितगार 06/06/2018 - 09:24
वेंकटेश किंवा व्यंकटेश हे "वैकुंठेश" पासून तयार झाले आहे असे मानतात.
हेही शक्यय पण वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती काय काय देतात हेही बघावे लागेल * दुसरे वेंकटेश शब्दाबद्दलची माझी थेअरी व्हॅलीड रहाण्यासाथी ट हे अक्षर नसलेली नुसते वेंक पासूनची बरीच गावे मिळावयास हवीत , वेंकटेश नसलेली नुसते वेंक पासूनची गावे डाटाबेसमध्ये शोधणे जटील आणि वेळखाऊ काम आहे . (आणि दाक्षिणात्य भाषातील बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नसणे हि दुसरी अडचण आहेच) ** पहिल्या प्रयत्नात मिळाली ती खालील प्रमाणे *** तेलंगाणा Venkur Venkepalle, venki gari thanda , Venkiryal *** केरळ Venkurinji Venkulam *** महाराष्ट्र Venkute (जिल्हा अहमदनगर ) *** तामिळनाडू Venki-dusamuthiran , Venkodu, Venkolla, Venkuzhy, Venkulamkarai

In reply to by समर्पक

माहितगार 06/06/2018 - 10:23
वैकुंट नावाची गावे कशाला असतील असा विचार करत होतो पण थोडीशी निघाली * Vaikunthpura Samadara B.O 387120 Kheda KHEDA GUJARAT * Vaikuntapur Gulmadugu B.O 504109 Sarangapur ADILABAD TELANGANA * Vaikuntalakshmipuram Kakulapadu B.O 521106 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH * Vaikuntashram Kothapalli B.O 521111 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH * Vaikuntapura Masige B.O 577139 Sringeri CHICKMAGALUR KARNATAKA * Srivaikuntam Srivaikuntam H.O 628601 Srivaikuntam TUTICORIN TAMIL NADU

पुंबा 06/06/2018 - 13:18
व्यंकटेश हे नाम व्यंकटगिरी ह्या स्थानावरून पडले आहे. हा पर्वत वाकडा असल्याने तो व्यंकटगिरी व तिथे असलेला देव तो व्यंकटेश. : संदर्भः व्यंकटेशस्तोत्र हा माधव आचवलांचा 'पत्र' या संग्रहातील लेख..

आर्य 07/06/2018 - 22:26
वेंम (पाप) + कट (नाश) + इश (देव) = वेंम-कटेश = व्यंकटेश / वेङ्कटेश (जे खळांची व्यंकटी सांडो - जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जावा) तसेच तिरु या तमीळ शव्दाच अर्थ श्री आहे आणि या डोंगरावर राहणारा देव हिच व्युत्पत्ती व्यंकटगिरी, वेंकटाद्रि, वेंकटाचल, व्यंकटरमण, मलयप्पा / तिरुमला (तिरु +मलय) - तिरु+पती -श्रीनिवास /श्रीवारी इ.

In reply to by आर्य

माहितगार 08/06/2018 - 13:38
तसेच तिरु या तमीळ शव्दाच अर्थ श्री आहे आणि या डोंगरावर राहणारा देव हिच व्युत्पत्ती
सहमत आहे . * आपण पसायदानाचा संदर्भ दिल्यामुळे मूळ तामिळ संदर्भ काही मिळतात का ते शोधण्याचा पुन्हा एकदा जरा अधिक प्रयत्न केला . सिलापाथीकरम ( Silappatikaram ) हा तामिळ ग्रंथ (इस सुमारे पहिले ते तिसरे शतक ) आहे. (यातही पुराणासारखी अतिरंजने असल्यामुळे ऐतिहासिक पुरावा मानला जात नाही ) त्यात
“ High on Vengadam's towering crest, with flowing streams in flood, Between the effulgent glory, of shining Sun and Moon, Like unto a blue cloud in lightning dress, In all the brilliance of rainbow light, The Red-eyed great One, majestic stands In dress of flowery brilliance with garland bright, One lotus hand with fearsome disc adorned, and milk white conch (the other held.)” संदर्भ
असे वर्णन येताना दिसते . ** वेंगदम मधील वे चे एकारांत उचचारानं दीर्घ असल्या बद्दल येथे चर्चा दिसते * 'वेंगदम' चे उल्लेख डोंगरा बद्दल असल्याचे उल्लेख आपण म्हणता तसे मलाई , वराई , आणि kunRu बद्दल आहेत याचे निश्चित संदर्भ प्राचीन तामिळ साहित्यातून येताना दिसताहेत . मूळ तमीळ इंग्रजी लिपी आणि अनुवादासहीत या दुव्या वरील चर्चेत उपलब्ध हि देवता वैष्णव आहे कि शैव यावर ११ व्या शतकाच्या सुमारास वाद होऊन वैष्णव प्रसारक रामानुजानी पुढे आणलेल्या चमत्कारानंतर वैष्णव असल्याचे निश्चित केले गेले असे काही संदर्भ आंतरजालावर दिसतात (संदर्भ ). पण बहुधा स्थानिक ग्राम देवता राहिली असावी कि ज्यामुळे देवतेस स्वतः:चे विशिष्ट नाव दिसत नाही . बालाजी हे बहुधा पांडुरंगा प्रमाणे भक्तांचे नाव असावे ( माझा व्यक्तिगत कयास चुभूदेघे), श्रीनिवास हा शब्द श्री चे निवास असा स्पष्टच दिसतो तर वेंकटेश्वर हे पर्वतीय ईश्वर एवढाच बोध करते . पौराणिक भक्त कविनी वेंकटेश शब्दाचा आधी श्रद्धेतून अर्थ पापनाशक असा लावून मग नंतर त्याची सोयीचा समास विग्रह केला नाहीना अशी जराशी साशंकता वाटते कारण वेन्क / वेम म्हणजे पाप आणि कट म्हणजे नाश अशी व्युत्पत्ती ब्रह्माण्ड पुराणात असल्याचा उल्लेख इंग्रजी विकिपीडियावर Nanditha Krishna (2000). Balaji-Venkateshwara, Lord of Tirumala-Tirupati. या पुस्तकाच्या पृष्ठ ४९ चा हवाला देऊन केल्याचे दिसते (गुगल बुकावर पुस्तकाचा पूर्वदृष्य उपलब्ध नसल्यामुळे खात्री करता आली नाही ) वेन / वेट वेन्क या पैकी एखादा शब्द पाप या अर्थाने इतरही संस्कृत साहित्यात तपासले जाण्याची गरज असावी . स्पोकन संस्कृत डिक्शनरीवरील प्राथमिक शोधात तरी मला तसे दिसले नाही पण संस्कृत भाषेचे जाणकार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील हेच पुराणिक उल्लेखातून ज्ञानेश्वर कालीन मराठीत व्यंकटी शब्द आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही तामिळ अथवा संस्कृत भाषांना त्यांचे त्यांचे ड्यू क्रेडिट देण्यास हरकत नसावी . वराई सारखा शब्द प्राचीन तामिळ मध्ये डोंगरासाठी वापरला जाणे आणि मराठीत वर हा शब्द वापरात असणे ग्राम नामात आढळलेले साम्य संस्कृत प्रमाणे प्राचीन प्रोटो पंचद्रविड जीकाही भाषा राहिली असेल तिचाही मराठी भाषा आणि प्रदेशावर संस्कृत प्रमाणे प्रभाव दिसून येतो असे वाटते .. * त्या टेकडी/डोंगरास ' वेंगदम' हा प्राचीन तमीळ साहित्यातील उल्लेख सापडल्यामुळे मी धागा लेखातून पुढे ठेवलेल्या थेअरीस बळकटी येत असावी , पण तरीही माझी मांडणी अचूकच असल्याचा दावा नाही कारण माझ्याही माहितीस मर्यादा निश्चितच पडतात. माहितीपूर्ण चर्चा सहभागासाठी आभार ईतर संदर्भ * Devotion to Mal (Mayon)

In reply to by माहितगार

माहितगार 09/06/2018 - 10:16
* 'वेंगदम' आणि वेंकटेश शैव की वैष्णव या रामानुज कालीन वादाचा उल्लेख रा.चि. ढेरे यांच्या Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur By Ramchandra Chintaman Dhere ग्रंथात येताना दिसतो आहे. * वेंकलपारा नावाच्या टेकड्या केरळातही दिसताहेत, वेंक / वेंग उच्चारण समावेश असलेल्या नावच्या टेकड्यांची उदाहरणे दक्षिणेत आणखी काही मिळावयास हईत असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 09/06/2018 - 12:16
ज्यांना तिरुपती आणि एकुणच मंदिरांच्या इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी गूगलबुक्सवर प्रीव्ह्यू उपलब्ध असलेले The Lord of Vengadam: A Historical Perspective By S R RAMANUJAN हे पुस्तक रोचक असावे.

Ram ram 05/06/2018 - 20:34
माझ्या लहानपणी यंगला, यंगणे हे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वर चढणे या अर्थाने क्रियापद वापरले जाई. तसेच चाक फिरण्याला बिंगणे म्हटलं जात असे.

In reply to by Ram ram

माहितगार 06/06/2018 - 13:50
तेलंगणा Yenka, Yenkathala Yenkepalle , Yengalaguda, Yengampalle कर्नाटक Yenkanchi महाराष्ट्र येनगाव, Yengalwadi, Yenkapalli , येकांबंदा, येंगाडा, येंगलखेडा , येंगडदेव ( वर्धा 534190) आपल्या प्रतिसादाने या अभ्यासण्यास मदत झाली . अनेक आभार

समर्पक 05/06/2018 - 21:25
वेंकटेश किंवा व्यंकटेश हे "वैकुंठेश" पासून तयार झाले आहे असे मानतात. त्यामुळेच वेंकटेश प्रमाणेच केवळ वेंकट अथवा वेंकटप्रसाद ही सुद्धा अपभ्रंश लक्षात घेता अर्थपूर्ण नावे आहेत.

In reply to by समर्पक

माहितगार 06/06/2018 - 09:24
वेंकटेश किंवा व्यंकटेश हे "वैकुंठेश" पासून तयार झाले आहे असे मानतात.
हेही शक्यय पण वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती काय काय देतात हेही बघावे लागेल * दुसरे वेंकटेश शब्दाबद्दलची माझी थेअरी व्हॅलीड रहाण्यासाथी ट हे अक्षर नसलेली नुसते वेंक पासूनची बरीच गावे मिळावयास हवीत , वेंकटेश नसलेली नुसते वेंक पासूनची गावे डाटाबेसमध्ये शोधणे जटील आणि वेळखाऊ काम आहे . (आणि दाक्षिणात्य भाषातील बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नसणे हि दुसरी अडचण आहेच) ** पहिल्या प्रयत्नात मिळाली ती खालील प्रमाणे *** तेलंगाणा Venkur Venkepalle, venki gari thanda , Venkiryal *** केरळ Venkurinji Venkulam *** महाराष्ट्र Venkute (जिल्हा अहमदनगर ) *** तामिळनाडू Venki-dusamuthiran , Venkodu, Venkolla, Venkuzhy, Venkulamkarai

In reply to by समर्पक

माहितगार 06/06/2018 - 10:23
वैकुंट नावाची गावे कशाला असतील असा विचार करत होतो पण थोडीशी निघाली * Vaikunthpura Samadara B.O 387120 Kheda KHEDA GUJARAT * Vaikuntapur Gulmadugu B.O 504109 Sarangapur ADILABAD TELANGANA * Vaikuntalakshmipuram Kakulapadu B.O 521106 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH * Vaikuntashram Kothapalli B.O 521111 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH * Vaikuntapura Masige B.O 577139 Sringeri CHICKMAGALUR KARNATAKA * Srivaikuntam Srivaikuntam H.O 628601 Srivaikuntam TUTICORIN TAMIL NADU

पुंबा 06/06/2018 - 13:18
व्यंकटेश हे नाम व्यंकटगिरी ह्या स्थानावरून पडले आहे. हा पर्वत वाकडा असल्याने तो व्यंकटगिरी व तिथे असलेला देव तो व्यंकटेश. : संदर्भः व्यंकटेशस्तोत्र हा माधव आचवलांचा 'पत्र' या संग्रहातील लेख..

आर्य 07/06/2018 - 22:26
वेंम (पाप) + कट (नाश) + इश (देव) = वेंम-कटेश = व्यंकटेश / वेङ्कटेश (जे खळांची व्यंकटी सांडो - जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जावा) तसेच तिरु या तमीळ शव्दाच अर्थ श्री आहे आणि या डोंगरावर राहणारा देव हिच व्युत्पत्ती व्यंकटगिरी, वेंकटाद्रि, वेंकटाचल, व्यंकटरमण, मलयप्पा / तिरुमला (तिरु +मलय) - तिरु+पती -श्रीनिवास /श्रीवारी इ.

In reply to by आर्य

माहितगार 08/06/2018 - 13:38
तसेच तिरु या तमीळ शव्दाच अर्थ श्री आहे आणि या डोंगरावर राहणारा देव हिच व्युत्पत्ती
सहमत आहे . * आपण पसायदानाचा संदर्भ दिल्यामुळे मूळ तामिळ संदर्भ काही मिळतात का ते शोधण्याचा पुन्हा एकदा जरा अधिक प्रयत्न केला . सिलापाथीकरम ( Silappatikaram ) हा तामिळ ग्रंथ (इस सुमारे पहिले ते तिसरे शतक ) आहे. (यातही पुराणासारखी अतिरंजने असल्यामुळे ऐतिहासिक पुरावा मानला जात नाही ) त्यात
“ High on Vengadam's towering crest, with flowing streams in flood, Between the effulgent glory, of shining Sun and Moon, Like unto a blue cloud in lightning dress, In all the brilliance of rainbow light, The Red-eyed great One, majestic stands In dress of flowery brilliance with garland bright, One lotus hand with fearsome disc adorned, and milk white conch (the other held.)” संदर्भ
असे वर्णन येताना दिसते . ** वेंगदम मधील वे चे एकारांत उचचारानं दीर्घ असल्या बद्दल येथे चर्चा दिसते * 'वेंगदम' चे उल्लेख डोंगरा बद्दल असल्याचे उल्लेख आपण म्हणता तसे मलाई , वराई , आणि kunRu बद्दल आहेत याचे निश्चित संदर्भ प्राचीन तामिळ साहित्यातून येताना दिसताहेत . मूळ तमीळ इंग्रजी लिपी आणि अनुवादासहीत या दुव्या वरील चर्चेत उपलब्ध हि देवता वैष्णव आहे कि शैव यावर ११ व्या शतकाच्या सुमारास वाद होऊन वैष्णव प्रसारक रामानुजानी पुढे आणलेल्या चमत्कारानंतर वैष्णव असल्याचे निश्चित केले गेले असे काही संदर्भ आंतरजालावर दिसतात (संदर्भ ). पण बहुधा स्थानिक ग्राम देवता राहिली असावी कि ज्यामुळे देवतेस स्वतः:चे विशिष्ट नाव दिसत नाही . बालाजी हे बहुधा पांडुरंगा प्रमाणे भक्तांचे नाव असावे ( माझा व्यक्तिगत कयास चुभूदेघे), श्रीनिवास हा शब्द श्री चे निवास असा स्पष्टच दिसतो तर वेंकटेश्वर हे पर्वतीय ईश्वर एवढाच बोध करते . पौराणिक भक्त कविनी वेंकटेश शब्दाचा आधी श्रद्धेतून अर्थ पापनाशक असा लावून मग नंतर त्याची सोयीचा समास विग्रह केला नाहीना अशी जराशी साशंकता वाटते कारण वेन्क / वेम म्हणजे पाप आणि कट म्हणजे नाश अशी व्युत्पत्ती ब्रह्माण्ड पुराणात असल्याचा उल्लेख इंग्रजी विकिपीडियावर Nanditha Krishna (2000). Balaji-Venkateshwara, Lord of Tirumala-Tirupati. या पुस्तकाच्या पृष्ठ ४९ चा हवाला देऊन केल्याचे दिसते (गुगल बुकावर पुस्तकाचा पूर्वदृष्य उपलब्ध नसल्यामुळे खात्री करता आली नाही ) वेन / वेट वेन्क या पैकी एखादा शब्द पाप या अर्थाने इतरही संस्कृत साहित्यात तपासले जाण्याची गरज असावी . स्पोकन संस्कृत डिक्शनरीवरील प्राथमिक शोधात तरी मला तसे दिसले नाही पण संस्कृत भाषेचे जाणकार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील हेच पुराणिक उल्लेखातून ज्ञानेश्वर कालीन मराठीत व्यंकटी शब्द आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही तामिळ अथवा संस्कृत भाषांना त्यांचे त्यांचे ड्यू क्रेडिट देण्यास हरकत नसावी . वराई सारखा शब्द प्राचीन तामिळ मध्ये डोंगरासाठी वापरला जाणे आणि मराठीत वर हा शब्द वापरात असणे ग्राम नामात आढळलेले साम्य संस्कृत प्रमाणे प्राचीन प्रोटो पंचद्रविड जीकाही भाषा राहिली असेल तिचाही मराठी भाषा आणि प्रदेशावर संस्कृत प्रमाणे प्रभाव दिसून येतो असे वाटते .. * त्या टेकडी/डोंगरास ' वेंगदम' हा प्राचीन तमीळ साहित्यातील उल्लेख सापडल्यामुळे मी धागा लेखातून पुढे ठेवलेल्या थेअरीस बळकटी येत असावी , पण तरीही माझी मांडणी अचूकच असल्याचा दावा नाही कारण माझ्याही माहितीस मर्यादा निश्चितच पडतात. माहितीपूर्ण चर्चा सहभागासाठी आभार ईतर संदर्भ * Devotion to Mal (Mayon)

In reply to by माहितगार

माहितगार 09/06/2018 - 10:16
* 'वेंगदम' आणि वेंकटेश शैव की वैष्णव या रामानुज कालीन वादाचा उल्लेख रा.चि. ढेरे यांच्या Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur By Ramchandra Chintaman Dhere ग्रंथात येताना दिसतो आहे. * वेंकलपारा नावाच्या टेकड्या केरळातही दिसताहेत, वेंक / वेंग उच्चारण समावेश असलेल्या नावच्या टेकड्यांची उदाहरणे दक्षिणेत आणखी काही मिळावयास हईत असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 09/06/2018 - 12:16
ज्यांना तिरुपती आणि एकुणच मंदिरांच्या इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी गूगलबुक्सवर प्रीव्ह्यू उपलब्ध असलेले The Lord of Vengadam: A Historical Perspective By S R RAMANUJAN हे पुस्तक रोचक असावे.
लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ? लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी * मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे .

कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

माहितगार ·

गामा पैलवान 05/06/2018 - 17:42
माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे कोंड हा प्रत्यय कौडिण्य ऋषीवरून आला आहे. कुडी किंवा कुडिन् हा मूळ शब्दाचं कौडिण्य असं नाम झालेलं दिसतं. कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो. कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य. तर कौडिण्य म्हणजे देहासंबंधी एक उच्च अविष्कार. इथे देह म्हणजे भूभाग असं कल्पिलं तर कौडिण्य हे भूभागविशेष असून टेकडी नामे उठावदार गुणाशी संबंधित आहे हे दिसून येतं. किंवा मग कोंड हे कुंडचं अपभ्रष्ट रूपही असू शकतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 05/06/2018 - 20:17
:) हम्म , आधी तुमच्याच थेअरीला पुस्ती जोडण्यात तुम्हाला मदत करतो, तो आंध्रातला कोनदेव चा उल्लेख तुम्ही म्हणत असलेल्या कौंडीण्य ऋषींबद्दल असू शकतोच की !
कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.
यावर भाष्यकरण्याएवढे मला संस्कृताचे व्याकरणीय ज्ञान मला नाही त्यामुळे इतर संस्कृत जाणत्याम्च्या दुजोर्‍याची प्रतिक्षा करेन
कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.
कुडी शब्द कुठून आणि कसा आला असा आपला तर्क आहे ? ( तसे या बद्दल मी या आधी गुढी उभारणी लेखात लिहिले आहे पण आपली मांडणी येऊ द्यात मग मी आपणास जराशी वेगळी बाजू दाखवेन )

In reply to by माहितगार

गामा पैलवान 05/06/2018 - 20:55
माहितगार, कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही. मात्र तशी गावं आढळून येतात. कुडचढे (गोव्यातलं), कुडतरे, कुडपण (जावळी), कुडगाव, कडप्पा (कुडप्पा?), कुड्डलूर, इत्यादि. कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 06/06/2018 - 14:37
कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते.
मी मागच्याच आठवड्यातील या प्रतिसादात कुडाळ या शब्दाबद्दल अशीच शक्यता वर्तवली . अर्थात गुढी बद्दलच्या या अभ्यास लेखाच्या निमीत्ताने जो शोध घेतला त्याबद्दलचा माझ्या लेखातील संबंधीत अंश इथे उधृत करतो.
आपण जर तेलगू भाषेचा अभ्यास केला तर गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखीत 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर (सौजन्य: खाप्रे.ऑर्ग) "गुढया घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभेकरून उभारलेली कुटी अथवा झोपडी असाच होतो. ...
त्यामुळे झोपड्या असलेल्या गावांना कुडी (आणि कुटी सुद्धा) असा शब्द वापर सरळ झाला तरीही नवल नसावे.
..कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही.
काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी (म्हणजे झोपडी)- गुडी ( हिंदीतील बाहुली म्हण्जे ;गुडीया; कोणे एकेकाळी लाकडी खेळणे असू शकेल) - गुढी
..कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.
आत्मा राहतो ते घर (कुटी/कुडी) हा देह किंवा काया अर्थी शब्दवापर आपण समजता त्या प्रमाणे प्राचीनच आहे. पण देहावरुन कुडी शब्द तयार होत नाही , काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी असा येतो. आपण म्हणता तसे 'कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.' होऊ शकेला का ते संस्कृत व्याकरण जाणते सांगोत पण शक्यता अगदीच नाकारता येत नाही ; पण कुडी - कोंडणे शब्द कुडिन् एक मेकापासून डायरेक्ट ही येण्यास हरकत नसावी, त्यासाठी कौंडीण्य ऋषींच्या देहा च्या संदर्भाची गरज भासलीच पाहीजे असे नसावे. आणि पुर्वी गड टेकड्यांवर कोंडणे सोपे जात असल्यामुळे त्यानाच कोंडा शब्द प्रचारात येण्याची शक्यता असू शकते. असे वाटते. खिंड हा शब्द किंड - कोंडी करणे - किंडी - कींड = खिंड असा तयार होण्याची शक्यता असू शकते का .

गामा पैलवान 05/06/2018 - 17:42
माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे कोंड हा प्रत्यय कौडिण्य ऋषीवरून आला आहे. कुडी किंवा कुडिन् हा मूळ शब्दाचं कौडिण्य असं नाम झालेलं दिसतं. कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो. कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य. तर कौडिण्य म्हणजे देहासंबंधी एक उच्च अविष्कार. इथे देह म्हणजे भूभाग असं कल्पिलं तर कौडिण्य हे भूभागविशेष असून टेकडी नामे उठावदार गुणाशी संबंधित आहे हे दिसून येतं. किंवा मग कोंड हे कुंडचं अपभ्रष्ट रूपही असू शकतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 05/06/2018 - 20:17
:) हम्म , आधी तुमच्याच थेअरीला पुस्ती जोडण्यात तुम्हाला मदत करतो, तो आंध्रातला कोनदेव चा उल्लेख तुम्ही म्हणत असलेल्या कौंडीण्य ऋषींबद्दल असू शकतोच की !
कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.
यावर भाष्यकरण्याएवढे मला संस्कृताचे व्याकरणीय ज्ञान मला नाही त्यामुळे इतर संस्कृत जाणत्याम्च्या दुजोर्‍याची प्रतिक्षा करेन
कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.
कुडी शब्द कुठून आणि कसा आला असा आपला तर्क आहे ? ( तसे या बद्दल मी या आधी गुढी उभारणी लेखात लिहिले आहे पण आपली मांडणी येऊ द्यात मग मी आपणास जराशी वेगळी बाजू दाखवेन )

In reply to by माहितगार

गामा पैलवान 05/06/2018 - 20:55
माहितगार, कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही. मात्र तशी गावं आढळून येतात. कुडचढे (गोव्यातलं), कुडतरे, कुडपण (जावळी), कुडगाव, कडप्पा (कुडप्पा?), कुड्डलूर, इत्यादि. कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 06/06/2018 - 14:37
कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते.
मी मागच्याच आठवड्यातील या प्रतिसादात कुडाळ या शब्दाबद्दल अशीच शक्यता वर्तवली . अर्थात गुढी बद्दलच्या या अभ्यास लेखाच्या निमीत्ताने जो शोध घेतला त्याबद्दलचा माझ्या लेखातील संबंधीत अंश इथे उधृत करतो.
आपण जर तेलगू भाषेचा अभ्यास केला तर गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखीत 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर (सौजन्य: खाप्रे.ऑर्ग) "गुढया घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभेकरून उभारलेली कुटी अथवा झोपडी असाच होतो. ...
त्यामुळे झोपड्या असलेल्या गावांना कुडी (आणि कुटी सुद्धा) असा शब्द वापर सरळ झाला तरीही नवल नसावे.
..कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही.
काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी (म्हणजे झोपडी)- गुडी ( हिंदीतील बाहुली म्हण्जे ;गुडीया; कोणे एकेकाळी लाकडी खेळणे असू शकेल) - गुढी
..कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.
आत्मा राहतो ते घर (कुटी/कुडी) हा देह किंवा काया अर्थी शब्दवापर आपण समजता त्या प्रमाणे प्राचीनच आहे. पण देहावरुन कुडी शब्द तयार होत नाही , काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी असा येतो. आपण म्हणता तसे 'कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.' होऊ शकेला का ते संस्कृत व्याकरण जाणते सांगोत पण शक्यता अगदीच नाकारता येत नाही ; पण कुडी - कोंडणे शब्द कुडिन् एक मेकापासून डायरेक्ट ही येण्यास हरकत नसावी, त्यासाठी कौंडीण्य ऋषींच्या देहा च्या संदर्भाची गरज भासलीच पाहीजे असे नसावे. आणि पुर्वी गड टेकड्यांवर कोंडणे सोपे जात असल्यामुळे त्यानाच कोंडा शब्द प्रचारात येण्याची शक्यता असू शकते. असे वाटते. खिंड हा शब्द किंड - कोंडी करणे - किंडी - कींड = खिंड असा तयार होण्याची शक्यता असू शकते का .
आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात . अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास वेंगीनाडू म्हणत.

फुलांचा फोटो

शिव कन्या ·

अनिंद्य 11/05/2018 - 11:04
@ शिवकन्या, हळुवार, ओघवतं आणि सौष्ठवपूर्ण लेखन. न जानें क्यों ये पढ़ते हुए कहीं दूर से अख्तरी बेगम के स्वर कानों में घुलते-पिघलते से लगे.... अनिंद्य

शाली 11/05/2018 - 11:28
वाह! सुरेखच! लेखनशैली तर भारीच! तुमचे ईतर लिखानही वाचायला घेतोय.

In reply to by शाली

शिव कन्या 11/05/2018 - 12:43
माझ्या इतर लेखनाने तुमचा अपेक्षाभंग होणार नाही, ही आशा. वाचत असल्या बद्दल धन्यवाद.

अभ्या.. 11/05/2018 - 11:30
ओहहहह, फार दिवसांनी असे वाचायला मिळाले. थँक्स शिवकन्या.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 11/05/2018 - 12:45
तुमच्या सारख्या कलावंताची दाद या कथेला मिळाली, यात सगळं आलं. मनोहर तुमच्या पर्यंत पोहचला, समाधान वाटले. धन्यवाद.

नीलकांत 11/05/2018 - 13:21
अतिशय तलम लिहीलं आहे. लेखन खिळवून ठेवतं. सुंदर कथा. आवडली. - नीलकांत

In reply to by अनन्त्_यात्री

शिव कन्या 11/05/2018 - 18:41
मलाही लिहिताना हे जाणवले. पण ते गालबोटा इतके वाटत असेल, तर परत विचार केला जाईल. पुनर्लेखन करताना, काही सुधारणा करता येईल का ते नक्की पाहीन. उत्तम वाचन. प्रांजळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

नाखु 11/05/2018 - 19:11
आणि अव्यक्त दोन्ही आवडलं गुमराह मधील ,"वो अफसाना "हेच कडव तंतोतंत लागू पडते वाचकांची पत्रेवाला नाखु

खिलजि 11/05/2018 - 19:49
असं आठवणींना साथ देणारं अचानक कुणीतरी भेटतं अन मग इथं पुढं आलेलं आयुष्य परत मनाला भूतकाळात रेटतं लिखाणात तो वेग, ती गहनता अशीच कायम आहे हीच तर तुमची ताई , खरं गम्मत आहे मस्तंय लेख शिवकन्या ताई आणि त्यातील अपूर्णता हा त्याचा आत्मा आहे . मला आवर्जून यावर व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून अभिप्राय देत आहे . पुलेशु सिद्धेश्वर विलास पाटणकर

राही 14/05/2018 - 20:05
कुठे कुणाच्या जुळल्या गाठी त्या झुकल्या सुमनाची गाथा स्मृती अजूनही गाती! अपरिमित अपुरेपणा हेच तर मानवाचे जगणे. कथा आवडली. फोटोग्राफी हा विषय चित्राच्या वॉशसारखा घेऊन एक सुंदर प्रेमकथा मराठीत लिहिली गेली आहे. अनंत सामंताची 'ओश्तोरीज'. कॅमेरा, लेन्स आणि भोवतालची जीवसृष्टी यांचं एक तरल नातं त्यांत उलगडलं आहे. अर्थात ओश्तोरीज आणि या कथेचे पोत आणि मध्यवर्ती सूत्र अगदीच वेगळे, पण या कथेने जुनी आठवण जागी केली.

In reply to by राही

शिव कन्या 15/05/2018 - 21:18
नाही, अनंत सामंत यांची 'ओश्तोरीज' नाही वाचली. आता वाचणार. रसिकतेने वाचन केलेत, आवडले. धन्यवाद.

मिसळपाव 14/05/2018 - 20:34
शिवकन्या, फार छान लेखन आहे हे. परवा एक परिच्छेद वाचून थांबलो. माझा अंदाज होता त्याप्रमाणेच झालं. दोन दिवसानी वेळ काढून, निवांतपणे घुटके घेत चहा प्यावा तशी वाचली. व्वा! असं लेखन हवं - शब्द वाचताना डोळ्यांपुढे दृष्य उलगडत गेलं पाहिजे. मला वाटतं 'एक माणूस मिशी काढून' तुमचीच आहे ना? त्यानंतर दोन-तीन पोस्टस् वाचली होती. आता "अधली-मधली छान टपोरी, फुले नेमकी होती हुकली" असं झालं आहे का बघतो! तुम्ही अनिल बर्वेंची पुस्तकं वाचली आहेत का? नसल्यास 'स्टडफार्म' पासून सुरुवात करा. त्यानंतर 'डोंगर म्हातारा झाला', 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'अकरा कोटी गॅलन पाणी' पण वाचा हे मला सांगायला लागणार नाही :-). त्यांचं नाव घेतलं कारण छोट्या-छोट्या वाक्यातनं नेमका आशय सांगणं ही त्यांची हातोटी मला या तुमच्या कथेत जाणवली. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

शिव कन्या 15/05/2018 - 21:15
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 'एक माणूस मिशी काढून' माझीच. अनिल बर्वे यांचे ''थँक्यू मिस्टर ग्लाड', आणि 'बेगम बर्वे' वाचलेय. पण बाकीची आता वाचणार. पुस्तके सुचवल्या बद्दल आभार. कथेच्या प्रकृती नुसार वाक्ये येत जातात मनात.

सविता००१ 15/05/2018 - 17:17
आधी फेसबुक वर वाचून प्रतिक्रिया दिलीच होती तुला. तरीपण परत... खूप खूप हळवं आणि कातर करून टाकणारं लेखन असतं तुझं.. फार छान

शिव कन्या 15/05/2018 - 21:19
धन्यवाद. सविता ताई, दोनदा वाचून, दोनदा प्रतिक्रिया लिहिलीत, माझ्यासाठी फार मोलाचे आहे हे. परत एकदा आभार. :-)

अनिंद्य 11/05/2018 - 11:04
@ शिवकन्या, हळुवार, ओघवतं आणि सौष्ठवपूर्ण लेखन. न जानें क्यों ये पढ़ते हुए कहीं दूर से अख्तरी बेगम के स्वर कानों में घुलते-पिघलते से लगे.... अनिंद्य

शाली 11/05/2018 - 11:28
वाह! सुरेखच! लेखनशैली तर भारीच! तुमचे ईतर लिखानही वाचायला घेतोय.

In reply to by शाली

शिव कन्या 11/05/2018 - 12:43
माझ्या इतर लेखनाने तुमचा अपेक्षाभंग होणार नाही, ही आशा. वाचत असल्या बद्दल धन्यवाद.

अभ्या.. 11/05/2018 - 11:30
ओहहहह, फार दिवसांनी असे वाचायला मिळाले. थँक्स शिवकन्या.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 11/05/2018 - 12:45
तुमच्या सारख्या कलावंताची दाद या कथेला मिळाली, यात सगळं आलं. मनोहर तुमच्या पर्यंत पोहचला, समाधान वाटले. धन्यवाद.

नीलकांत 11/05/2018 - 13:21
अतिशय तलम लिहीलं आहे. लेखन खिळवून ठेवतं. सुंदर कथा. आवडली. - नीलकांत

In reply to by अनन्त्_यात्री

शिव कन्या 11/05/2018 - 18:41
मलाही लिहिताना हे जाणवले. पण ते गालबोटा इतके वाटत असेल, तर परत विचार केला जाईल. पुनर्लेखन करताना, काही सुधारणा करता येईल का ते नक्की पाहीन. उत्तम वाचन. प्रांजळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

नाखु 11/05/2018 - 19:11
आणि अव्यक्त दोन्ही आवडलं गुमराह मधील ,"वो अफसाना "हेच कडव तंतोतंत लागू पडते वाचकांची पत्रेवाला नाखु

खिलजि 11/05/2018 - 19:49
असं आठवणींना साथ देणारं अचानक कुणीतरी भेटतं अन मग इथं पुढं आलेलं आयुष्य परत मनाला भूतकाळात रेटतं लिखाणात तो वेग, ती गहनता अशीच कायम आहे हीच तर तुमची ताई , खरं गम्मत आहे मस्तंय लेख शिवकन्या ताई आणि त्यातील अपूर्णता हा त्याचा आत्मा आहे . मला आवर्जून यावर व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून अभिप्राय देत आहे . पुलेशु सिद्धेश्वर विलास पाटणकर

राही 14/05/2018 - 20:05
कुठे कुणाच्या जुळल्या गाठी त्या झुकल्या सुमनाची गाथा स्मृती अजूनही गाती! अपरिमित अपुरेपणा हेच तर मानवाचे जगणे. कथा आवडली. फोटोग्राफी हा विषय चित्राच्या वॉशसारखा घेऊन एक सुंदर प्रेमकथा मराठीत लिहिली गेली आहे. अनंत सामंताची 'ओश्तोरीज'. कॅमेरा, लेन्स आणि भोवतालची जीवसृष्टी यांचं एक तरल नातं त्यांत उलगडलं आहे. अर्थात ओश्तोरीज आणि या कथेचे पोत आणि मध्यवर्ती सूत्र अगदीच वेगळे, पण या कथेने जुनी आठवण जागी केली.

In reply to by राही

शिव कन्या 15/05/2018 - 21:18
नाही, अनंत सामंत यांची 'ओश्तोरीज' नाही वाचली. आता वाचणार. रसिकतेने वाचन केलेत, आवडले. धन्यवाद.

मिसळपाव 14/05/2018 - 20:34
शिवकन्या, फार छान लेखन आहे हे. परवा एक परिच्छेद वाचून थांबलो. माझा अंदाज होता त्याप्रमाणेच झालं. दोन दिवसानी वेळ काढून, निवांतपणे घुटके घेत चहा प्यावा तशी वाचली. व्वा! असं लेखन हवं - शब्द वाचताना डोळ्यांपुढे दृष्य उलगडत गेलं पाहिजे. मला वाटतं 'एक माणूस मिशी काढून' तुमचीच आहे ना? त्यानंतर दोन-तीन पोस्टस् वाचली होती. आता "अधली-मधली छान टपोरी, फुले नेमकी होती हुकली" असं झालं आहे का बघतो! तुम्ही अनिल बर्वेंची पुस्तकं वाचली आहेत का? नसल्यास 'स्टडफार्म' पासून सुरुवात करा. त्यानंतर 'डोंगर म्हातारा झाला', 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'अकरा कोटी गॅलन पाणी' पण वाचा हे मला सांगायला लागणार नाही :-). त्यांचं नाव घेतलं कारण छोट्या-छोट्या वाक्यातनं नेमका आशय सांगणं ही त्यांची हातोटी मला या तुमच्या कथेत जाणवली. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

शिव कन्या 15/05/2018 - 21:15
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 'एक माणूस मिशी काढून' माझीच. अनिल बर्वे यांचे ''थँक्यू मिस्टर ग्लाड', आणि 'बेगम बर्वे' वाचलेय. पण बाकीची आता वाचणार. पुस्तके सुचवल्या बद्दल आभार. कथेच्या प्रकृती नुसार वाक्ये येत जातात मनात.

सविता००१ 15/05/2018 - 17:17
आधी फेसबुक वर वाचून प्रतिक्रिया दिलीच होती तुला. तरीपण परत... खूप खूप हळवं आणि कातर करून टाकणारं लेखन असतं तुझं.. फार छान

शिव कन्या 15/05/2018 - 21:19
धन्यवाद. सविता ताई, दोनदा वाचून, दोनदा प्रतिक्रिया लिहिलीत, माझ्यासाठी फार मोलाचे आहे हे. परत एकदा आभार. :-)
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

पाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा

माहितगार ·

भंकस बाबा 07/05/2018 - 19:09
निर्वासितांचा प्रश्न आपल्या बोडक्यावर मारून घेणे , त्यापेक्षा त्यांची आपसात यादवी झाली आणि भारत जर त्यांना नवीन देशाचे गाजर दाखवत राहिला तर हे येड्या डोक्याचे पाकिस्तानला बेचिराख करून दाखवतील

दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात

गामा पैलवान 08/05/2018 - 17:27
माहितगार, तुमचं हे विधान रोचक आहे :
दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात त्यामुळे त्यांच्यातल्या कर्मठांचे अधिकच फावते असे वाटते असो.
अशा कर्मठ हिंदूंची यादी मिळेल काय? आणि अशांनी पाकिस्तानला सांस्कृतिक स्वातंत्र्याची चटक व सवय का लावीत बसायचं? त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 08/05/2018 - 17:38
...त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं.
भाजपाला मिळालेली पाच वर्षाची दुसरी संधी संपत आली आहे, आपण म्हणता ते सत्कार्य पूर्ण करुन दाखवण्याच आपल्या लाडक्या पक्षा अजून किती वर्षाम्च्या सत्तेची गरज आहे असे वाटते ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 08/05/2018 - 21:20
माहितगार, भाजप माझा लाडका पक्ष नाही. हां पण मोदी पाकिस्तान संपवू शकतात अशी भीती हक्कानींच्या उपरोल्लेखित लेखातनं व्यक्त होते आहे. ती साधार असावी असं माझं मत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 09:38
ठिके खाली प्रतिसादात मदनबाण तोच प्रश्न विचारताहेत ? मोदींना अजून किती वर्षांची सवलत / सत्ता इप्सित साध्य करण्यासाठी आपल्या मता प्रमाणे लागेल ? आणि तेवढ्या वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे काय ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 10/05/2018 - 12:16
माहितगार, हक्कानी म्हणतात ५ वर्षं. बहुधा बरोबर आहे. पण अर्थात आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात. जर ५ वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे पप्पूला मत देऊन काँग्रेस सत्तेत आणायची. आणि मग पाकिस्तानच्या ऐवजी भारताचे तुकडे पाडवून घ्यायचे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 12:52
पप्पूला निवडून येण्याची काही ना काही शक्यता शिल्लक रहातात कारण आपलेही वैचारीक आधार कुठेतरी कमकुवत रहातात मग मतांचे खंडन जमत नाही , तेच परधर्म परदेशांबद्दल हिंदूचे होत आले असावे. आपल्या मांडणीचे आत्मपरिक्षण सुधारणा यांचा ते विचारच करत नाहीत , न संरक्षण सिद्धतांचा अभ्यास असतो ना सामरिक आव्हानांचे आकलन असते. आभिमानाचे रुपांतरण गर्वात आणि त्यातून अज्ञानात होऊ नये आणि अज्ञानाने आधार कमकुवत रहातात यशाच्या शक्यता दूर जातात. मग कुंथनातून केवळ व्यक्तिगत टिका होत रहातात आणि मग राहुल गांधीला पप्पू म्हणूनही म्दलातला प्रश्ना पासून दूर रहातात . असो. जो जे वांछिल तोते लाहो मोदींना आणखी ५ वर्षे मिळोत पण एकदा सरळ युद्धाने नेस्तनाबुत करता येते म्हटल्यावर " आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात. " वगैरे एक्सक्युजेस देऊ नयेत . क्षमता असेल तर सर्व अडचणींचहीत करुन दाखवावे . खरे म्हणजे साम दाम दंड भेद या निती क्रमाने योजावयाच्या असतात हे सांगून ठेवायचे श्रीकृष्ण आणि चाणक्य विसरले , त्यामुळे जिंकण्यासाठी वैचारीक आणि सासंकृतीक स्तरावरील प्रयत्न चालू ठेवायचे असतात हे सध्यातरी कुणास लक्षात घ्यायचे नाहीए, कॉम्रेस सत्तेवर आली की खापर त्यांच्या डोक्यावर फोडणे सोपे जाणार आहे ना मग डोक्याला बाकी त्रास कशाला असा साधा सरळ हिशेब आहे . मुख्य म्हणजे भाजपा लाडक्यांच्या यादीतून मागे पडल्यावर मोदी पंतप्रधान पदावर टिकून कसे रहातील हे लॉजीकही उमगले नाही .

मदनबाण 08/05/2018 - 21:32
सातत्याने जवानांच्या शवपेट्या येत असतात... त्यात खंड नाही, अजुन किती शवपेट्या आल्यावर देश / लष्कर पाकिस्तानला चांगलं भाजुन काढेल ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikari

In reply to by मदनबाण

एस 10/05/2018 - 14:47
भारताची युद्धविषयक मानसिकता अशी आहे, की कितीही माणसे आणि कितीही जवान वगैरे मेले तरी शांत बसेल, पण एक इंचही भूमी कुणी हिरावले की लगेच युद्ध पुकारेल. भारताला मनुष्यजीवाची किंमत फारशी वाटत नाही. परंतु जमिनीबाबत आणि हद्दीबाबत हा देश प्रचंड संवेदनशील आहे. हे खुद्द पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांंचे विश्लेषण आहे. आणि मी याबाबत त्यांच्याशी दुर्दैवाने सहमत आहे.

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 15:08
...भारताला मनुष्यजीवाची किंमत फारशी वाटत नाही. परंतु जमिनीबाबत आणि हद्दीबाबत हा देश प्रचंड संवेदनशील आहे.
ते अगदीच बरोबर असते तर १९४७ मध्ये यादवी झाली असती

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 15:43
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे एक राष्ट्र म्हणून अस्तित्त्व नव्हते. ते भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांच्या रूपाने उदयास आले. मी जो भारत म्हणतो आहे तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. तेव्हा आपण केलेले वरील विधान गैरलागू आहे.

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 15:50
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे एक राष्ट्र म्हणून अस्तित्त्व नव्हते. ते भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांच्या रूपाने उदयास आले.
( काँग्रेसला अंहिसावादी गांधिचे नेतृत्व लाभले नसते , काँग्रेसने फाळणी मान्य न करता यादवी होऊ देण्याचा निर्णय घेतला असता ..) आणि फाळणी न होता एकसंघ भारत्तास स्वातंत्र्य मिळाले असते तर ? आपले हे विधान लागू झाले असते ?

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 16:12
जर तर , का नाही ? जर मुस्ल्मिम धर्म भारतात आलाच नसता तर किमान फाळणीचा हाच आकार राहीला नसता नाही का ? फाळणी शब्दही वापरावा लागला नसता कदाचित ! सम्राट चंद्रगूप्त ते अशोकाच्या काळात सध्याचा पाकीस्तानचा भूभाग भारताचा भाग नव्हता का ?

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 17:26
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून बनले? 'राष्ट्र' म्हणजे काय? सम्राट चंद्रगुप्ताच्या काळातील कोणत्या भूभागाला तुम्ही 'राष्ट्र' म्हणाल? भारतीय उपखंडाचा कोणता भाग हा आजच्या भारताच्या अधिकृत सीमांमध्ये मोडू शकला असता किंवा नसता? तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग : समजा स्वातंत्र्यपूर्व भारत अखंड राहिला असता (आणि समजा असेही मानून चालूयात की त्या भारतातील सर्वांचा धर्म एकच असता, तुमच्या आवडीचा कोणताही धर्म मानून चाला) तर आज मी जे विधान वर केले आहे की भारताला युद्धास प्रवृत्त करण्यास (ट्रिगर करण्यास) माणसांच्या जिवापेक्षा भूभाग बळकावणे हा जास्त खात्रीचा मार्ग आपल्या शत्रूंसाठी आहे, ह्या विधानाची सत्यता तशीच लागू झाली असती का? उत्तर : होय. फाळणीचा आणि आजच्या भारताच्या युद्धविषयक या मानसिकतेचा काहीही संबंध नाही. याची पडताळणी १९४७ नंतर १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ या सर्व युद्धांचा अभ्यास केल्यास करता येईल. आजही जर पाकिस्तानने अथवा चीनने आपला काही भूभाग अजून बळकावला तर आपण नक्कीच तो परत मिळवण्यासाठी युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाही. पण तेच जर मुंबई अतिरेकी हल्ल्यांसारखी घटना पुन्हा घडली तरीसुद्धा पाकिस्तानला पोकळ धमक्या देण्यापलीकडे जाऊन युद्ध पुकारणार नाही. येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय ते?

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 18:59
* सीमांच्या बाबतीत सहसा चर्चेतून सोल्यूशन निघे पर्यंत स्टेटस क्वो पाळला जातोय . सिमे बाबत केवळ युद्धच केले असते तर बांग्ला देशा सोबत करार कसा झाला असता ?
..पण तेच जर मुंबई अतिरेकी हल्ल्यांसारखी घटना पुन्हा घडली तरीसुद्धा पाकिस्तानला पोकळ धमक्या देण्यापलीकडे जाऊन युद्ध पुकारणार नाही.
मोदी भक्तांच्या हिशेबानी तरी अशा युद्धासाठीच मोदींना निवडून दिले आहे , आणि मोदी भक्तांच्या विस्वासानुसार अशा युद्धाची शक्यत नको म्हणून उर्वरीत भारतातील आतिरेकी कारवाया पाकीस्तान ने कमी केल्यात ! काय मोदी भक्तांनो असेच वाटते ना ?
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून बनले? 'राष्ट्र' म्हणजे काय?

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 19:40
तुमच्या मूलभूत संकल्पनांचा जर एव्हढा घोळ असेल तर मग मला वाटते मी तुमच्या संकल्पना सुस्पष्ट होईपर्यंत थांबावं. शुभेच्छा! :-)

डँबिस००७ 10/05/2018 - 12:11
Out on bail, 26/11 Mumbai attacks mastermind Zaki-ur Rehman Lakhvi raising funds According to intelligence inputs with the Indian agencies, Lakhvi - a most-wanted terrorist in India - continues to head the outfit's operations despite being away from the public eye since his release from Rawalpindi's Adiala jail in April 2015. He resurfaced in February 2018 and is actively organising collection of donations in Punjab coinciding with the wheat harvesting season, sources told TOI . LeT continues to raise finances through various charities, with new names lately being added to the list, despite the sword of Financial Action Task Force (FATF) hanging over Pakistan. In February this year, FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018 over its failure to crack down on terrorist outfits.

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 12:23
....FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018
विनोदी आहे, अफगाणिस्तानातील अतिरेकी मादक द्रव्यांच्या व्यापारात गुंतलेले असताना शस्त्र आणि मादकद्रव्य आणि पैशाची मोठी आवक जावक पाकिस्तानातून होत असणार हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता लागतो का ? नेहमीच लक्ष हवे ना ? आणि ते असते तर आमेरीकेला अफगाणिस्तान एवढा जड गेला असता का ? आमेरीका, चीन, इराण सौदी अरेबीया असे सांभाळून घेणारे कोण ना कोण पाकीस्तानला नेहमी भेटत रहाते . आमेरीक्च्या अफगाणिस्तानातील सैन्याला पुरवठा चालू रहावा म्हणून आम्रेरीकेला किती भारताच्या समाधाना साठी जाहीरपणे काही म्हटले तरी प्रत्यक्षात फार हात लावता येत नाही, जरासाही हात आमेरीकेनी काढून घेतला की चीन मदतीला तयार उभे असते

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 12:33
अतिरेकी काही पैसा दहशतीने अथवा फसव्या नावांनी जमा करु शकतात हे खरे असले तरी , पैसा जिथून मिळवला जातो तेथील लोकातील तत्वज्ञान आणि नरेटीव ( कथा/विचारसूत्र) सुद्धा कुठेतरी साहाय्यकारी असते ना ? किंबहूना पाकिस्तानची निर्मिती आणि अस्तीत्वच हिंदू आणि भारत विरोधी फसव्या तत्वज्ञान आणि नरेटीव वर अवलंबून आहे . सशस्त्र संघर्षातील हार जित काय ती होत राहील. फंडींग आणि वैचारीक आश्रयाला प्रबोधन आणि संस्कृतीच्या मार्गाने खोडल्याने मदत करणार्‍ञांची संख्या कमी झाली तर पहावयास हवे पण त्या दिशेने पाऊल टाक्णे दूर हिंदू कर्मठता विचारही करावयास तयार होत नाही उलट भारताची निंदा नालस्ती करण्यात पाकीस्तानी आणि दहशतवादी नरेटीव्ह जिंकत रहातो. ठिके चालायचेच हिंदूंना हे वैचारीक दृष्ट्या खंडन जमले असते आणि चिनी लोकांसारखे देशप्रेम असते तर भारतात इतर कुणी फारकाळ तगाव धरु शकले नसते पाकीस्तान निर्मिती दूर राहिली असती . असो .

डँबिस००७ 10/05/2018 - 13:17
पाकिस्तान ही जगाला लागलेली कीड आहे. पाकिस्तानला छोट्या छोट्या देशात विभागण हेच पाकिस्तान ह्या समस्येवरच निदान आहे. ह्याची सुरुवात श्रीमती ईंदिरा गांधींजींनी केलेली आहेच, तेच आता श्री मोदीजी पुढे नेत आहेत. पुर्व पाकिस्तान बांग्लादेश बनला. तो बांग्लादेश पाकिस्तानच्या कित्येक पटीने आता पुढारलेला आहे. तयार कपडा निर्यात उद्योगात बांग्लादेश जगात अव्वल नंबर आहे. चांगल्या निर्याती मुळे बांग्लादेशाची आर्थिक परिस्थीती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. आशियातील सर्व देश पाकिस्तान पेक्षा चांगल्या परिस्थीतीत आहेत, भारताला पाकिस्तानची गरज नाही, उलट पाकिस्तानला भारताची गरज आहे, अमेरीका, चीन व रशिया पाकिस्तानचा वापर करत आहेत, आणी करत रहाणारच. पाकिस्तानातील शिकलेला समाजाला ह्याची जाणीव व्हायला लागलेली आहे. पाकिस्तानात वेगवेगळ्या संस्कृतीचे, भाषेचे लोक जबरदस्तीने एकत्र आणुन त्यांच्यावर उर्दु भाषेची सक्ती करण्यात आली. त्यांच्या स्वतःच्या भाषेची गळचेपी करण्यात आली. पंजाब म ध्ये पंजाबी बोलण्यास सक्ती, सिंध मध्ये सिंधी. सर्वाच हाईट म्हणजे पु र्ण पाकिस्तानात सक्ती केलेली उर्दु भाषा ही त्यांची भाषा आहे असा त्यांचा गोड गैर समजुत आहे. पुर्ण पाकिस्तानपेक्षा जास्त लोक भारतात उर्दु बोलतात. आता, पाकिस्तानातल्या सर्व राज्यात उठाव सुरु आहेत, सिंध, पश्तुन , बलुच, पंजाबी सर्व लोकांना स्वतंत्र व्हायचय ! भारताने ह्या लोकांना स्वतंत्र व्हायला मदत केली पाहीजे !

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 13:47
:) या विषयावर आधी परिस्तलिहिले आहे , पाकीस्तानचमः या विषयावर आधी पण लिहिले आहे , पाकीस्तानच्या पंजाबींचे मन / मत परिवर्तन झाले तर प्रश्नच मिटला - पण तेच गेल्या हजार वर्षात जमलेले नाही. :) बाकी गट परिस्थिती अशांत ठेवण्यास मदत करु शकतात , तुटण्या एवढे प्रबळ नाही :( अपुर्या / चुकीच्या माहितीवर आधारीत विचारसरणीने यश दूर रहाते , मुख्य म्हणजे इतर मार्गांच्या प्रयत्नां विषयी दुर्लक्ष होते . असो मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील.

जेम्स वांड 10/05/2018 - 15:17
भारत टेक्नॉलॉजीत पुढे असला तरी तेवढ्यावरच भारतीय समाधानी असतात अफलातून वेगळे काही करुन पाकीस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करावे अशी पूर्ण क्षमतेचा ही अभाव आहे.
आपण ह्या क्षेत्रात प्रचंड पुढे होता, थँक्स टू मोरारजी देसाई अन इंद्रकुमार गुजराल, आपण मागे पडलो, पण आता परत पेस पकडला जातोय (आता म्हणजे २०१४ नंतरच नाही, तर वाजपेयी काळापासून परत एकदा भारत एग्रेसिव्ह इंटेल मध्ये पुढे जातोय असे म्हणता येईल)

In reply to by माहितगार

जेम्स वांड 10/05/2018 - 16:09
पाच वर्षे, पन्नास वर्षे, पाचशे वर्षे... कितीही लागू शकतो. नेटवर्किंग हे काम मुळात हळूहळू चालते खूप जपून पावलं टाकायला लागतात. त्यातही ऑपरेशन स्पेसिफिक नेटवर्क अन लॉंगटर्म नेटवर्क कल्टीवेट करण्याच्या पद्धती अन कालखंड वेगवेगळा असतो, लॉंग टर्म मध्ये आपण एखादं नेटवर्क कल्टीवेट करत आणणे वेगळे पण त्या कालखंडात बाकी परिस्थिती सुद्धा झपाट्याने बदलत असतात. अश्यावेळी आपण जमवून आणलेलं नेटवर्क ऐन ऑपरेशन लॉन्च करायच्या वेळी कामाचे असेल की नाही हे कधीच सांगता येत नाही

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 17:41
आता चला तुम्ही पण मागच्या दाराने कल्टी मारली ;) - ५० ५०० वर्षात मागे पडायला पाकीस्तानातले तो पर्यंत झोपा काढतील असे वाटते ?- आता लोकांनी भाजपा सरकार ठेवले तरी मोदी ५०० वर्षे उदंड आयुष्य लाभो पण सोबत राहतील का माहित नाही मुख्य मोदींच्या हयातीतली तुम्ही ग्यारंटी देत नै, भारतीय जनता ५०० वर्षे भाजपाला सतत निवडून देईल का मैत नै . ५०० वर्षात कोण साध्य करेल कोण नाही आता सांगण्यात पॉईंट पण न मग जे आपण ठराविक कालावधीत करु शकत नाही अशा युद्धाच्या वल्गना कशा साठी - युद्ध टेक्नॉलॉजी साठी तयारीत रहावे पण ते मालदिव्ज एवढे छोटे असल्या सारखे का बोलतात लोक ? शत्रुला कमी लेखणे चातुर्याची गोष्ट आहे का ?आले इथे एलट्टीटीई विरोधात यश आले नाही . प्रत्येक यशाची गॅरंटी देऊन चालता येते का ?

डँबिस००७ 10/05/2018 - 15:56
मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील. जे गेल्या ६० ७० वर्षात झालेल नाही ते आता ५ वर्षात होईल अशी अपेक्षा ईथे कोणीही ( सामान्य जनता सुद्धा) करत नाही. त्यातल्या त्यात पाकिस्तानशी सामान्य जनतेला काहीही देण घेण नाहीय, फक्त आपल्या सैनिकांना मारतात त्यावेळेला जनतेचे रक्त खवळुन उठत कारण सैनिकही सामन्य जनतेतुनच आलेले असतात, २६ /११ च्या मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसच्या (घड्याळ पार्टीच्या सुद्धा) दिग्गज लोकांनी याचा संबंध आर एसएस बरोबर जोडलेले होते. अतिरेकी ईशन जहान . बाटला एंनकॉऊंटर नंतर सोनिया गांधीच्या डोळ्यातुन अश्रु वहात होते ते देशाने पाहीलेले, अश्या लोकांकडुन काही झाले नाही हे सुद्धा लोकांनी पाहीले आहे.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:05
पाकिस्तान जगाच्या नकाशात न दिसण हे पॉसिबल नाहीय ! कारण लोक तिथेच रहाणार !! तिथल्या लोकांची मानसिक स्थीती ईतकी खराव आहे की विदेशात पाकिस्तानच्या लोकांना कोणीही उभ करत नाही. गल्फ मधल्या सर्व चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार्यात पाकिस्तानी लोकांचा नंबर पहीला आहे. शाळेतुन, बालपणा पासुन हिंदु विरोध त्यांच्यात कुटुन भरलेला आहे. पाकिस्तानच्या सर्व टीव्ही वाहीनीवर भारताच्या काश्मिर भागात भारत सरकार अत्याचार करत आहे अस ठासुन सांगत असतात, पण स्वतः पाकिस्तानात गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानात मागे राहीलेल्या हिंदु समाजाची गणना ४०% वरुन आता २% वर आलेली आहे. ह्या वरुन त्या लोकांनी किती हिंदु ख्रीश्चन लो कांना मारुन टाकलेल आहे त्याची गणतीच नाही.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:08
पाकिस्तान जगाच्या नकाश्यावर नसला तरी तो देश व तिथल्या लोकांना कुठे नेणार ? त्यांची मानसिक तेच काय करणार ? अखंड भारत ह्या संकल्पनेचा मी विरोधी आहे ह्याच कारण पाकिस्तानातले लोक मनाने कधीही भारतात सामावुन जाणार नाहीत.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:47
काय पॉसिबल आहे ? पाकिस्तानला पैश्यान मारुन टाकायच, सौदी व युएई गेले ४०- ५० वर्षे पाकिस्तान धार्जीणे होते. पाकिस्तानच्या सैन्याचा तिथे बोलबाला होता. पण सौदीच्या संरक्षणार्थ पाकिस्तान कटीबद्ध होता. पण यमन युद्धात पाकिस्तानने भाग न घेण्याच ठरवल्यावर खेळ बदलला. पाकिस्तानातले लोक भारता प्रमाणेच गल्फ मध्ये, युरोप मध्ये व अमेरिकेत काम करुन पैसा मायभुमी पाकिस्तानला पाठवत असतात. पाकिस्तानला रेमिटंसच्या रुपात दोन वर्षापुर्वी २० बीलीयन रु ईतका होता. अनिवासी भारतीयांच्या लोकसंख्याच्या सारखेच पाकिस्तानी लोक गल्फ देशात रहात असतात. मुस्लिम लोकांचे श्रद्धा स्थळ मक्का मदिना हे साऊदी अरेबियात असल्याने त्या देशावरचे संकट हे आपल्या वरचे संकट अस पाकिस्तानातले धर्मांध लोक मानतात. त्यामुळे पाकिस्तानातली सैन्य कारवाई साठी सौदी अरेबीया च्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन लढायला जात. पाकिस्तानातला मुख्य खर्च हा सैन्यावर होतो. व तो पैसा अमेरीकेकडुन पाकिस्तानला मिळत होता. आता तो पैसा मिळण बंद झालेल आहे. त्यात मोदीजींनी ह्या दोन्ही देशाबरोबर भारताचे संबंध मजबुत बनवले. सौदी अरेबीयाने गेल्या वर्ष भरात ४०,००० लोकांना परत पाठवल आहे. युए ई मध्ये पाकिस्तानी लोकांना व्हीजा देण्यावर निर्बंध आणलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रेमिटंस वेगाने खाली आलेल आहे. पाकिस्तानने खुप पैसे लोन वर घेतलेले आहेत. गेल्या दोन वर्षांत ह्या लोनच्या व्याज भरण्यासाठी पाकिस्तानला लोन घ्यायला भाग पडलेल आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापार आहे तयार कापड ! पण ह्या कापडाच्या मार्केट मध्ये पाकिस्तानात तयार झालेल्या उठाव नाही. कारण पाकिस्तानच्या कपडा महाग आहे. ह्या महाग कपड्याच कारण महाग वीज. सरकार वीज पुरवत नसल्याने लुम मालक जनरेटर वापरुन काम करतात त्यामुळे तयार माल महाग होतो. त्यात ह्या कामाला लागणारे सुत पाकिस्तानात महाग मिळते म्ह णुन स्वस्त सुत हे भारतातुन आयात केल जाते. आता तर भारतातल्या फळाला ही पाकिस्तानात खुप मागणी आहे. पाकिस्तानात कर वसुली खुप कमी आहे. त्यामुळे आय एम एफ वल्ड बँक वैगेरे पाकिस्तानला लोन द्यायला उस्तुक नाहीत. भारताच्या युद्ध सामुग्रीच्या खरेदीचा मोठ ओझ पाकिस्तानच्या मानेवर आहे. भारताने १००० कोटीची खरेदी केली की पाकिस्तानला किमान ५०० कोटीच्या युद्द सामुग्रीची खरेदी करण्याची खुम खुमी येते. त्यामुळे भारत बर्याच प्रकारे पाकिस्तानवर दबाव आणत आहे !! फक्त भारतातले राजकीय पक्षाचे लोक पाकिस्तानचे गुण गान करतात त्यावेळेला पाकिस्तानच्या मिडीयातले लोक त्याचाच दाखला देत म्हणतात भारत चुकीचा वागत आहे. आज काँग्रेसला चांगेल म्हणणारे पाकिस्तान भारताशी चांगले कधी वागुच शकत नाही. काँग्रेसला ह्याची कधी खंत वाटेल का ?

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 17:19
या धाग्यावरुन काँग्रेस प्रेमी मोदी /भाजपा विरोधक का गायब आहेत ? आता डँबीस सायबांनी आकडेवारी दिली आहे , तपासायची आहे का कुणाला ?

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 17:30
हो आता तुम्ही अचानक रस्त्याच्या कड ने वळले , पण बाकी सगळे मोदी भक्त मला वाटते अजूनही पाकीस्तानला युद्धाच्या माध्यमातून नकाशावारुन मोदी काढतील अशी आश बाळगून असावेत , मी त्यांच्या वतीने घाई करतोय , कारण माझही पाकीस्तानवर काडीच प्रेम नाही , युद्धानी मोदी / भक्तांनी पाकीस्तान नकाशावरुन काढला तर मला मनातन आनंद आहे. पण ते आता (अण्वस्त्रोत्तर) युद्धातन जमेल यावर माझा अद्याप विश्वास नाही. - मला सुचणारे मार्ग निराळे आहेत. तुम्ही म्हणतातसे पूर्ण आर्थीक नाकेबंदीसाठी मोदींना अजून किती वर्षे द्यावीत ? युद्ध प्रेमी मिपाकरहो तुमचा एक गडी रस्त्याच्या कडेने गळतोय डँबीसरावाचे युद्धाने शक्य नाही म्हणणे खोडून त्यांचा आत्मविश्वास जागृत करुन दाखवा नाहीतर ते कड्याच्या रस्त्यावरुन काँग्रेस च्या रस्त्यावर पोहोचतील एक दिवस ;) ( डेंबीस राव ह घ्या)

डँबिस००७ 10/05/2018 - 16:55
कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ पॉसीबल नै तर मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? का बुवा ? देशाने मोदी व भाजपाला निवडुन दिलय ! काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघाले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? जाउदे ह्या मुखवट्या मागचा खरा चेहरा उजेडात आलाच म्हणायचा !

In reply to by डँबिस००७

जेम्स वांड 10/05/2018 - 17:42
असले छपरी नेते तसेही त्यांच्या पार्टीच्याही कामाचे नाहीत. एकवेळ पार्टीच्या सदस्यत्वावरून हाकलले तरी त्यांना समज नाही. ह्यांना उलट अजून प्रोत्साहन द्यायला हवं. कारण हे जितकी बाष्कळ बडबड करतील तितके सुजाण मतदार मोदींचेच हात मजबूत करतील. त्यामुळे पाकिस्तानात जाऊन बरळणारे मणिशंकर वगैरे नेते अजून पुढे जाऊन अशीच खोडसाळ विधाने करत राहोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 18:01
जाउदे ह्या मुखवट्या मागचा खरा चेहरा उजेडात आलाच म्हणायचा !
काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघकले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? दोष कशात आहे ? गांधी घराण्याच्या रक्तात की काँग्रेस पक्षाच्या हवेत ? - काँग्रेसच्या हवेत प्रॉब्लेम असता तर भारताचा गेल्या पन्नास वर्षात पाकीस्तान झाला नसता का ? ( मी सातत्याने सर्व घराणेशाहीची निंंदा करतो) भाजपत हवा पालट करायला आलेल्या बर्‍याच जंणांना समाविष्ट करुन घेताना दिसतात , नाही का ? आणि भाजपा सत्तेत आल्या .आल्या पाकीस्तानात अतिरेक्या स भेटणारा पत्रकार , चीनच्या बाजूला पलटी मारणारा हुशार मंडळी भाजपात पण दिसतात त्याचे काय करायचे ? हे सर्व असू द्या. प्रश्नाचा उद्देश बरेच मोदी भक्त मोदी पाकीस्तान युद्धाने जिंकतील आशा वल्गना सांगतात म्हणून विचारला गेला आहे . आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की , मणि शंकर म्हणजेच काही काँग्रेस नसावी .
का बुवा ? देशाने मोदी व भाजपाला निवडुन दिलय !
पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त नाबूत करण्यासाठी नाही का ?

डँबिस००७ 10/05/2018 - 18:08
आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की होऊ शकली असती , पण आता पर्यंत असा प्रयत्न केला गेला नाही. किंबहुना आता तो प्रयत्न केला गेला म्हणुन पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदीही करता येऊ शकेल व तसा प्रयत्न हा सरकार करत आहे हे उजेडात आलेल आहे.

डँबिस००७ 10/05/2018 - 18:17
तुम्ही कितीही भारत पाकिस्तान करा !! माझा दावा हिंदु समाजाच्या भल्यावर आहे. पण हिंदु समाजाची न भरुन येणारी हानी काँग्रेसने गेले ८० - ९० वर्षे केलेली आहे . पाकिस्तानची निर्मिती केली तर हिंदु देश का निर्माण केला गेला नाही. सिंध प्रदेश जिथुन हिंदु संस्कृती जन्म घेते तीच तुम्ही पाकिस्तानात घातली ह्या पेक्षा मोठा अन्याय तो कोणता ? राम जन्म भुमी सारख्या आस्थेच्या स्थानाच्या मुक्ततेसाठी सुद्धा गेले ७५ वर्षे हिंदु समाजाला झगडावे लागत आहे पण देशाचे माजी पंतप्रधान स्वतः बोलले होते की भारतातल्या रिसोर्सेसवर पहीला अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे !

जेम्स वांड 10/05/2018 - 18:26
प्रतिवाद करू नका, ह्या पूर्ण धाग्याचा कार्यकरणभावच खोडसाळ आहे, युद्धप्रेमी मिपाकर वगैरे म्हणून ज्यांना शेलकी आवाहने केली जातायत तो प्रतिसाद तर अक्षरशः हीन आहे. हल्लीच दिलेल्या नवीन सुचनेबरहुकूम मिपा मालक-संपादकांनी माहितगार ह्यांना लवकर समज द्यावी/कारवाई करावी अशी विनंती करून मी माझ्यापुरता हा धागा गाडतोय. ओम शांती युद्धप्रेमी मिपाकर म्हणून ज्यांची संभावना केली जाते आहे, कदाचित ते एकांगी असतील, कदाचित मी बहुसंख्य ठिकाणी त्यांना कडाडून विरोध पण केला असेल भूतकाळात. पण तरीही असे खोडसाळ वागणे मी निषिद्ध मानत राहीन. माहितगारांकडून अशी अपेक्षा नव्हती, हे खेदाने नमूद करून थांबतो.

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 19:12
एक मिनीट, अण्वस्त्रे नसती तर मीही बर्‍या पैकी युद्धप्रेमी राहीलो असतो. युद्धप्रेमी नसणार्‍यांपेक्षा युद्ध प्रेमीं वर त्यम्च्या देशाभिमानाबद्दल मला नितांत आदर आहे . युद्धप्रेमी हा शब्द तुम्हाला हिनत्वाचा वाटण्यात माझी काय बी चूक नाही . गापैंनी चर्चा ....त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं. या वाक्याच्या दिशेने नेण्यास चालू केली. गापै युद्धाने म्हणतात, डँबीस आर्थीक म्हणतात, तुम्ही तंत्रज्ञान म्हनता, मी सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग म्हणतो आपल्या पैकी पाकीस्तान प्रेम कुणाचेच नाही .पण मोदी आणि भाजपाची पाक निती कट्टर राष्ट्रवदाच्या संकल्पनेची असेल आणि त्या संकल्पनेतून अभिप्रेत रिझल्ट अमुक असे दावे असतील तर त्याम्चे परिक्षण आणि चर्चेत काही वावगे असण्याचे कारण नाही .

In reply to by माहितगार

पुंबा 10/05/2018 - 19:34
मला वरील चारही मार्ग सुयोग्य वाटतात आणि भारताने पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी चारही मार्ग सुसुत्रपणे वापरत राहिले पाहिजेत. अर्थात बळाचा वापर स्वसंरक्षणासाठी करताना जनता युद्धखोर बनणे गरजेचे नाही. युद्धनितीची, आप्ल्या बलस्थानांची तसेच उणीवांची जाणीव लष्कर, शासन व सिव्हिल सोसायटी या तीनही घटकांना असायला हवी पण यापैकी कुणीच युद्धपिपासू असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. पाकिस्तानची निर्मिती ही एकूणच मानवाच्या आधुनिकतेकडील प्रवासाच्या मार्गातील मोठी धोंड आहे. परंपरा, कला व संस्कृती, आपापसातील सहस्त्रकांपासूनचे सहजीवन आदी सर्व धागे तोडून एका भव्य समाजाला निव्वळ खुज्या धर्मवादाच्या आधारे फोडण्यात आले. आता, पाकिस्तान सुधारेपर्यंत आपणाला पाकिस्तानपासून सावधच रहायला लागणार आहे. सेक्युलरिझम, आधुनिकता, उदारमतवाद, लोकशाही यापैकी कुठल्याही तत्वाला मानणार्‍या शहाण्या व्यक्तिस पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून फेल गेले आहे यात शंका वाटणार नाही, हे राष्ट्र म्हणून इतक्या संकुचित पायावर उभे राहिले की तेच त्याचे भविष्य होते. 'सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग' म्हणाव्या इतक्या समर्थपणे वापरण्यात भारताला यश मिळाले नाही असे मलाही वाटते. मागासाहेब, आपण ओळख करून दिल्याने पुस्तक घेतले आहे, वाचल्यास आणखी काही अ‍ॅड करावे वाटले तर करेन.

In reply to by पुंबा

माहितगार 10/05/2018 - 21:42
नमस्कार, पुस्तकाचा उर्वरीत भाग वाचल्या नंतर आम्हा मिपाकरांना अजून जराशी माहिती द्यावी हि विनंती. बाकी समतोल प्रतिसादासाठी अनेक आभार .

खिलजि 10/05/2018 - 19:00
अरे हाय काय नि नाय काय खरा पाकिस्तान कुणी पाहिलाय काय ? इथली गंगा तिथे वहाते अन बनते सिन्धुमैय्या का आपटता डोकं आपलं , सारा भुलभुलैय्या सॅण्डीभाय सांगून गेला मागे सर्वात मोठी कविता झोपण्यासाठी आपल्याला अशी किती लागते जागा ? पाकिस्तानातून पक्ष्यावरती सारे पक्षी आले संपादकही फळ्यावरती सूचना देउनी गेले तरी उसळला आगडोंब तो, चाले त्यावर त्रागा मन गाये उत्साद आपको , काय काढल्यात तुम्ही हा धागा ?

In reply to by खिलजि

माहितगार 10/05/2018 - 19:17
मिपा संपादक आम्हाला सेंसॉर करायचे तर जरुर करा त्या आधी , पोकळ वल्गना करणारे रलू रलु करु लागले एवढे वाक्य गालातल्या गालात हसून नोंदवावे . व्यक्ति लक्ष्य तर्कदोषाचे उत्तर व्यक्ति अल्क्ष्यतर्क दोषाने देण्याबद्दल क्षमस्व .

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 21:34
कुठे म्हंटलंय असं मी?
....त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं.
अच्छा आपण पण रस्त्याच्याकडेने ! अभिनंदन !! मग मोदींच्या साहाय्याने पाकिस्तानचे अस्तित्व मिटवण्याचा आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ? आपण मोदींचे नाव घेतले नव्हते असे रच्याकने बदलायचे असेल तर आमची ना नाही हां ;)

In reply to by माहितगार

गामा पैलवान 10/05/2018 - 22:08
माहितगार, माझ्या आकलनानुसार हक्कानी म्हणताहेत की पाकिस्तान अंतर्गत लाथाळ्यांनी जर्जर होऊन फुटेल. आ.न., -गा.पै.

भंकस बाबा 07/05/2018 - 19:09
निर्वासितांचा प्रश्न आपल्या बोडक्यावर मारून घेणे , त्यापेक्षा त्यांची आपसात यादवी झाली आणि भारत जर त्यांना नवीन देशाचे गाजर दाखवत राहिला तर हे येड्या डोक्याचे पाकिस्तानला बेचिराख करून दाखवतील

दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात

गामा पैलवान 08/05/2018 - 17:27
माहितगार, तुमचं हे विधान रोचक आहे :
दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात त्यामुळे त्यांच्यातल्या कर्मठांचे अधिकच फावते असे वाटते असो.
अशा कर्मठ हिंदूंची यादी मिळेल काय? आणि अशांनी पाकिस्तानला सांस्कृतिक स्वातंत्र्याची चटक व सवय का लावीत बसायचं? त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 08/05/2018 - 17:38
...त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं.
भाजपाला मिळालेली पाच वर्षाची दुसरी संधी संपत आली आहे, आपण म्हणता ते सत्कार्य पूर्ण करुन दाखवण्याच आपल्या लाडक्या पक्षा अजून किती वर्षाम्च्या सत्तेची गरज आहे असे वाटते ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 08/05/2018 - 21:20
माहितगार, भाजप माझा लाडका पक्ष नाही. हां पण मोदी पाकिस्तान संपवू शकतात अशी भीती हक्कानींच्या उपरोल्लेखित लेखातनं व्यक्त होते आहे. ती साधार असावी असं माझं मत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 09:38
ठिके खाली प्रतिसादात मदनबाण तोच प्रश्न विचारताहेत ? मोदींना अजून किती वर्षांची सवलत / सत्ता इप्सित साध्य करण्यासाठी आपल्या मता प्रमाणे लागेल ? आणि तेवढ्या वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे काय ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 10/05/2018 - 12:16
माहितगार, हक्कानी म्हणतात ५ वर्षं. बहुधा बरोबर आहे. पण अर्थात आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात. जर ५ वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे पप्पूला मत देऊन काँग्रेस सत्तेत आणायची. आणि मग पाकिस्तानच्या ऐवजी भारताचे तुकडे पाडवून घ्यायचे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 12:52
पप्पूला निवडून येण्याची काही ना काही शक्यता शिल्लक रहातात कारण आपलेही वैचारीक आधार कुठेतरी कमकुवत रहातात मग मतांचे खंडन जमत नाही , तेच परधर्म परदेशांबद्दल हिंदूचे होत आले असावे. आपल्या मांडणीचे आत्मपरिक्षण सुधारणा यांचा ते विचारच करत नाहीत , न संरक्षण सिद्धतांचा अभ्यास असतो ना सामरिक आव्हानांचे आकलन असते. आभिमानाचे रुपांतरण गर्वात आणि त्यातून अज्ञानात होऊ नये आणि अज्ञानाने आधार कमकुवत रहातात यशाच्या शक्यता दूर जातात. मग कुंथनातून केवळ व्यक्तिगत टिका होत रहातात आणि मग राहुल गांधीला पप्पू म्हणूनही म्दलातला प्रश्ना पासून दूर रहातात . असो. जो जे वांछिल तोते लाहो मोदींना आणखी ५ वर्षे मिळोत पण एकदा सरळ युद्धाने नेस्तनाबुत करता येते म्हटल्यावर " आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात. " वगैरे एक्सक्युजेस देऊ नयेत . क्षमता असेल तर सर्व अडचणींचहीत करुन दाखवावे . खरे म्हणजे साम दाम दंड भेद या निती क्रमाने योजावयाच्या असतात हे सांगून ठेवायचे श्रीकृष्ण आणि चाणक्य विसरले , त्यामुळे जिंकण्यासाठी वैचारीक आणि सासंकृतीक स्तरावरील प्रयत्न चालू ठेवायचे असतात हे सध्यातरी कुणास लक्षात घ्यायचे नाहीए, कॉम्रेस सत्तेवर आली की खापर त्यांच्या डोक्यावर फोडणे सोपे जाणार आहे ना मग डोक्याला बाकी त्रास कशाला असा साधा सरळ हिशेब आहे . मुख्य म्हणजे भाजपा लाडक्यांच्या यादीतून मागे पडल्यावर मोदी पंतप्रधान पदावर टिकून कसे रहातील हे लॉजीकही उमगले नाही .

मदनबाण 08/05/2018 - 21:32
सातत्याने जवानांच्या शवपेट्या येत असतात... त्यात खंड नाही, अजुन किती शवपेट्या आल्यावर देश / लष्कर पाकिस्तानला चांगलं भाजुन काढेल ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikari

In reply to by मदनबाण

एस 10/05/2018 - 14:47
भारताची युद्धविषयक मानसिकता अशी आहे, की कितीही माणसे आणि कितीही जवान वगैरे मेले तरी शांत बसेल, पण एक इंचही भूमी कुणी हिरावले की लगेच युद्ध पुकारेल. भारताला मनुष्यजीवाची किंमत फारशी वाटत नाही. परंतु जमिनीबाबत आणि हद्दीबाबत हा देश प्रचंड संवेदनशील आहे. हे खुद्द पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांंचे विश्लेषण आहे. आणि मी याबाबत त्यांच्याशी दुर्दैवाने सहमत आहे.

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 15:08
...भारताला मनुष्यजीवाची किंमत फारशी वाटत नाही. परंतु जमिनीबाबत आणि हद्दीबाबत हा देश प्रचंड संवेदनशील आहे.
ते अगदीच बरोबर असते तर १९४७ मध्ये यादवी झाली असती

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 15:43
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे एक राष्ट्र म्हणून अस्तित्त्व नव्हते. ते भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांच्या रूपाने उदयास आले. मी जो भारत म्हणतो आहे तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. तेव्हा आपण केलेले वरील विधान गैरलागू आहे.

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 15:50
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे एक राष्ट्र म्हणून अस्तित्त्व नव्हते. ते भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांच्या रूपाने उदयास आले.
( काँग्रेसला अंहिसावादी गांधिचे नेतृत्व लाभले नसते , काँग्रेसने फाळणी मान्य न करता यादवी होऊ देण्याचा निर्णय घेतला असता ..) आणि फाळणी न होता एकसंघ भारत्तास स्वातंत्र्य मिळाले असते तर ? आपले हे विधान लागू झाले असते ?

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 16:12
जर तर , का नाही ? जर मुस्ल्मिम धर्म भारतात आलाच नसता तर किमान फाळणीचा हाच आकार राहीला नसता नाही का ? फाळणी शब्दही वापरावा लागला नसता कदाचित ! सम्राट चंद्रगूप्त ते अशोकाच्या काळात सध्याचा पाकीस्तानचा भूभाग भारताचा भाग नव्हता का ?

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 17:26
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून बनले? 'राष्ट्र' म्हणजे काय? सम्राट चंद्रगुप्ताच्या काळातील कोणत्या भूभागाला तुम्ही 'राष्ट्र' म्हणाल? भारतीय उपखंडाचा कोणता भाग हा आजच्या भारताच्या अधिकृत सीमांमध्ये मोडू शकला असता किंवा नसता? तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग : समजा स्वातंत्र्यपूर्व भारत अखंड राहिला असता (आणि समजा असेही मानून चालूयात की त्या भारतातील सर्वांचा धर्म एकच असता, तुमच्या आवडीचा कोणताही धर्म मानून चाला) तर आज मी जे विधान वर केले आहे की भारताला युद्धास प्रवृत्त करण्यास (ट्रिगर करण्यास) माणसांच्या जिवापेक्षा भूभाग बळकावणे हा जास्त खात्रीचा मार्ग आपल्या शत्रूंसाठी आहे, ह्या विधानाची सत्यता तशीच लागू झाली असती का? उत्तर : होय. फाळणीचा आणि आजच्या भारताच्या युद्धविषयक या मानसिकतेचा काहीही संबंध नाही. याची पडताळणी १९४७ नंतर १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ या सर्व युद्धांचा अभ्यास केल्यास करता येईल. आजही जर पाकिस्तानने अथवा चीनने आपला काही भूभाग अजून बळकावला तर आपण नक्कीच तो परत मिळवण्यासाठी युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाही. पण तेच जर मुंबई अतिरेकी हल्ल्यांसारखी घटना पुन्हा घडली तरीसुद्धा पाकिस्तानला पोकळ धमक्या देण्यापलीकडे जाऊन युद्ध पुकारणार नाही. येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय ते?

In reply to by एस

माहितगार 10/05/2018 - 18:59
* सीमांच्या बाबतीत सहसा चर्चेतून सोल्यूशन निघे पर्यंत स्टेटस क्वो पाळला जातोय . सिमे बाबत केवळ युद्धच केले असते तर बांग्ला देशा सोबत करार कसा झाला असता ?
..पण तेच जर मुंबई अतिरेकी हल्ल्यांसारखी घटना पुन्हा घडली तरीसुद्धा पाकिस्तानला पोकळ धमक्या देण्यापलीकडे जाऊन युद्ध पुकारणार नाही.
मोदी भक्तांच्या हिशेबानी तरी अशा युद्धासाठीच मोदींना निवडून दिले आहे , आणि मोदी भक्तांच्या विस्वासानुसार अशा युद्धाची शक्यत नको म्हणून उर्वरीत भारतातील आतिरेकी कारवाया पाकीस्तान ने कमी केल्यात ! काय मोदी भक्तांनो असेच वाटते ना ?
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून बनले? 'राष्ट्र' म्हणजे काय?

In reply to by माहितगार

एस 10/05/2018 - 19:40
तुमच्या मूलभूत संकल्पनांचा जर एव्हढा घोळ असेल तर मग मला वाटते मी तुमच्या संकल्पना सुस्पष्ट होईपर्यंत थांबावं. शुभेच्छा! :-)

डँबिस००७ 10/05/2018 - 12:11
Out on bail, 26/11 Mumbai attacks mastermind Zaki-ur Rehman Lakhvi raising funds According to intelligence inputs with the Indian agencies, Lakhvi - a most-wanted terrorist in India - continues to head the outfit's operations despite being away from the public eye since his release from Rawalpindi's Adiala jail in April 2015. He resurfaced in February 2018 and is actively organising collection of donations in Punjab coinciding with the wheat harvesting season, sources told TOI . LeT continues to raise finances through various charities, with new names lately being added to the list, despite the sword of Financial Action Task Force (FATF) hanging over Pakistan. In February this year, FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018 over its failure to crack down on terrorist outfits.

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 12:23
....FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018
विनोदी आहे, अफगाणिस्तानातील अतिरेकी मादक द्रव्यांच्या व्यापारात गुंतलेले असताना शस्त्र आणि मादकद्रव्य आणि पैशाची मोठी आवक जावक पाकिस्तानातून होत असणार हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता लागतो का ? नेहमीच लक्ष हवे ना ? आणि ते असते तर आमेरीकेला अफगाणिस्तान एवढा जड गेला असता का ? आमेरीका, चीन, इराण सौदी अरेबीया असे सांभाळून घेणारे कोण ना कोण पाकीस्तानला नेहमी भेटत रहाते . आमेरीक्च्या अफगाणिस्तानातील सैन्याला पुरवठा चालू रहावा म्हणून आम्रेरीकेला किती भारताच्या समाधाना साठी जाहीरपणे काही म्हटले तरी प्रत्यक्षात फार हात लावता येत नाही, जरासाही हात आमेरीकेनी काढून घेतला की चीन मदतीला तयार उभे असते

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 12:33
अतिरेकी काही पैसा दहशतीने अथवा फसव्या नावांनी जमा करु शकतात हे खरे असले तरी , पैसा जिथून मिळवला जातो तेथील लोकातील तत्वज्ञान आणि नरेटीव ( कथा/विचारसूत्र) सुद्धा कुठेतरी साहाय्यकारी असते ना ? किंबहूना पाकिस्तानची निर्मिती आणि अस्तीत्वच हिंदू आणि भारत विरोधी फसव्या तत्वज्ञान आणि नरेटीव वर अवलंबून आहे . सशस्त्र संघर्षातील हार जित काय ती होत राहील. फंडींग आणि वैचारीक आश्रयाला प्रबोधन आणि संस्कृतीच्या मार्गाने खोडल्याने मदत करणार्‍ञांची संख्या कमी झाली तर पहावयास हवे पण त्या दिशेने पाऊल टाक्णे दूर हिंदू कर्मठता विचारही करावयास तयार होत नाही उलट भारताची निंदा नालस्ती करण्यात पाकीस्तानी आणि दहशतवादी नरेटीव्ह जिंकत रहातो. ठिके चालायचेच हिंदूंना हे वैचारीक दृष्ट्या खंडन जमले असते आणि चिनी लोकांसारखे देशप्रेम असते तर भारतात इतर कुणी फारकाळ तगाव धरु शकले नसते पाकीस्तान निर्मिती दूर राहिली असती . असो .

डँबिस००७ 10/05/2018 - 13:17
पाकिस्तान ही जगाला लागलेली कीड आहे. पाकिस्तानला छोट्या छोट्या देशात विभागण हेच पाकिस्तान ह्या समस्येवरच निदान आहे. ह्याची सुरुवात श्रीमती ईंदिरा गांधींजींनी केलेली आहेच, तेच आता श्री मोदीजी पुढे नेत आहेत. पुर्व पाकिस्तान बांग्लादेश बनला. तो बांग्लादेश पाकिस्तानच्या कित्येक पटीने आता पुढारलेला आहे. तयार कपडा निर्यात उद्योगात बांग्लादेश जगात अव्वल नंबर आहे. चांगल्या निर्याती मुळे बांग्लादेशाची आर्थिक परिस्थीती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. आशियातील सर्व देश पाकिस्तान पेक्षा चांगल्या परिस्थीतीत आहेत, भारताला पाकिस्तानची गरज नाही, उलट पाकिस्तानला भारताची गरज आहे, अमेरीका, चीन व रशिया पाकिस्तानचा वापर करत आहेत, आणी करत रहाणारच. पाकिस्तानातील शिकलेला समाजाला ह्याची जाणीव व्हायला लागलेली आहे. पाकिस्तानात वेगवेगळ्या संस्कृतीचे, भाषेचे लोक जबरदस्तीने एकत्र आणुन त्यांच्यावर उर्दु भाषेची सक्ती करण्यात आली. त्यांच्या स्वतःच्या भाषेची गळचेपी करण्यात आली. पंजाब म ध्ये पंजाबी बोलण्यास सक्ती, सिंध मध्ये सिंधी. सर्वाच हाईट म्हणजे पु र्ण पाकिस्तानात सक्ती केलेली उर्दु भाषा ही त्यांची भाषा आहे असा त्यांचा गोड गैर समजुत आहे. पुर्ण पाकिस्तानपेक्षा जास्त लोक भारतात उर्दु बोलतात. आता, पाकिस्तानातल्या सर्व राज्यात उठाव सुरु आहेत, सिंध, पश्तुन , बलुच, पंजाबी सर्व लोकांना स्वतंत्र व्हायचय ! भारताने ह्या लोकांना स्वतंत्र व्हायला मदत केली पाहीजे !

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 13:47
:) या विषयावर आधी परिस्तलिहिले आहे , पाकीस्तानचमः या विषयावर आधी पण लिहिले आहे , पाकीस्तानच्या पंजाबींचे मन / मत परिवर्तन झाले तर प्रश्नच मिटला - पण तेच गेल्या हजार वर्षात जमलेले नाही. :) बाकी गट परिस्थिती अशांत ठेवण्यास मदत करु शकतात , तुटण्या एवढे प्रबळ नाही :( अपुर्या / चुकीच्या माहितीवर आधारीत विचारसरणीने यश दूर रहाते , मुख्य म्हणजे इतर मार्गांच्या प्रयत्नां विषयी दुर्लक्ष होते . असो मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील.

जेम्स वांड 10/05/2018 - 15:17
भारत टेक्नॉलॉजीत पुढे असला तरी तेवढ्यावरच भारतीय समाधानी असतात अफलातून वेगळे काही करुन पाकीस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करावे अशी पूर्ण क्षमतेचा ही अभाव आहे.
आपण ह्या क्षेत्रात प्रचंड पुढे होता, थँक्स टू मोरारजी देसाई अन इंद्रकुमार गुजराल, आपण मागे पडलो, पण आता परत पेस पकडला जातोय (आता म्हणजे २०१४ नंतरच नाही, तर वाजपेयी काळापासून परत एकदा भारत एग्रेसिव्ह इंटेल मध्ये पुढे जातोय असे म्हणता येईल)

In reply to by माहितगार

जेम्स वांड 10/05/2018 - 16:09
पाच वर्षे, पन्नास वर्षे, पाचशे वर्षे... कितीही लागू शकतो. नेटवर्किंग हे काम मुळात हळूहळू चालते खूप जपून पावलं टाकायला लागतात. त्यातही ऑपरेशन स्पेसिफिक नेटवर्क अन लॉंगटर्म नेटवर्क कल्टीवेट करण्याच्या पद्धती अन कालखंड वेगवेगळा असतो, लॉंग टर्म मध्ये आपण एखादं नेटवर्क कल्टीवेट करत आणणे वेगळे पण त्या कालखंडात बाकी परिस्थिती सुद्धा झपाट्याने बदलत असतात. अश्यावेळी आपण जमवून आणलेलं नेटवर्क ऐन ऑपरेशन लॉन्च करायच्या वेळी कामाचे असेल की नाही हे कधीच सांगता येत नाही

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 17:41
आता चला तुम्ही पण मागच्या दाराने कल्टी मारली ;) - ५० ५०० वर्षात मागे पडायला पाकीस्तानातले तो पर्यंत झोपा काढतील असे वाटते ?- आता लोकांनी भाजपा सरकार ठेवले तरी मोदी ५०० वर्षे उदंड आयुष्य लाभो पण सोबत राहतील का माहित नाही मुख्य मोदींच्या हयातीतली तुम्ही ग्यारंटी देत नै, भारतीय जनता ५०० वर्षे भाजपाला सतत निवडून देईल का मैत नै . ५०० वर्षात कोण साध्य करेल कोण नाही आता सांगण्यात पॉईंट पण न मग जे आपण ठराविक कालावधीत करु शकत नाही अशा युद्धाच्या वल्गना कशा साठी - युद्ध टेक्नॉलॉजी साठी तयारीत रहावे पण ते मालदिव्ज एवढे छोटे असल्या सारखे का बोलतात लोक ? शत्रुला कमी लेखणे चातुर्याची गोष्ट आहे का ?आले इथे एलट्टीटीई विरोधात यश आले नाही . प्रत्येक यशाची गॅरंटी देऊन चालता येते का ?

डँबिस००७ 10/05/2018 - 15:56
मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील. जे गेल्या ६० ७० वर्षात झालेल नाही ते आता ५ वर्षात होईल अशी अपेक्षा ईथे कोणीही ( सामान्य जनता सुद्धा) करत नाही. त्यातल्या त्यात पाकिस्तानशी सामान्य जनतेला काहीही देण घेण नाहीय, फक्त आपल्या सैनिकांना मारतात त्यावेळेला जनतेचे रक्त खवळुन उठत कारण सैनिकही सामन्य जनतेतुनच आलेले असतात, २६ /११ च्या मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसच्या (घड्याळ पार्टीच्या सुद्धा) दिग्गज लोकांनी याचा संबंध आर एसएस बरोबर जोडलेले होते. अतिरेकी ईशन जहान . बाटला एंनकॉऊंटर नंतर सोनिया गांधीच्या डोळ्यातुन अश्रु वहात होते ते देशाने पाहीलेले, अश्या लोकांकडुन काही झाले नाही हे सुद्धा लोकांनी पाहीले आहे.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:05
पाकिस्तान जगाच्या नकाशात न दिसण हे पॉसिबल नाहीय ! कारण लोक तिथेच रहाणार !! तिथल्या लोकांची मानसिक स्थीती ईतकी खराव आहे की विदेशात पाकिस्तानच्या लोकांना कोणीही उभ करत नाही. गल्फ मधल्या सर्व चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार्यात पाकिस्तानी लोकांचा नंबर पहीला आहे. शाळेतुन, बालपणा पासुन हिंदु विरोध त्यांच्यात कुटुन भरलेला आहे. पाकिस्तानच्या सर्व टीव्ही वाहीनीवर भारताच्या काश्मिर भागात भारत सरकार अत्याचार करत आहे अस ठासुन सांगत असतात, पण स्वतः पाकिस्तानात गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानात मागे राहीलेल्या हिंदु समाजाची गणना ४०% वरुन आता २% वर आलेली आहे. ह्या वरुन त्या लोकांनी किती हिंदु ख्रीश्चन लो कांना मारुन टाकलेल आहे त्याची गणतीच नाही.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:08
पाकिस्तान जगाच्या नकाश्यावर नसला तरी तो देश व तिथल्या लोकांना कुठे नेणार ? त्यांची मानसिक तेच काय करणार ? अखंड भारत ह्या संकल्पनेचा मी विरोधी आहे ह्याच कारण पाकिस्तानातले लोक मनाने कधीही भारतात सामावुन जाणार नाहीत.

डँबिस००७ 10/05/2018 - 16:47
काय पॉसिबल आहे ? पाकिस्तानला पैश्यान मारुन टाकायच, सौदी व युएई गेले ४०- ५० वर्षे पाकिस्तान धार्जीणे होते. पाकिस्तानच्या सैन्याचा तिथे बोलबाला होता. पण सौदीच्या संरक्षणार्थ पाकिस्तान कटीबद्ध होता. पण यमन युद्धात पाकिस्तानने भाग न घेण्याच ठरवल्यावर खेळ बदलला. पाकिस्तानातले लोक भारता प्रमाणेच गल्फ मध्ये, युरोप मध्ये व अमेरिकेत काम करुन पैसा मायभुमी पाकिस्तानला पाठवत असतात. पाकिस्तानला रेमिटंसच्या रुपात दोन वर्षापुर्वी २० बीलीयन रु ईतका होता. अनिवासी भारतीयांच्या लोकसंख्याच्या सारखेच पाकिस्तानी लोक गल्फ देशात रहात असतात. मुस्लिम लोकांचे श्रद्धा स्थळ मक्का मदिना हे साऊदी अरेबियात असल्याने त्या देशावरचे संकट हे आपल्या वरचे संकट अस पाकिस्तानातले धर्मांध लोक मानतात. त्यामुळे पाकिस्तानातली सैन्य कारवाई साठी सौदी अरेबीया च्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन लढायला जात. पाकिस्तानातला मुख्य खर्च हा सैन्यावर होतो. व तो पैसा अमेरीकेकडुन पाकिस्तानला मिळत होता. आता तो पैसा मिळण बंद झालेल आहे. त्यात मोदीजींनी ह्या दोन्ही देशाबरोबर भारताचे संबंध मजबुत बनवले. सौदी अरेबीयाने गेल्या वर्ष भरात ४०,००० लोकांना परत पाठवल आहे. युए ई मध्ये पाकिस्तानी लोकांना व्हीजा देण्यावर निर्बंध आणलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रेमिटंस वेगाने खाली आलेल आहे. पाकिस्तानने खुप पैसे लोन वर घेतलेले आहेत. गेल्या दोन वर्षांत ह्या लोनच्या व्याज भरण्यासाठी पाकिस्तानला लोन घ्यायला भाग पडलेल आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापार आहे तयार कापड ! पण ह्या कापडाच्या मार्केट मध्ये पाकिस्तानात तयार झालेल्या उठाव नाही. कारण पाकिस्तानच्या कपडा महाग आहे. ह्या महाग कपड्याच कारण महाग वीज. सरकार वीज पुरवत नसल्याने लुम मालक जनरेटर वापरुन काम करतात त्यामुळे तयार माल महाग होतो. त्यात ह्या कामाला लागणारे सुत पाकिस्तानात महाग मिळते म्ह णुन स्वस्त सुत हे भारतातुन आयात केल जाते. आता तर भारतातल्या फळाला ही पाकिस्तानात खुप मागणी आहे. पाकिस्तानात कर वसुली खुप कमी आहे. त्यामुळे आय एम एफ वल्ड बँक वैगेरे पाकिस्तानला लोन द्यायला उस्तुक नाहीत. भारताच्या युद्ध सामुग्रीच्या खरेदीचा मोठ ओझ पाकिस्तानच्या मानेवर आहे. भारताने १००० कोटीची खरेदी केली की पाकिस्तानला किमान ५०० कोटीच्या युद्द सामुग्रीची खरेदी करण्याची खुम खुमी येते. त्यामुळे भारत बर्याच प्रकारे पाकिस्तानवर दबाव आणत आहे !! फक्त भारतातले राजकीय पक्षाचे लोक पाकिस्तानचे गुण गान करतात त्यावेळेला पाकिस्तानच्या मिडीयातले लोक त्याचाच दाखला देत म्हणतात भारत चुकीचा वागत आहे. आज काँग्रेसला चांगेल म्हणणारे पाकिस्तान भारताशी चांगले कधी वागुच शकत नाही. काँग्रेसला ह्याची कधी खंत वाटेल का ?

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 17:19
या धाग्यावरुन काँग्रेस प्रेमी मोदी /भाजपा विरोधक का गायब आहेत ? आता डँबीस सायबांनी आकडेवारी दिली आहे , तपासायची आहे का कुणाला ?

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 17:30
हो आता तुम्ही अचानक रस्त्याच्या कड ने वळले , पण बाकी सगळे मोदी भक्त मला वाटते अजूनही पाकीस्तानला युद्धाच्या माध्यमातून नकाशावारुन मोदी काढतील अशी आश बाळगून असावेत , मी त्यांच्या वतीने घाई करतोय , कारण माझही पाकीस्तानवर काडीच प्रेम नाही , युद्धानी मोदी / भक्तांनी पाकीस्तान नकाशावरुन काढला तर मला मनातन आनंद आहे. पण ते आता (अण्वस्त्रोत्तर) युद्धातन जमेल यावर माझा अद्याप विश्वास नाही. - मला सुचणारे मार्ग निराळे आहेत. तुम्ही म्हणतातसे पूर्ण आर्थीक नाकेबंदीसाठी मोदींना अजून किती वर्षे द्यावीत ? युद्ध प्रेमी मिपाकरहो तुमचा एक गडी रस्त्याच्या कडेने गळतोय डँबीसरावाचे युद्धाने शक्य नाही म्हणणे खोडून त्यांचा आत्मविश्वास जागृत करुन दाखवा नाहीतर ते कड्याच्या रस्त्यावरुन काँग्रेस च्या रस्त्यावर पोहोचतील एक दिवस ;) ( डेंबीस राव ह घ्या)

डँबिस००७ 10/05/2018 - 16:55
कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ पॉसीबल नै तर मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? का बुवा ? देशाने मोदी व भाजपाला निवडुन दिलय ! काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघाले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? जाउदे ह्या मुखवट्या मागचा खरा चेहरा उजेडात आलाच म्हणायचा !

In reply to by डँबिस००७

जेम्स वांड 10/05/2018 - 17:42
असले छपरी नेते तसेही त्यांच्या पार्टीच्याही कामाचे नाहीत. एकवेळ पार्टीच्या सदस्यत्वावरून हाकलले तरी त्यांना समज नाही. ह्यांना उलट अजून प्रोत्साहन द्यायला हवं. कारण हे जितकी बाष्कळ बडबड करतील तितके सुजाण मतदार मोदींचेच हात मजबूत करतील. त्यामुळे पाकिस्तानात जाऊन बरळणारे मणिशंकर वगैरे नेते अजून पुढे जाऊन अशीच खोडसाळ विधाने करत राहोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

In reply to by डँबिस००७

माहितगार 10/05/2018 - 18:01
जाउदे ह्या मुखवट्या मागचा खरा चेहरा उजेडात आलाच म्हणायचा !
काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघकले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ? दोष कशात आहे ? गांधी घराण्याच्या रक्तात की काँग्रेस पक्षाच्या हवेत ? - काँग्रेसच्या हवेत प्रॉब्लेम असता तर भारताचा गेल्या पन्नास वर्षात पाकीस्तान झाला नसता का ? ( मी सातत्याने सर्व घराणेशाहीची निंंदा करतो) भाजपत हवा पालट करायला आलेल्या बर्‍याच जंणांना समाविष्ट करुन घेताना दिसतात , नाही का ? आणि भाजपा सत्तेत आल्या .आल्या पाकीस्तानात अतिरेक्या स भेटणारा पत्रकार , चीनच्या बाजूला पलटी मारणारा हुशार मंडळी भाजपात पण दिसतात त्याचे काय करायचे ? हे सर्व असू द्या. प्रश्नाचा उद्देश बरेच मोदी भक्त मोदी पाकीस्तान युद्धाने जिंकतील आशा वल्गना सांगतात म्हणून विचारला गेला आहे . आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की , मणि शंकर म्हणजेच काही काँग्रेस नसावी .
का बुवा ? देशाने मोदी व भाजपाला निवडुन दिलय !
पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त नाबूत करण्यासाठी नाही का ?

डँबिस००७ 10/05/2018 - 18:08
आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की होऊ शकली असती , पण आता पर्यंत असा प्रयत्न केला गेला नाही. किंबहुना आता तो प्रयत्न केला गेला म्हणुन पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदीही करता येऊ शकेल व तसा प्रयत्न हा सरकार करत आहे हे उजेडात आलेल आहे.

डँबिस००७ 10/05/2018 - 18:17
तुम्ही कितीही भारत पाकिस्तान करा !! माझा दावा हिंदु समाजाच्या भल्यावर आहे. पण हिंदु समाजाची न भरुन येणारी हानी काँग्रेसने गेले ८० - ९० वर्षे केलेली आहे . पाकिस्तानची निर्मिती केली तर हिंदु देश का निर्माण केला गेला नाही. सिंध प्रदेश जिथुन हिंदु संस्कृती जन्म घेते तीच तुम्ही पाकिस्तानात घातली ह्या पेक्षा मोठा अन्याय तो कोणता ? राम जन्म भुमी सारख्या आस्थेच्या स्थानाच्या मुक्ततेसाठी सुद्धा गेले ७५ वर्षे हिंदु समाजाला झगडावे लागत आहे पण देशाचे माजी पंतप्रधान स्वतः बोलले होते की भारतातल्या रिसोर्सेसवर पहीला अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे !

जेम्स वांड 10/05/2018 - 18:26
प्रतिवाद करू नका, ह्या पूर्ण धाग्याचा कार्यकरणभावच खोडसाळ आहे, युद्धप्रेमी मिपाकर वगैरे म्हणून ज्यांना शेलकी आवाहने केली जातायत तो प्रतिसाद तर अक्षरशः हीन आहे. हल्लीच दिलेल्या नवीन सुचनेबरहुकूम मिपा मालक-संपादकांनी माहितगार ह्यांना लवकर समज द्यावी/कारवाई करावी अशी विनंती करून मी माझ्यापुरता हा धागा गाडतोय. ओम शांती युद्धप्रेमी मिपाकर म्हणून ज्यांची संभावना केली जाते आहे, कदाचित ते एकांगी असतील, कदाचित मी बहुसंख्य ठिकाणी त्यांना कडाडून विरोध पण केला असेल भूतकाळात. पण तरीही असे खोडसाळ वागणे मी निषिद्ध मानत राहीन. माहितगारांकडून अशी अपेक्षा नव्हती, हे खेदाने नमूद करून थांबतो.

In reply to by जेम्स वांड

माहितगार 10/05/2018 - 19:12
एक मिनीट, अण्वस्त्रे नसती तर मीही बर्‍या पैकी युद्धप्रेमी राहीलो असतो. युद्धप्रेमी नसणार्‍यांपेक्षा युद्ध प्रेमीं वर त्यम्च्या देशाभिमानाबद्दल मला नितांत आदर आहे . युद्धप्रेमी हा शब्द तुम्हाला हिनत्वाचा वाटण्यात माझी काय बी चूक नाही . गापैंनी चर्चा ....त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं. या वाक्याच्या दिशेने नेण्यास चालू केली. गापै युद्धाने म्हणतात, डँबीस आर्थीक म्हणतात, तुम्ही तंत्रज्ञान म्हनता, मी सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग म्हणतो आपल्या पैकी पाकीस्तान प्रेम कुणाचेच नाही .पण मोदी आणि भाजपाची पाक निती कट्टर राष्ट्रवदाच्या संकल्पनेची असेल आणि त्या संकल्पनेतून अभिप्रेत रिझल्ट अमुक असे दावे असतील तर त्याम्चे परिक्षण आणि चर्चेत काही वावगे असण्याचे कारण नाही .

In reply to by माहितगार

पुंबा 10/05/2018 - 19:34
मला वरील चारही मार्ग सुयोग्य वाटतात आणि भारताने पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी चारही मार्ग सुसुत्रपणे वापरत राहिले पाहिजेत. अर्थात बळाचा वापर स्वसंरक्षणासाठी करताना जनता युद्धखोर बनणे गरजेचे नाही. युद्धनितीची, आप्ल्या बलस्थानांची तसेच उणीवांची जाणीव लष्कर, शासन व सिव्हिल सोसायटी या तीनही घटकांना असायला हवी पण यापैकी कुणीच युद्धपिपासू असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. पाकिस्तानची निर्मिती ही एकूणच मानवाच्या आधुनिकतेकडील प्रवासाच्या मार्गातील मोठी धोंड आहे. परंपरा, कला व संस्कृती, आपापसातील सहस्त्रकांपासूनचे सहजीवन आदी सर्व धागे तोडून एका भव्य समाजाला निव्वळ खुज्या धर्मवादाच्या आधारे फोडण्यात आले. आता, पाकिस्तान सुधारेपर्यंत आपणाला पाकिस्तानपासून सावधच रहायला लागणार आहे. सेक्युलरिझम, आधुनिकता, उदारमतवाद, लोकशाही यापैकी कुठल्याही तत्वाला मानणार्‍या शहाण्या व्यक्तिस पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून फेल गेले आहे यात शंका वाटणार नाही, हे राष्ट्र म्हणून इतक्या संकुचित पायावर उभे राहिले की तेच त्याचे भविष्य होते. 'सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग' म्हणाव्या इतक्या समर्थपणे वापरण्यात भारताला यश मिळाले नाही असे मलाही वाटते. मागासाहेब, आपण ओळख करून दिल्याने पुस्तक घेतले आहे, वाचल्यास आणखी काही अ‍ॅड करावे वाटले तर करेन.

In reply to by पुंबा

माहितगार 10/05/2018 - 21:42
नमस्कार, पुस्तकाचा उर्वरीत भाग वाचल्या नंतर आम्हा मिपाकरांना अजून जराशी माहिती द्यावी हि विनंती. बाकी समतोल प्रतिसादासाठी अनेक आभार .

खिलजि 10/05/2018 - 19:00
अरे हाय काय नि नाय काय खरा पाकिस्तान कुणी पाहिलाय काय ? इथली गंगा तिथे वहाते अन बनते सिन्धुमैय्या का आपटता डोकं आपलं , सारा भुलभुलैय्या सॅण्डीभाय सांगून गेला मागे सर्वात मोठी कविता झोपण्यासाठी आपल्याला अशी किती लागते जागा ? पाकिस्तानातून पक्ष्यावरती सारे पक्षी आले संपादकही फळ्यावरती सूचना देउनी गेले तरी उसळला आगडोंब तो, चाले त्यावर त्रागा मन गाये उत्साद आपको , काय काढल्यात तुम्ही हा धागा ?

In reply to by खिलजि

माहितगार 10/05/2018 - 19:17
मिपा संपादक आम्हाला सेंसॉर करायचे तर जरुर करा त्या आधी , पोकळ वल्गना करणारे रलू रलु करु लागले एवढे वाक्य गालातल्या गालात हसून नोंदवावे . व्यक्ति लक्ष्य तर्कदोषाचे उत्तर व्यक्ति अल्क्ष्यतर्क दोषाने देण्याबद्दल क्षमस्व .

In reply to by गामा पैलवान

माहितगार 10/05/2018 - 21:34
कुठे म्हंटलंय असं मी?
....त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं.
अच्छा आपण पण रस्त्याच्याकडेने ! अभिनंदन !! मग मोदींच्या साहाय्याने पाकिस्तानचे अस्तित्व मिटवण्याचा आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ? आपण मोदींचे नाव घेतले नव्हते असे रच्याकने बदलायचे असेल तर आमची ना नाही हां ;)

In reply to by माहितगार

गामा पैलवान 10/05/2018 - 22:08
माहितगार, माझ्या आकलनानुसार हक्कानी म्हणताहेत की पाकिस्तान अंतर्गत लाथाळ्यांनी जर्जर होऊन फुटेल. आ.न., -गा.पै.
नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत .

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

खिलजि ·

खिलजि 02/05/2018 - 13:00
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 02/05/2018 - 13:00
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

Dear Camera

शिव कन्या ·

विजुभाऊ 23/03/2018 - 08:53
किल्ला नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा आहे. दिग्दर्शक हा मुळात कॅमेरामन आहे. कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक फ्रेम जिवंत आणि बोलकी केलेली आहे . अर्थात यामुळे कधीकधी आशयाला बाधा येते. हे समजूनही किल्ला चित्रपट पहाच कॅ,एर्‍याच्या भाषे साठी.

चौथा कोनाडा 24/03/2018 - 21:35
सुंदर लेख ! लेखनशैली क्लासिक ! उदा: गर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो. सुरेख !

विजुभाऊ 23/03/2018 - 08:53
किल्ला नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा आहे. दिग्दर्शक हा मुळात कॅमेरामन आहे. कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक फ्रेम जिवंत आणि बोलकी केलेली आहे . अर्थात यामुळे कधीकधी आशयाला बाधा येते. हे समजूनही किल्ला चित्रपट पहाच कॅ,एर्‍याच्या भाषे साठी.

चौथा कोनाडा 24/03/2018 - 21:35
सुंदर लेख ! लेखनशैली क्लासिक ! उदा: गर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो. सुरेख !
Dear Camera, देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे. तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो.