मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

शशिकांत ओक ·

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका

1

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र

नव्या प्रमेयाप्रमाणे - १. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली २२ जुलैलाच सोडली! २. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून १५ दिवसाच्या प्रवासात २५० मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश १५ ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.

JRDTata : राष्ट्रपुरुष

महासंग्राम ·

खर आहे. पण वलय वगैरे जे आर डी ना होतेच रे महासंग्रामा. मुख्य म्हणजे नेहरूंनी अनेक बाबतीत त्यांचा सल्ला घेतला होताच. सुरुवातीच्या काळात(१९४७-१९६५) मोठी कंत्राटे टाटा-बिर्ला वगैरेना दिली जायची ह्याचे कारण परमीट-राजच्या त्या काळात सत्ताधार्यांबरोबर जवळीक हे होतेच. "स्वतःला टाटा-बिर्ला समजतोस का?" मध्यमबर्गातील कोणी पैशाची फुशारकी मारली की विचारला जाणारा प्रश्न असायचा.

फारएन्ड 30/11/2020 - 01:03
वरच्या लेखाशी सहमत. टाटा कंपन्यांमधल्या सर्व लोकांना जेआरडी टाटांबद्दल किती आदर असायचा ते एकदा त्यांच्या व्हिझिटच्या वेळी प्रत्यक्ष पाहिले आहे. असा आदर राजकीय नेत्यांनाही क्वचितच मिळतो.

दिगोचि 30/11/2020 - 07:01
जेआरडीचा म्रुत्यु फ्रान्स मधे झालाआधी काही दिवस ते तिथे जाऊन राहिले होते कारन त्याना आपल्य म्रुत्युचे स्तोम माजवायचे नव्हते. तरीहि त्यान्च्या म्रुत्युनन्तर भारतातून शेकडो नेते गेले होते.

साहना 30/11/2020 - 11:22
फन सत्य : जे आर डी टाटा हे फ्रेंच नागरिक होते आणि त्यांनी फ्रेंच आर्मीत सुद्धा सेवा केली होती. टाटा विषयी प्रचंड आदर आहेच पण अतिशयोक्ती करू नये. पारसी मंडळी बद्दल सुद्धा प्रचंड आदरभाव आहेच पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती. अफीमच्या व्यवसायांत त्यांचा (पारसी लोकांचा ) विशेष भाग होता. त्यामुळे ह्या लोकांना सरकारी व्यवस्थेंत धंदे सुरु करणे सोपे गेले. आज सुद्धा सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणारे लोक १०० कंपन्या आणि आम्हाला इकडे एक कंपनी चालवणे मुश्किल जाते. अर्थांत ह्या लोकांत सुद्धा जे आर डी खूप कर्तृत्वान होते. नाही तर ते पप्पू किंवा बेबी पेंग्विन प्रमाणे सुद्धा बनू शकले असते !

In reply to by साहना

महासंग्राम 30/11/2020 - 11:35
जेआरडी १९०४-१९२८ फ्रेंच नागरिक होते १९२९-१९९३ ते भारतीय नागरिक होते. ज्या काळात अफिमचा व्यवसाय होत होता तो काळ सुद्धा लक्षात घ्यायला हवा. आणि पारशी मंडळींनी अफू निर्यात केली, त्यामुळे भारतात व्यसनाधीनता पसरली नाही.
पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती.
>> व्यवसायात हे करावंच लागतं. आजही हे होतं त्यात नवीन काही नाही.

In reply to by महासंग्राम

खरे आहे. व्यवसाय वाढवायचा तर जवळिक असावी लागते. पण तसे करूनही दानशूरता,मूलभूत संशोधन्,कर्मचार्याना कामावरून न काढणे वगैरे चांगले उपक्रमही टाटांनी राबवले हे विशेष. "नफ्यासाठी वाट्टेल ते" हे प्रकार केले नाहीत.राजकीय नेत्याना/युनियनच्या नेत्यांना टेबलाखालून पैसे दिले नाहीत म्हणून टाटांचे डझनावारी प्रकल्प रखडलेले होते.. हे टाटामधून निव्रुत्त झालेल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितले होते.

In reply to by साहना

Rajesh188 30/11/2020 - 14:13
भारतीय अर्थ व्यवस्थेची पूर्ण वाट लावलेल्या मोदी अंध भक्त मंडळी नी चांगल्या धाग्यावर येवूच नये. टाटा हे खूप ग्रेट व्यक्ती होते आणि त्यांचे वारस पण great च आहेत. त्यांना सामाजिक बांधिलकी ची पूर्ण जाणीव आहे . Bjp चे लाडके अंबानी , अदानी पेक्षा कित्येक पटित जास्त.

In reply to by Rajesh188

२०१९ पर्यंत राजकीय पक्षांना देणग्या देण्यात टाटा समूह आघाडीवर होता रे राजेशा. https://www.businesstoday.in/current/economy-politics/bjp-raised-over-rs-800-crore-before-lok-sabha-polls-tata-group-top-donor/story/390115.html PM Modi, Amit Shah have vision for India: Ratan Tata https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-modi-amit-shah-have-vision-for-india-ratan-tata/videoshow/73289670.cms पडद्यामागे बरेच काही घडत असते रे राजेशा. बील गेट्स काय, टाटा काय किंवा मूर्ती काय.. हे सगळेच लोक कर्तबगार पण संतपद्/देवत्व बहाल करण्याची गरज नाही असे ह्यांचे मत.

सुबोध खरे 03/12/2020 - 12:07
जे आर डी टाटा आपली अँबेसेडर स्वतः चालवत कुलाब्याला जात असत आणि जाताना कुणालाही लिफ्ट देत असत. टाटा मध्ये काम करणाऱ्या चपराशाला लिफ्ट देताना आमच्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे. अत्यंत निगर्वी आणि साधा माणूस. बाकी सिने नट आणि खेळाडू याना कमी काळात अफाट लोकप्रियता मिळते तशीच ती लाट उतरूनही जाते. जे आर डी टाटा यांच्या इतका हृदयापासून असलेला आदर भारतभर सर्व प्रांतात डॉ ए पी जे अब्दुल कलाम वगळता फारच कमी लोकांना ( कदाचित रतन टाटा हे त्यांच्या जवळ जातील) मिळाला आहे. देशासाठी केलेली असंख्य कामे TIFR सारख्या संस्था जनतेस अजून नीटशी माहित नाही हे दुर्दैव.

खर आहे. पण वलय वगैरे जे आर डी ना होतेच रे महासंग्रामा. मुख्य म्हणजे नेहरूंनी अनेक बाबतीत त्यांचा सल्ला घेतला होताच. सुरुवातीच्या काळात(१९४७-१९६५) मोठी कंत्राटे टाटा-बिर्ला वगैरेना दिली जायची ह्याचे कारण परमीट-राजच्या त्या काळात सत्ताधार्यांबरोबर जवळीक हे होतेच. "स्वतःला टाटा-बिर्ला समजतोस का?" मध्यमबर्गातील कोणी पैशाची फुशारकी मारली की विचारला जाणारा प्रश्न असायचा.

फारएन्ड 30/11/2020 - 01:03
वरच्या लेखाशी सहमत. टाटा कंपन्यांमधल्या सर्व लोकांना जेआरडी टाटांबद्दल किती आदर असायचा ते एकदा त्यांच्या व्हिझिटच्या वेळी प्रत्यक्ष पाहिले आहे. असा आदर राजकीय नेत्यांनाही क्वचितच मिळतो.

दिगोचि 30/11/2020 - 07:01
जेआरडीचा म्रुत्यु फ्रान्स मधे झालाआधी काही दिवस ते तिथे जाऊन राहिले होते कारन त्याना आपल्य म्रुत्युचे स्तोम माजवायचे नव्हते. तरीहि त्यान्च्या म्रुत्युनन्तर भारतातून शेकडो नेते गेले होते.

साहना 30/11/2020 - 11:22
फन सत्य : जे आर डी टाटा हे फ्रेंच नागरिक होते आणि त्यांनी फ्रेंच आर्मीत सुद्धा सेवा केली होती. टाटा विषयी प्रचंड आदर आहेच पण अतिशयोक्ती करू नये. पारसी मंडळी बद्दल सुद्धा प्रचंड आदरभाव आहेच पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती. अफीमच्या व्यवसायांत त्यांचा (पारसी लोकांचा ) विशेष भाग होता. त्यामुळे ह्या लोकांना सरकारी व्यवस्थेंत धंदे सुरु करणे सोपे गेले. आज सुद्धा सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणारे लोक १०० कंपन्या आणि आम्हाला इकडे एक कंपनी चालवणे मुश्किल जाते. अर्थांत ह्या लोकांत सुद्धा जे आर डी खूप कर्तृत्वान होते. नाही तर ते पप्पू किंवा बेबी पेंग्विन प्रमाणे सुद्धा बनू शकले असते !

In reply to by साहना

महासंग्राम 30/11/2020 - 11:35
जेआरडी १९०४-१९२८ फ्रेंच नागरिक होते १९२९-१९९३ ते भारतीय नागरिक होते. ज्या काळात अफिमचा व्यवसाय होत होता तो काळ सुद्धा लक्षात घ्यायला हवा. आणि पारशी मंडळींनी अफू निर्यात केली, त्यामुळे भारतात व्यसनाधीनता पसरली नाही.
पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती.
>> व्यवसायात हे करावंच लागतं. आजही हे होतं त्यात नवीन काही नाही.

In reply to by महासंग्राम

खरे आहे. व्यवसाय वाढवायचा तर जवळिक असावी लागते. पण तसे करूनही दानशूरता,मूलभूत संशोधन्,कर्मचार्याना कामावरून न काढणे वगैरे चांगले उपक्रमही टाटांनी राबवले हे विशेष. "नफ्यासाठी वाट्टेल ते" हे प्रकार केले नाहीत.राजकीय नेत्याना/युनियनच्या नेत्यांना टेबलाखालून पैसे दिले नाहीत म्हणून टाटांचे डझनावारी प्रकल्प रखडलेले होते.. हे टाटामधून निव्रुत्त झालेल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितले होते.

In reply to by साहना

Rajesh188 30/11/2020 - 14:13
भारतीय अर्थ व्यवस्थेची पूर्ण वाट लावलेल्या मोदी अंध भक्त मंडळी नी चांगल्या धाग्यावर येवूच नये. टाटा हे खूप ग्रेट व्यक्ती होते आणि त्यांचे वारस पण great च आहेत. त्यांना सामाजिक बांधिलकी ची पूर्ण जाणीव आहे . Bjp चे लाडके अंबानी , अदानी पेक्षा कित्येक पटित जास्त.

In reply to by Rajesh188

२०१९ पर्यंत राजकीय पक्षांना देणग्या देण्यात टाटा समूह आघाडीवर होता रे राजेशा. https://www.businesstoday.in/current/economy-politics/bjp-raised-over-rs-800-crore-before-lok-sabha-polls-tata-group-top-donor/story/390115.html PM Modi, Amit Shah have vision for India: Ratan Tata https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-modi-amit-shah-have-vision-for-india-ratan-tata/videoshow/73289670.cms पडद्यामागे बरेच काही घडत असते रे राजेशा. बील गेट्स काय, टाटा काय किंवा मूर्ती काय.. हे सगळेच लोक कर्तबगार पण संतपद्/देवत्व बहाल करण्याची गरज नाही असे ह्यांचे मत.

सुबोध खरे 03/12/2020 - 12:07
जे आर डी टाटा आपली अँबेसेडर स्वतः चालवत कुलाब्याला जात असत आणि जाताना कुणालाही लिफ्ट देत असत. टाटा मध्ये काम करणाऱ्या चपराशाला लिफ्ट देताना आमच्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे. अत्यंत निगर्वी आणि साधा माणूस. बाकी सिने नट आणि खेळाडू याना कमी काळात अफाट लोकप्रियता मिळते तशीच ती लाट उतरूनही जाते. जे आर डी टाटा यांच्या इतका हृदयापासून असलेला आदर भारतभर सर्व प्रांतात डॉ ए पी जे अब्दुल कलाम वगळता फारच कमी लोकांना ( कदाचित रतन टाटा हे त्यांच्या जवळ जातील) मिळाला आहे. देशासाठी केलेली असंख्य कामे TIFR सारख्या संस्था जनतेस अजून नीटशी माहित नाही हे दुर्दैव.
JRD जाऊन आज २७ वर्षे झाली.अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा दिवस, ना फारशा श्रद्धांजल्या, ना सोशल मीडियावर ट्रेंड्स. भारताच्या विकासात आमूलाग्र योगदान देणारा हा माणूस (केवळ JRD च नाही अनेक आदरणीय उद्योगपतींची नावं त्यात घ्यावी लागतील.) पण उद्योजकवर्गाला कधीही maker of modern India वैगेरे पदव्या जोडल्या जात नाहीत.

वृक्षासिनी

लेखनवाला ·
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

पाषाणभेद ·

योगी९०० 10/11/2020 - 20:43
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!! तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...

खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.fna.fbcdn.net%2Fv%2Ft42.9040-2%2F122624733_415654109440093_1206273528272626677_n.mp4%3F_nc_cat%3D107%26ccb%3D2%26_nc_sid%3D985c63%26efg%3DeyJybHIiOjk0NiwicmxhIjo1MTIsInZlbmNvZGVfdGFnIjoibGVnYWN5X3NkIn0%253D%26_nc_ohc%3D1EYPOBAzg4cAX_unUnq%26_nc_ht%3Dvideo.fnag1-2.fna%26oh%3Db672ece157de1e19ff463cda5e644137%26oe%3D5FAAF9C5&source=misc&id=3445893472163581&noredirect=0&watermark=0&refid=52&__tn__=FH-R आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू... https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/124377021_3446023682150560_1578458642337459125_o.jpg?_nc_cat=109&ccb=2&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=CUcdeiQihtAAX8IV_fO&tn=X0HqrX3COAqv-3e5&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=201fa06223f32d78d16832a755cda693&oe=5FD21EC5

योगी९०० 10/11/2020 - 20:43
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!! तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...

खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.fna.fbcdn.net%2Fv%2Ft42.9040-2%2F122624733_415654109440093_1206273528272626677_n.mp4%3F_nc_cat%3D107%26ccb%3D2%26_nc_sid%3D985c63%26efg%3DeyJybHIiOjk0NiwicmxhIjo1MTIsInZlbmNvZGVfdGFnIjoibGVnYWN5X3NkIn0%253D%26_nc_ohc%3D1EYPOBAzg4cAX_unUnq%26_nc_ht%3Dvideo.fnag1-2.fna%26oh%3Db672ece157de1e19ff463cda5e644137%26oe%3D5FAAF9C5&source=misc&id=3445893472163581&noredirect=0&watermark=0&refid=52&__tn__=FH-R आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू... https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/124377021_3446023682150560_1578458642337459125_o.jpg?_nc_cat=109&ccb=2&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=CUcdeiQihtAAX8IV_fO&tn=X0HqrX3COAqv-3e5&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=201fa06223f32d78d16832a755cda693&oe=5FD21EC5
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·

Rajesh188 08/11/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू 08/11/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा 08/11/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

Rajesh188 08/11/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू 08/11/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा 08/11/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे ·

यातील सर्व मतांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. पण एका कठोर निरिश्वरवादी व रॅशनॅलिस्ट माणसाचे विचार आहेत. बाळ हे एक वेगळेच रसायन होते.

(परम-मित्र दिवाळीअंक 2006) त्यांच्या Secularism एक सर्वंकष विचार या प्रदीर्घ लेखाचे उपक्रम वर लेखमाला केली होती 1) Secularism ची व्यत्पत्ति, अर्थ आणि इतिहास 2) Secularism चे चुकीचे लावलेले अर्थ. 3) Secularism शी गल्लत होणा-या दुस-या संकल्पना 4) Secularism आणि भारतीय राज्यघटना 5) Secularism आणि राष्ट्रवाद. 6) Secularism आणि हिंदुत्व 7) समारोप - एक स्वप्न

निनाद 29/10/2020 - 03:11
PAKISTAN INDIA PEOPLE'S FORUM FOR PEACE & DEMOCRACY-INDIA AIMS AND OBJECTIVES As a members of PIPFPD, one agrees to uphold the following objective of the forum: Promotion of peace between India and Pakistan through people to people initiatives. Promotion of democracy and secularism. ज्यांच्या संस्थेचे नाव घेतांना आधी पाकिस्तान लावावे लागते यातच हे फालतु लिबरल विचारजंत आहेत हे कळून येते. बहुदा ही संस्था छुप्या रितीने आय एस आय प्रणित पण असू शकते. घाटपांडे - यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?

In reply to by निनाद

यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?>>>> वर लिहिल आहे ना ते मित्र होते. ते सर्व विचारसरणीच्या लोकांचे ऐकून घेत असत. त्यांचे इस्लाम धर्मांधते बद्दल चे विचार ऐकले तर ते तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. हिंदुत्वातील सनातन्यांच्या विरोधात विचार ऐकले तर ते पुरोगामी वाटतील. पुरोगाम्यांना झोडपणारे विचार वाचले की परत तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. असे ते वेगळेच रसायन होते. अनेक तरुण लोक त्यांच्याशी विचारविनिमय करण्यास येत. पाकिस्तान या शब्दाची अ‍ॅलर्जी त्यांना नव्हती. मलाही नाही. त्यांचे जिना भिनले हा लेख जरुर वाचा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निनाद 02/11/2020 - 04:13
हे असे फालतू लेख वाचून त्यांचे लिबरल विष आपल्या डोक्यात कशाला कालवून घ्या? असे काही वाचू पण नका. हे लोक अत्यंत पद्धतशीर रित्या कुंपणावर बसून विष कालवण्याचा धंदे चालवतात. तुम्ही येथे पाकिस्तान प्रेमी मित्राचे विषारी विचार दिले आहेत तेच काढा आधी येथून.

महासंग्राम 29/10/2020 - 09:25
@ प्रकाशजी लेखाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारावा वाटतो योग्य वाटलं तर उत्तर द्या डॉ. स्वतः आस्तिक होते कि नास्तिक होते ? या वर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे.

In reply to by महासंग्राम

तुम्हाला डॉ दाभोलकर म्हणायच आहे का? ते व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते. अरविंद बाळ ही व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 15:10
हो डॉ. दाभोळकरांबद्दलच म्हणालो मी. आस्तिक म्हंटल कि देव आला आणि जिथे देव आला तिथे धर्म आलाच. पण जर डॉ.नास्तिक असले तर तुम्हांला दुसऱ्यांच्या धर्मात लुडबुड कशी करू शकता ? आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ? सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात देवाच्या बाबतीत वेगवेगळ असणं हा दुटप्पीपणा असून चळवळीच्या कार्यकर्त्यांची फसवणूक नाही का ? जर डॉ. स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असतील म्हणजे ते कोणत्याही एका धर्माला न मानता सर्व धर्मांतल्या अंधश्रद्धांवर सारखे प्रहार करू शकले असते तसं का झालं नाही ? (मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) . मला डॉ. कार्याबद्दल आदर नक्कीच आहे. पण त्यांच्या काही गोष्टी नक्कीच पटत नाहीत. ते जर असते तर त्यांना नक्कीच विचारलं असतं.

In reply to by महासंग्राम

आनन्दा 29/10/2020 - 15:39
हाच प्रश्न माझ्या मनात देखील आहे.. एका बाजूला तुम्ही हिंदुत्ववादी नाही, आणि सगळे धर्म समान आहेत असे सांगायचे आणि दुसरीकडे हिंदू म्हणजे माझे घर आहे असे सांगण्यात वैचारिक गोंधळ आहे असे वाटत नाही का? नास्तिकाला कसला आलाय धर्म आणि पंथ? अवांतर - जालावर बरेच हिंदुत्ववादी नास्तिक पाहिलेत मी, पण ते हिंदू आणि अन्य धर्मांवर सारखेच प्रहार करत असतात, त्यांनी मी हिंदू आहे असे म्हटले तर समजू शकतो, कारण ते हिंदू म्हणजे मी आणि माझा समाज या भावनेने म्हणतात, आणि त्याला सर्वधर्मसमभाव वगैरे मध्ये आणत नाहीत. दाभोलकर सर्वधर्मसमभाव मानणारे नसतील तर माझे हे मत गैरलागू आहे. अवांतर - पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?

In reply to by आनन्दा

महासंग्राम 29/10/2020 - 16:03
पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?
आस्तिक माणसाकडे acceptance जास्त असतो आपण त्याला सहिष्णू म्हणू शकतो. त्यामुळेच तो बदलला नवीन गोष्टी स्वीकारायला पटकन तयार होतो. या उलट नास्तिक माणसं जास्त हटवादी, मी म्हणेन तेच खरं असं म्हणणारी जास्त आढळतात. यात अपवाद आहेतच पण ते मोजके.

In reply to by महासंग्राम

आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ?>>> मला वाटत इथे गफलत होते आहे. हिंदु धर्मीय हे निरिश्वरवादी असू शकतात. चार्वाक दर्शन हे नास्तिक च आहे. त्याच्याही पुढे देव धर्म न मानताही लोक अध्यात्मिक असू शकतात. राजीव साने यांची इहवादी अध्यात्म ही व्याखानमाला इथे जरुर ऐका https://www.youtube.com/channel/UCGb9L94CoQrYxta3CmxX2hQ

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 17:22
अंधश्रद्धा देवाशी निगडित असतात. जर देव मानत नसाल तर त्या अंधश्रद्धा पण मानायला नको. अंधश्रद्धा मानत असाल तर देव देव मानला आणि पर्यायाने ते आस्तिकच इहवादामध्ये अंधश्रद्धा असतात का ? जर असल्या तर आधी त्या काही नाही दूर करत

In reply to by महासंग्राम

आग्या१९९० 05/11/2020 - 20:49
मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) . भारतात जन्म झाल्यावर जन्मदाखल्यावर धर्माची नोंद केली जाते , धर्म न नोदवण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. पूढे आयुष्यभर त्या धर्माचा शिक्का मिरवावा लागतो किवा धर्मांतर करून दुसरा धर्म स्वीकारता येतो. ह्याचा अर्थ तुम्ही तुमचा धर्म व नाव बदलू शकता. हेच जर दाभोळकरांनी नाव व धर्म बदलून हिंदूं धर्मातील अंधश्रध्दा निर्मूलन केले असते तर हिंदूंना चालले असते का?

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 06/11/2020 - 11:08
डॉ दाभोलकरांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्य केले हे स्पृहणियच आहे. परंतु त्याच वेळेस त्यांनी इतर धर्मात समोर ढळढळीत दिसत असलेल्या अंधश्रद्धांबद्दल डोळेझाक केली. याबद्दल लोकांचे आक्षेप आहेत. उदा. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करताना त्यांनी केलेली मागणी ‘कोणत्याही मूर्तीसमोर बळी देणे, हा अंधश्रद्धेचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला शिक्षा म्हणून ५ वर्षांचा कारावास अन् १ लाख रुपयांचा दंड होईल. कायद्यातील समानता या तत्त्वाने कोणत्याही प्राण्याची कोणत्याही कारणासाठी हत्या करणे गुन्हा मानले गेले पाहिजे, फक्त मूर्तीसमोर बळी देण्यालाच गुन्हा ठरवणे अयोग्य आहे. त्यामुळे मूर्तीसमोर बळी दिल्यामुळे हिंदु समाजावर कारवाई होईल आणि ईदची कुर्बानी म्हणून करोडो पशूंची हत्या करणारे मात्र त्या कायद्याखाली येणार नाहीत. तसेच चिकन-मटण दुकानांमध्ये प्रतिदिन लाखो-करोडो प्राण्यांची हत्या करणारे मात्र गुन्हेगार ठरणार नाहीत. म्हणजे एकाच कृतीसाठी हिंदु समाजालाच गुन्हेगार ठरवायचे; मात्र इतरांना नाही, हा पुरोगामी दुटप्पीपणा जनतेला मान्य होईल का?

सुबोध खरे 29/10/2020 - 10:12
मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो हा

भेकड पलायनवाद

आहे. मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर त्यांनी घराला आग लावली असती आणि ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर नको इतके कायदेशीर खटले गळ्यात आले असते. हे भीषण वास्तव आहे आणि ते स्वीकारण्याची हिम्मत डॉक्टर दाखवू शकले नाहीत हे कटू सत्य आहे. असंतांचे संत हा लेख आठवा. कुबेरांनी शेपूट घालून हा लेख मागे घेतला आणि स्वतःची विश्वासार्हता घालवून बसले. अंनिसचे कार्य स्पृहणीय असूनही शेवटी डॉक्टर डाव्या फुरोगामी सेक्युलरांचे नादी लागले म्हणून मग हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे आपोआप आलेच. यामुळे आपल्या बद्दलचा समाजातील आदर ते घालवून बसले आणि अंनिसला उतरती कळा लागली. जोवर बाबा, बुवाबाजी, देवदासी सारख्या अंधश्रद्धांविरुद्ध आंदोलन होते तोवर हिंदुत्ववाद्याना सुद्धा त्यांच्या बद्दल आदर होता.

In reply to by सुबोध खरे

विरोध पत्करुन काम करायच म्हणजे काही मर्यादा असतातच. शिवाय काही स्टॅटीजी असतात ना! .चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. हे आपल माझ व्यक्तिगत मत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 15:14
अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो.
पण संत देव मानत होते,त्यामुळे त्यांना अंधश्रद्धांबद्दल कान पिळण्याचा अधिकार आहे. आता जे नास्तिक आहेत त्यांनी एकाच धर्माच्या बाबतीत लुडबुड का करावी ?

In reply to by मराठी_माणूस

अभिराम सारखे त्यावेळचे अनेक तरुण अरविंद बाळांच्या संपर्कात असायचे. वैचारिक मतभिन्नता राखूनही विचारांचे आदान प्रदान व्हायचे व मैत्री टिकून राहयची.

Rajesh188 29/10/2020 - 21:37
अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्यांची सीमा रेषा पुसट आहे. अनिस असेल किंवा दुसरे कोणते विद्वान अंधश्रद्धा निर्मूलन करता करता लोकांच्या श्रधेलाच धक्का देतात. त्या मुळे लोकांमध्ये अशा संस्था आणि व्यक्ती ह्यांच्या विषयी विश्वास नाही. नस्तिक विचारसरणी असणाऱ्या व्यक्ती नी हे बिलकुल समजू नये की ते जसा विचार करतात ते त्रिवार सत्य आहे . आस्तिक सारखा नास्तिक पण सिद्ध न झालेला फक्त विचार आहे. आस्तिक विचारात काही तरी तत्तवज्ञानात्मक तरी आहे पण नास्तिक विचार हा विद्रोही विचार आहे त्याला काहीच आधार नाही. आणि नास्तिक मंडळी ही पूर्णतः अधार्मिक नाहीत त्यांनी कोणता तरी धर्माशी संग केलेला आहे.

गामा पैलवान 30/10/2020 - 00:21
आनन्दा,
आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?
मला वाटतं की हो, कारण आहे. माझ्या मते शुद्ध नास्तिक कोणीही नसतो. जो स्वत:ला नास्तिक म्हणवतो तो नास्तिपक्षाचा आस्तिक असतो. तुम्हीही आस्तिक आहात. मग आस्तिकास अस्तिक्याचं आकर्षण असणं साहजिक आहे. आ.न., -गा.पै.

नेत्रेश 30/10/2020 - 11:34
"दाभोलकरांनी असं विधान केल आहे की,” मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो. आधी स्वत:चे घर स्वच्छ करावे ,नंतर बाहेर बघावे, हा त्यामागील उद्देश आहे.” डॉ दाभोलकर पुढे असही म्हणाले, "तुम्ही असं कधी म्हणता का हो, हा रोज रोज फक्त स्वतःचच घरा का झाडतो? शेजार्यांगची घरे का झाडत नाही!" या वाक्यावर मंदसा हशाही झाला " - ईथे डॉक्टरांची उपमा चुकली. डॉक्टरांचे काम म्हाणजे एकाच घरात रहाणार्‍या लोकांपैकी एकालाच स्वःच्छतेच्या नावाखाली झोडपायचे, आणी दुसरा गटारात लोळुन आला तरी दु:र्लक्ष करायचे हा प्रकार होता. त्यांनी फक्त सर्वांशी सारखा व्यवहार करावा एवढीच लोकांची अपेक्षा होती. त्यांना कुणीची शेजार्‍याचे (पक्षी: पाकीस्तान, नेपाळ, श्रीलंका) घर झाडायला सांगितले नव्हते. फक्त एकाच घरात (भारतात) रहाणार्‍या सर्व लोकांशी (हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांशी) सारखेच वागण्याची अपेक्षा होती.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 30/10/2020 - 17:25
अशी दाबोळकर ची धारणा असेल. घर म्हणजे भारत आणि सदस्य म्हणजे विविध धर्म घरा हे घर फक्त हिंदू चे नाही.असे खसा दुखे पर्यंत निधर्मी ,सर्वधर्म समभाव वाले सांगताच असतात. हे दाबोलकर विसरले वाटत.

Rajesh188 30/10/2020 - 16:05
दाभोलकर ह्यांनी हिंदू धर्मातील अंध श्रद्धा न वर टीका केली. हिंदू धर्मातील अंध श्रथांवर का तर dabolkar हिंदू आहेत म्हणून स्वतःचे घर साफ करायचे आहे. ह्याच्या वर शेंबड पोर तरी विश्वास ठेवेल का? हिंदू च्या प्रतेक सणा मागे ,रिती रिवाज मागे विज्ञान आहे हे जगाला पटवून देणे हे हिंदू म्हणून दबोळकर चे कर्तव्य आहे ह्याची जाणीव त्यांना बिलकुल नाही . म्हणजे हा माणूस खरोखर हिंदू chya अंध श्रद्धा निर्मूलन करण्यावर ठाम आहे का. बुवा बाजी आणि श्रद्धा ह्या वेगळ्या आहेत हिंदू पेक्षा मुस्लिम,ख्रिस्त लोकांमध्ये जास्त अंध श्रद्धा आहेत आणि त्या विज्ञान च्या विपरीत आहेत त्याचा गाजावाजा का केला जात नाही.

गामा पैलवान 30/10/2020 - 23:25
लोकहो, मराठी_माणूस यांनी दिलेल्या इथल्या लेखाच्या दुव्याबद्दल त्यांना धन्यवाद! :-) अरविंद बाळांशी चर्चा झाली असती तर माझा वनलायनर असता : पाकिस्तानातल्या लोकांची भारतापासून फुटून निघायची स्पष्ट इच्छा नसतांना भारताची फाळणी झालीच कशी? असो. अरविंद बाळ यांची चिकित्सक वृत्ती व प्रखर राष्ट्रवाद आवडला. मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते. तसंच श्री. बाळ याचं गोळ्वलकरांबद्दल निरीक्षण त्रोटक वाटतं. मी गोळवलकरांचं साहित्य विशेष वाचलं नाहीये. जे काही वाचलंय त्यावरून गोळवलकर द्रष्टे होते इतकंच म्हणेन. श्री. बाळ यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर गोळवलकरांची भाष्ये बहुधा वाचलेली दिसंत नाहीत. आ.न., -गा.पै.

मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते.
मला वाटत गामाजी आपल मागे यावर चर्चा झाली होती . सनातनवाले हाचा आरोप करत होते. याच उत्तर दिले आहे. पहा http://www.misalpav.com/comment/881958#comment-881958

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 31/10/2020 - 18:54
प्रकाश घाटपांडे, इथे एक ४० पानांची ५० एमबीची पीडीएफ धारिका आहे. तिच्यात दाभोलकरांच्या संस्थांवर केलेले आर्थिक घोटाळ्यांचे व नक्षल संबंधांचे आरोप आणि तदानुषांगिक पुरावे आहेत : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links आज दाभोलकर जीवित असते तर तुरुंगात असते. ते तुरुंगात जाऊ नयेत म्हणून त्यांचा काटा काढला गेला आहे, असं दिसतंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या अंनिसही अडकेल. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे. अंनिस च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा हितचिंतकांना समितीचे आर्थिक व्यवहार याबाबत काही माहिती नसते. ते कार्याशी बांधलेले असतात. जनरली कोणत्याही सस्थांमधे कार्यकारिणीच्या धोरणात्मक आर्थिक बाबींशी बाकीच्यांचा संबंध येत नाही . त्या गोष्टी तशाही किचकट असतात. हिंदु जनजागरण,सनातन वगैरे मंडळी हा आरोप दाभोलकरांच्या हयातीत पण करत होतेच की. त्यातल्या केवळ सनसनाटी भागाला काही माध्यम टीआरपी साठी प्रसिद्धी देतात. अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 01/11/2020 - 15:39
प्रकाश घाटपांडे, माझ्या अंदाजानुसार दाभोलकर हे आरोपी हयात नसल्यामुळे खटला प्रलंबित आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 02/11/2020 - 02:20
प्रकाश घाटपांडे, कायदा धाब्यावर बसवलंय दाभोलकरांच्या संस्थेने. त्याविरुद्ध खटला सरकारने दाखल करायचा आहे. हिंदू जनजागृती समितीचा संबंध येतोच कुठे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

निनाद 02/11/2020 - 11:05
त्या दुव्यावर दिलेल्या दुसर्‍या पानावरच आरोप आहे की दाभोळकरांच्या अंनिस ने शाळेत शास्त्रीय दृष्तिकोन बनवण्याचा उद्योग आरंभला होता. यास कोणता ही खर्च नव्हता. तसेच यास शासकीय मान्यता नव्हती तरीही हे काम केले गेले. आणि यासाठी २७ लाखाचा खर्च दाखवला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचा स्टेट इंटेलिजन्स विभागाने अंनिस चे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत असा आरोप आहे. त्यांच्या वार्तापत्रातून आलेले सर्व उत्पन्न कुठे ही जमा झालेले नाही. म्हणजे 'गायब' झाले आहे. पैसे हवे विरून गेले आहेत. तसेच वर्षानुवर्षे हिशोब सादर केलेल नाहीत याबद्दल कोणताही दंड शासनाने केलेला नाही. वरील कोणतेही आरोप माझे नाहीत. गामा जीं तेथे जे दिले आहे तेच येथे मांडले आहे.

शशिकांत ओक 02/11/2020 - 18:34
यांना एकदा मुसलमानांच्या अंधश्रद्धा निर्मूलन करायला तुम्ही का जात नाही? असे विचारले असताना खरा खुरा खुलासा केला, 'मला काय मरायचे आहे का?'

In reply to by शशिकांत ओक

सध्या ते युट्युब वर जोरात दिसतात.पातीचा इतिहास सान्गतात. राजकारणावर बोलतात. असो तो त्यान्चा भाग आहे

यातील सर्व मतांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. पण एका कठोर निरिश्वरवादी व रॅशनॅलिस्ट माणसाचे विचार आहेत. बाळ हे एक वेगळेच रसायन होते.

(परम-मित्र दिवाळीअंक 2006) त्यांच्या Secularism एक सर्वंकष विचार या प्रदीर्घ लेखाचे उपक्रम वर लेखमाला केली होती 1) Secularism ची व्यत्पत्ति, अर्थ आणि इतिहास 2) Secularism चे चुकीचे लावलेले अर्थ. 3) Secularism शी गल्लत होणा-या दुस-या संकल्पना 4) Secularism आणि भारतीय राज्यघटना 5) Secularism आणि राष्ट्रवाद. 6) Secularism आणि हिंदुत्व 7) समारोप - एक स्वप्न

निनाद 29/10/2020 - 03:11
PAKISTAN INDIA PEOPLE'S FORUM FOR PEACE & DEMOCRACY-INDIA AIMS AND OBJECTIVES As a members of PIPFPD, one agrees to uphold the following objective of the forum: Promotion of peace between India and Pakistan through people to people initiatives. Promotion of democracy and secularism. ज्यांच्या संस्थेचे नाव घेतांना आधी पाकिस्तान लावावे लागते यातच हे फालतु लिबरल विचारजंत आहेत हे कळून येते. बहुदा ही संस्था छुप्या रितीने आय एस आय प्रणित पण असू शकते. घाटपांडे - यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?

In reply to by निनाद

यांचा तुम्हाला इतका का कळवळा आहे हे समजले नाही?>>>> वर लिहिल आहे ना ते मित्र होते. ते सर्व विचारसरणीच्या लोकांचे ऐकून घेत असत. त्यांचे इस्लाम धर्मांधते बद्दल चे विचार ऐकले तर ते तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. हिंदुत्वातील सनातन्यांच्या विरोधात विचार ऐकले तर ते पुरोगामी वाटतील. पुरोगाम्यांना झोडपणारे विचार वाचले की परत तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतील. असे ते वेगळेच रसायन होते. अनेक तरुण लोक त्यांच्याशी विचारविनिमय करण्यास येत. पाकिस्तान या शब्दाची अ‍ॅलर्जी त्यांना नव्हती. मलाही नाही. त्यांचे जिना भिनले हा लेख जरुर वाचा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निनाद 02/11/2020 - 04:13
हे असे फालतू लेख वाचून त्यांचे लिबरल विष आपल्या डोक्यात कशाला कालवून घ्या? असे काही वाचू पण नका. हे लोक अत्यंत पद्धतशीर रित्या कुंपणावर बसून विष कालवण्याचा धंदे चालवतात. तुम्ही येथे पाकिस्तान प्रेमी मित्राचे विषारी विचार दिले आहेत तेच काढा आधी येथून.

महासंग्राम 29/10/2020 - 09:25
@ प्रकाशजी लेखाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारावा वाटतो योग्य वाटलं तर उत्तर द्या डॉ. स्वतः आस्तिक होते कि नास्तिक होते ? या वर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे.

In reply to by महासंग्राम

तुम्हाला डॉ दाभोलकर म्हणायच आहे का? ते व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते. अरविंद बाळ ही व्यक्तिगत जीवनात नास्तिक होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 15:10
हो डॉ. दाभोळकरांबद्दलच म्हणालो मी. आस्तिक म्हंटल कि देव आला आणि जिथे देव आला तिथे धर्म आलाच. पण जर डॉ.नास्तिक असले तर तुम्हांला दुसऱ्यांच्या धर्मात लुडबुड कशी करू शकता ? आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ? सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात देवाच्या बाबतीत वेगवेगळ असणं हा दुटप्पीपणा असून चळवळीच्या कार्यकर्त्यांची फसवणूक नाही का ? जर डॉ. स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असतील म्हणजे ते कोणत्याही एका धर्माला न मानता सर्व धर्मांतल्या अंधश्रद्धांवर सारखे प्रहार करू शकले असते तसं का झालं नाही ? (मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) . मला डॉ. कार्याबद्दल आदर नक्कीच आहे. पण त्यांच्या काही गोष्टी नक्कीच पटत नाहीत. ते जर असते तर त्यांना नक्कीच विचारलं असतं.

In reply to by महासंग्राम

आनन्दा 29/10/2020 - 15:39
हाच प्रश्न माझ्या मनात देखील आहे.. एका बाजूला तुम्ही हिंदुत्ववादी नाही, आणि सगळे धर्म समान आहेत असे सांगायचे आणि दुसरीकडे हिंदू म्हणजे माझे घर आहे असे सांगण्यात वैचारिक गोंधळ आहे असे वाटत नाही का? नास्तिकाला कसला आलाय धर्म आणि पंथ? अवांतर - जालावर बरेच हिंदुत्ववादी नास्तिक पाहिलेत मी, पण ते हिंदू आणि अन्य धर्मांवर सारखेच प्रहार करत असतात, त्यांनी मी हिंदू आहे असे म्हटले तर समजू शकतो, कारण ते हिंदू म्हणजे मी आणि माझा समाज या भावनेने म्हणतात, आणि त्याला सर्वधर्मसमभाव वगैरे मध्ये आणत नाहीत. दाभोलकर सर्वधर्मसमभाव मानणारे नसतील तर माझे हे मत गैरलागू आहे. अवांतर - पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?

In reply to by आनन्दा

महासंग्राम 29/10/2020 - 16:03
पराकोटीचा डोळस (असे मी मानतो) आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?
आस्तिक माणसाकडे acceptance जास्त असतो आपण त्याला सहिष्णू म्हणू शकतो. त्यामुळेच तो बदलला नवीन गोष्टी स्वीकारायला पटकन तयार होतो. या उलट नास्तिक माणसं जास्त हटवादी, मी म्हणेन तेच खरं असं म्हणणारी जास्त आढळतात. यात अपवाद आहेतच पण ते मोजके.

In reply to by महासंग्राम

आणि हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या तर नास्तिक कसे म्हणवून घेता ?>>> मला वाटत इथे गफलत होते आहे. हिंदु धर्मीय हे निरिश्वरवादी असू शकतात. चार्वाक दर्शन हे नास्तिक च आहे. त्याच्याही पुढे देव धर्म न मानताही लोक अध्यात्मिक असू शकतात. राजीव साने यांची इहवादी अध्यात्म ही व्याखानमाला इथे जरुर ऐका https://www.youtube.com/channel/UCGb9L94CoQrYxta3CmxX2hQ

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 17:22
अंधश्रद्धा देवाशी निगडित असतात. जर देव मानत नसाल तर त्या अंधश्रद्धा पण मानायला नको. अंधश्रद्धा मानत असाल तर देव देव मानला आणि पर्यायाने ते आस्तिकच इहवादामध्ये अंधश्रद्धा असतात का ? जर असल्या तर आधी त्या काही नाही दूर करत

In reply to by महासंग्राम

आग्या१९९० 05/11/2020 - 20:49
मी माझ्या घरातली घाण आधी साफ करेन या पेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित आहे. कारण जर ते नास्तिक असतील तर हिंदू धर्म त्यांचं घर नाही आणि पक्षी त्यातल्या चांगल्या वाईटावर ते अग्रक्रमाने हक्क दाखवण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही ) . भारतात जन्म झाल्यावर जन्मदाखल्यावर धर्माची नोंद केली जाते , धर्म न नोदवण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. पूढे आयुष्यभर त्या धर्माचा शिक्का मिरवावा लागतो किवा धर्मांतर करून दुसरा धर्म स्वीकारता येतो. ह्याचा अर्थ तुम्ही तुमचा धर्म व नाव बदलू शकता. हेच जर दाभोळकरांनी नाव व धर्म बदलून हिंदूं धर्मातील अंधश्रध्दा निर्मूलन केले असते तर हिंदूंना चालले असते का?

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 06/11/2020 - 11:08
डॉ दाभोलकरांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्य केले हे स्पृहणियच आहे. परंतु त्याच वेळेस त्यांनी इतर धर्मात समोर ढळढळीत दिसत असलेल्या अंधश्रद्धांबद्दल डोळेझाक केली. याबद्दल लोकांचे आक्षेप आहेत. उदा. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करताना त्यांनी केलेली मागणी ‘कोणत्याही मूर्तीसमोर बळी देणे, हा अंधश्रद्धेचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला शिक्षा म्हणून ५ वर्षांचा कारावास अन् १ लाख रुपयांचा दंड होईल. कायद्यातील समानता या तत्त्वाने कोणत्याही प्राण्याची कोणत्याही कारणासाठी हत्या करणे गुन्हा मानले गेले पाहिजे, फक्त मूर्तीसमोर बळी देण्यालाच गुन्हा ठरवणे अयोग्य आहे. त्यामुळे मूर्तीसमोर बळी दिल्यामुळे हिंदु समाजावर कारवाई होईल आणि ईदची कुर्बानी म्हणून करोडो पशूंची हत्या करणारे मात्र त्या कायद्याखाली येणार नाहीत. तसेच चिकन-मटण दुकानांमध्ये प्रतिदिन लाखो-करोडो प्राण्यांची हत्या करणारे मात्र गुन्हेगार ठरणार नाहीत. म्हणजे एकाच कृतीसाठी हिंदु समाजालाच गुन्हेगार ठरवायचे; मात्र इतरांना नाही, हा पुरोगामी दुटप्पीपणा जनतेला मान्य होईल का?

सुबोध खरे 29/10/2020 - 10:12
मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो हा

भेकड पलायनवाद

आहे. मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर त्यांनी घराला आग लावली असती आणि ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धांवर टीका केल्या असत्या तर नको इतके कायदेशीर खटले गळ्यात आले असते. हे भीषण वास्तव आहे आणि ते स्वीकारण्याची हिम्मत डॉक्टर दाखवू शकले नाहीत हे कटू सत्य आहे. असंतांचे संत हा लेख आठवा. कुबेरांनी शेपूट घालून हा लेख मागे घेतला आणि स्वतःची विश्वासार्हता घालवून बसले. अंनिसचे कार्य स्पृहणीय असूनही शेवटी डॉक्टर डाव्या फुरोगामी सेक्युलरांचे नादी लागले म्हणून मग हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे आपोआप आलेच. यामुळे आपल्या बद्दलचा समाजातील आदर ते घालवून बसले आणि अंनिसला उतरती कळा लागली. जोवर बाबा, बुवाबाजी, देवदासी सारख्या अंधश्रद्धांविरुद्ध आंदोलन होते तोवर हिंदुत्ववाद्याना सुद्धा त्यांच्या बद्दल आदर होता.

In reply to by सुबोध खरे

विरोध पत्करुन काम करायच म्हणजे काही मर्यादा असतातच. शिवाय काही स्टॅटीजी असतात ना! .चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. हे आपल माझ व्यक्तिगत मत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

महासंग्राम 29/10/2020 - 15:14
अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो.
पण संत देव मानत होते,त्यामुळे त्यांना अंधश्रद्धांबद्दल कान पिळण्याचा अधिकार आहे. आता जे नास्तिक आहेत त्यांनी एकाच धर्माच्या बाबतीत लुडबुड का करावी ?

In reply to by मराठी_माणूस

अभिराम सारखे त्यावेळचे अनेक तरुण अरविंद बाळांच्या संपर्कात असायचे. वैचारिक मतभिन्नता राखूनही विचारांचे आदान प्रदान व्हायचे व मैत्री टिकून राहयची.

Rajesh188 29/10/2020 - 21:37
अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्यांची सीमा रेषा पुसट आहे. अनिस असेल किंवा दुसरे कोणते विद्वान अंधश्रद्धा निर्मूलन करता करता लोकांच्या श्रधेलाच धक्का देतात. त्या मुळे लोकांमध्ये अशा संस्था आणि व्यक्ती ह्यांच्या विषयी विश्वास नाही. नस्तिक विचारसरणी असणाऱ्या व्यक्ती नी हे बिलकुल समजू नये की ते जसा विचार करतात ते त्रिवार सत्य आहे . आस्तिक सारखा नास्तिक पण सिद्ध न झालेला फक्त विचार आहे. आस्तिक विचारात काही तरी तत्तवज्ञानात्मक तरी आहे पण नास्तिक विचार हा विद्रोही विचार आहे त्याला काहीच आधार नाही. आणि नास्तिक मंडळी ही पूर्णतः अधार्मिक नाहीत त्यांनी कोणता तरी धर्माशी संग केलेला आहे.

गामा पैलवान 30/10/2020 - 00:21
आनन्दा,
आस्तिक असून सुद्धा मला विज्ञानवादी/नास्तिक लोकांचे आकर्षण का आहे ते कळत नाही.. याला काही कारण असेल का?
मला वाटतं की हो, कारण आहे. माझ्या मते शुद्ध नास्तिक कोणीही नसतो. जो स्वत:ला नास्तिक म्हणवतो तो नास्तिपक्षाचा आस्तिक असतो. तुम्हीही आस्तिक आहात. मग आस्तिकास अस्तिक्याचं आकर्षण असणं साहजिक आहे. आ.न., -गा.पै.

नेत्रेश 30/10/2020 - 11:34
"दाभोलकरांनी असं विधान केल आहे की,” मी हिंदु आहे म्हणून आधी माझ्या धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो. आधी स्वत:चे घर स्वच्छ करावे ,नंतर बाहेर बघावे, हा त्यामागील उद्देश आहे.” डॉ दाभोलकर पुढे असही म्हणाले, "तुम्ही असं कधी म्हणता का हो, हा रोज रोज फक्त स्वतःचच घरा का झाडतो? शेजार्यांगची घरे का झाडत नाही!" या वाक्यावर मंदसा हशाही झाला " - ईथे डॉक्टरांची उपमा चुकली. डॉक्टरांचे काम म्हाणजे एकाच घरात रहाणार्‍या लोकांपैकी एकालाच स्वःच्छतेच्या नावाखाली झोडपायचे, आणी दुसरा गटारात लोळुन आला तरी दु:र्लक्ष करायचे हा प्रकार होता. त्यांनी फक्त सर्वांशी सारखा व्यवहार करावा एवढीच लोकांची अपेक्षा होती. त्यांना कुणीची शेजार्‍याचे (पक्षी: पाकीस्तान, नेपाळ, श्रीलंका) घर झाडायला सांगितले नव्हते. फक्त एकाच घरात (भारतात) रहाणार्‍या सर्व लोकांशी (हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांशी) सारखेच वागण्याची अपेक्षा होती.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 30/10/2020 - 17:25
अशी दाबोळकर ची धारणा असेल. घर म्हणजे भारत आणि सदस्य म्हणजे विविध धर्म घरा हे घर फक्त हिंदू चे नाही.असे खसा दुखे पर्यंत निधर्मी ,सर्वधर्म समभाव वाले सांगताच असतात. हे दाबोलकर विसरले वाटत.

Rajesh188 30/10/2020 - 16:05
दाभोलकर ह्यांनी हिंदू धर्मातील अंध श्रद्धा न वर टीका केली. हिंदू धर्मातील अंध श्रथांवर का तर dabolkar हिंदू आहेत म्हणून स्वतःचे घर साफ करायचे आहे. ह्याच्या वर शेंबड पोर तरी विश्वास ठेवेल का? हिंदू च्या प्रतेक सणा मागे ,रिती रिवाज मागे विज्ञान आहे हे जगाला पटवून देणे हे हिंदू म्हणून दबोळकर चे कर्तव्य आहे ह्याची जाणीव त्यांना बिलकुल नाही . म्हणजे हा माणूस खरोखर हिंदू chya अंध श्रद्धा निर्मूलन करण्यावर ठाम आहे का. बुवा बाजी आणि श्रद्धा ह्या वेगळ्या आहेत हिंदू पेक्षा मुस्लिम,ख्रिस्त लोकांमध्ये जास्त अंध श्रद्धा आहेत आणि त्या विज्ञान च्या विपरीत आहेत त्याचा गाजावाजा का केला जात नाही.

गामा पैलवान 30/10/2020 - 23:25
लोकहो, मराठी_माणूस यांनी दिलेल्या इथल्या लेखाच्या दुव्याबद्दल त्यांना धन्यवाद! :-) अरविंद बाळांशी चर्चा झाली असती तर माझा वनलायनर असता : पाकिस्तानातल्या लोकांची भारतापासून फुटून निघायची स्पष्ट इच्छा नसतांना भारताची फाळणी झालीच कशी? असो. अरविंद बाळ यांची चिकित्सक वृत्ती व प्रखर राष्ट्रवाद आवडला. मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते. तसंच श्री. बाळ याचं गोळ्वलकरांबद्दल निरीक्षण त्रोटक वाटतं. मी गोळवलकरांचं साहित्य विशेष वाचलं नाहीये. जे काही वाचलंय त्यावरून गोळवलकर द्रष्टे होते इतकंच म्हणेन. श्री. बाळ यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर गोळवलकरांची भाष्ये बहुधा वाचलेली दिसंत नाहीत. आ.न., -गा.पै.

मात्र दाभोलकरांच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकलेला दिसतो. दाभोलकर हे आर्थिक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेले होते.
मला वाटत गामाजी आपल मागे यावर चर्चा झाली होती . सनातनवाले हाचा आरोप करत होते. याच उत्तर दिले आहे. पहा http://www.misalpav.com/comment/881958#comment-881958

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 31/10/2020 - 18:54
प्रकाश घाटपांडे, इथे एक ४० पानांची ५० एमबीची पीडीएफ धारिका आहे. तिच्यात दाभोलकरांच्या संस्थांवर केलेले आर्थिक घोटाळ्यांचे व नक्षल संबंधांचे आरोप आणि तदानुषांगिक पुरावे आहेत : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links आज दाभोलकर जीवित असते तर तुरुंगात असते. ते तुरुंगात जाऊ नयेत म्हणून त्यांचा काटा काढला गेला आहे, असं दिसतंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या अंनिसही अडकेल. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे. अंनिस च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा हितचिंतकांना समितीचे आर्थिक व्यवहार याबाबत काही माहिती नसते. ते कार्याशी बांधलेले असतात. जनरली कोणत्याही सस्थांमधे कार्यकारिणीच्या धोरणात्मक आर्थिक बाबींशी बाकीच्यांचा संबंध येत नाही . त्या गोष्टी तशाही किचकट असतात. हिंदु जनजागरण,सनातन वगैरे मंडळी हा आरोप दाभोलकरांच्या हयातीत पण करत होतेच की. त्यातल्या केवळ सनसनाटी भागाला काही माध्यम टीआरपी साठी प्रसिद्धी देतात. अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 01/11/2020 - 15:39
प्रकाश घाटपांडे, माझ्या अंदाजानुसार दाभोलकर हे आरोपी हयात नसल्यामुळे खटला प्रलंबित आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 02/11/2020 - 02:20
प्रकाश घाटपांडे, कायदा धाब्यावर बसवलंय दाभोलकरांच्या संस्थेने. त्याविरुद्ध खटला सरकारने दाखल करायचा आहे. हिंदू जनजागृती समितीचा संबंध येतोच कुठे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

निनाद 02/11/2020 - 11:05
त्या दुव्यावर दिलेल्या दुसर्‍या पानावरच आरोप आहे की दाभोळकरांच्या अंनिस ने शाळेत शास्त्रीय दृष्तिकोन बनवण्याचा उद्योग आरंभला होता. यास कोणता ही खर्च नव्हता. तसेच यास शासकीय मान्यता नव्हती तरीही हे काम केले गेले. आणि यासाठी २७ लाखाचा खर्च दाखवला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचा स्टेट इंटेलिजन्स विभागाने अंनिस चे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत असा आरोप आहे. त्यांच्या वार्तापत्रातून आलेले सर्व उत्पन्न कुठे ही जमा झालेले नाही. म्हणजे 'गायब' झाले आहे. पैसे हवे विरून गेले आहेत. तसेच वर्षानुवर्षे हिशोब सादर केलेल नाहीत याबद्दल कोणताही दंड शासनाने केलेला नाही. वरील कोणतेही आरोप माझे नाहीत. गामा जीं तेथे जे दिले आहे तेच येथे मांडले आहे.

शशिकांत ओक 02/11/2020 - 18:34
यांना एकदा मुसलमानांच्या अंधश्रद्धा निर्मूलन करायला तुम्ही का जात नाही? असे विचारले असताना खरा खुरा खुलासा केला, 'मला काय मरायचे आहे का?'

In reply to by शशिकांत ओक

सध्या ते युट्युब वर जोरात दिसतात.पातीचा इतिहास सान्गतात. राजकारणावर बोलतात. असो तो त्यान्चा भाग आहे
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

पाषाणभेद ·

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.

माझ्या मतांच्या दोन काड्या टाकून देतो. दमदार काथ्याकूट आहे. ( दोनशे प्रतिसाद अपेक्षित) ''लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग करण्यावर साहित्यिकांनी जो आक्षेप नोंदवला आहे, तो योग्यच आहे असे वाटते. भाजपा आणि राज्यपालांच्या करोनाच्या काळात ज्या विविध भूमिका होत्या त्या पाहता सतत सरकारावर टीका करणे, अडचणी वाढविणे असाच हेतू स्पष्ट दिसतो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची पत्रापत्री आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली आहे, त्यामुळे साहित्यिकांची आणि संबंधितांनी घेतलेली भूमिका जी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देण्याची आहे, त्याबद्दल व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून त्यांनी केलेली मतं ही सर्वांना पटलीच पाहिजे असे काही नाही असे वाटते. पण त्या भूमिका व्यक्तीश मला पटणारी आहे. प्रार्थनास्थळे मग ती हिंदूंची असो की मुस्लीमधर्मीयांची किंवा अन्य कोणाचीही तरीही यासंबंधात वेळोवेळी त्या त्या पुढा-यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली दिसतात. व्याकूळ भक्तांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रार्थनास्थळे हळुहळु इतर जगरहाटीप्रमाणे उघडू असे म्हटल्याचे आठवते, शारिरिक अंतर, योग्य काळजी आणि सर्व संबंधित गोष्टी यांची काळजी घेत, जनता आपल्या जीवनव्यवहाराला लागलेली दिसत आहे, तेव्हा आता करोनाची भिती तशी राहीलेली नाही, कमी झालेली आहे. आपण सर्वच आत्मनिर्भरतेच्या वाटेला लागलेलो आहोत. तेव्हा मा.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी जरी सर्व प्रार्थनास्थळे बंद केलेली असली तरी देव आणि भक्त यांच्यात असलेली नियमित भक्तीची व्याकुळता पाहता, सर्वच गोष्टींकडे धर्माधिष्ठीत नजरेने पाहात राजकारण करणा-यांची व्याकुळता पाहता आता फ़ार काळ दुरावा निर्माण व्हायला नको, भक्तांना ताटकळत ठेवायला नको असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 13:19
आपण एकतर इकडे या नाहीतर पलिकडे जा. पहिल्या परिच्छेदात प्रार्थनास्थळांच्या बंद असण्याच्या समर्थनार्थ अन त्याखालील परिच्छेदात देव अन भक्त यांची भावनिकता दर्शवून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आपली भुमिका परस्परविरोधी आहे. देवाच्या बाबतीत भावनिकता निराळी अन व्यवहार निराळा. अगदी पुजारी अन भक्तदेखील देवाशी व्यवहारच करतात ना? तु काहीतरी दे म्हणजे मी अमुक तमुक अर्पण करेन हा व्यवहारच झाला. कोण देवळात जातो अन केवळ नमस्कार करतो असा असेल तर तो विरळा. प्रस्तूत लेखात साहित्यीकांनी आपली भुमिका मांडण्याची जी वेळ निवडली आहे ती संशयास्पद आहे. त्यांनी ती भुमिका आताच का घेतली असावी याचीही कारणमिमांसा वर केलेली आहे अन त्यात बरेच तथ्य आहे. इतर राज्यात प्रार्थनास्थळांबाबत काय परिस्थिती आहे ते पण लिहीले आहे. आस्थापना, आकडेवारी, कोरोनाची लागण इत्यादी अनेक मुद्दे आहेत की जे साहित्यीकांच्या बोलण्याविरूद्ध आहेत. थोडक्यात त्यांचा बोलविता धनी (अन खरोखर धन देणारा धनीही असू शकतो) निराळाच आहे.

In reply to by पाषाणभेद

पहिली भूमिका आहे, साहित्यिकांनी घेतलेल्या 'श्रद्धेच्या राजकारणाच्या' भूमिकेचं त्याचं स्वागत केलं आहे, सहमती व्यक्त केली आहे. दुसरी भूमिका मा.मुख्यमंत्री यांनी केलेले जे मत होतं (हळुहळु अनलॉक )त्या भूमिकेचंही स्वागत केलं, आणि तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे, काळानुरुप हे बदलते मुद्दे आणि मतं आहेत.. आपल्याला या भूमिका परस्परविरोधी वाटत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. बाकी आपल्या मूळ काथ्याकूट आणि प्रतिसादातील मुद्यांवर काथ्याकूट करता येईलच...चर्चा सुरु ठेवा. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाषाणभेद 24/10/2020 - 14:09
मग ठिक आहे. तरीपण साहित्यीकांना असले काही लिहून द्या असे आवाहन केले असल्यास त्यांनी नकार द्यायला हवा होता. कारण हे निवेदन सार्वजनीक आहे. अनेक साहित्यीक, मान्यवर यांनी मिळून दिलेले असल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे. म्हणूनच त्यातील भुमिकेविषयी बघायला होणार असे त्यांना माहीत असतांना आपले मत अजाणतेपणी दुटप्पी होते आहे असा संशयही त्यांना आला नसावा काय?

Gk 24/10/2020 - 14:15
प्रार्थना स्थळ उघडणे जर योग्य असते तर मोदींनी जन्मभूमी समारंभाला दहा वीस हजार लोक तरी नक्की जमा केले असते , स्वतः पूजा करतात अन इतरांना मात्र बोलावत नाहीत , किती हा दुटप्पीपणा !!

In reply to by आनन्दा

Gk 25/10/2020 - 09:31
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे

In reply to by Gk

Gk 25/10/2020 - 11:00
फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे >>> ------ उरलेले सर्व सेवक सिमेवर गेले आहेत..... चीनला हुसकवण्यासाठी. ३ दिवसांत फौज उभी करु असे ते बोल्ले होते ना ? दसरा हा ३.५ मुहुर्तां पैकी एक आहे, या दिवशी सिमोलंघन...

Rajesh188 24/10/2020 - 15:44
Covid19 च्या प्रकोपला अटकाव निर्माण करण्यासाठी प्रार्थना स्थळ बंद केली होती. ती योग्य वेळ आल्यावर उघडली जातील. पण ती आताच उघडली पाहिजेत. ट्रेन,बस, बार,दुकाने चालू केली मग प्रार्थना स्थळ च बंद का. पण तुम्ही बाकी अस्थापण आणि प्रार्थना स्थळ ह्यांची बरोबरी कशी करू शकता. अर्थ चक्र थांबू नये फिरत राहवे म्हणून बाकी आस्थापना चालू केली आहेत ती पण नाईलाज म्हणून. धोका तर आहेच ह्या निर्णयात. म्हणून अजुन धोका वाढवायचा का प्रार्थना स्थळ उघडून. मुळात ही मागणीच राजकीय आहे . त्या वर जास्त गंभीर पने विचार करण्याची गरज नाही.

In reply to by Rajesh188

बाप्पू 24/10/2020 - 18:40
राजेश जी बऱ्याच ठिकाणी आपली मते विभिन्न असली तरी इथे मात्र मी सहमत आहे. सरकारने जोवर कोरोना संकट आटोक्यात येत नाही तोवर सर्वच प्रार्थनास्थळे ( फक्त मंदिरे नव्हे ) बंद ठेवावीत. कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते आणि त्याला गती देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने सर्व दुकाने, कंपन्या, कार्यालये इ सुरु केलेत जेणेकरून त्यावर अवलंबून असणारे लोकं उपाशी मरू नयेत. पण हाच न्याय प्रार्थनास्थळांना लावता येणार नाही. प्रार्थनास्थळे ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. परमेश्वराला वंदन करण्यासाठी फक्त तिथेच जाण्याची गरज नाही. सर्व काही घरून देखील करू शकता . बीजेपी किंवा जे कोणी लोकं प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायेत तो एकप्रकारे राजकीय डाव आहे. सामान्य माणसांनी याला बळी पडू नये. राज्यपाल केशारी यांनी ठाकरे सरकारला "सेकुलर" म्हणून डिवचणे या ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी जर सरकारने फक्त मंदिरे बंद ठेवून बाकी धर्मियांना अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली काहीही चाळे करायची मुभा दिली असती ( जी कि खांग्रेस ची जुनी खोड आहे ) तर ती टीका योग्य होती.. पण सरसकट सर्व प्रार्थनास्थळे बंद असताना सरकार वर मंदिरे उघडण्यासाठी दबाव टाकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि सर्वांनी समर्थन करावे असे वाटते. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे. दुसऱ्या बाजूच्या लोकांची मते वाचायला आवडतील.

In reply to by बाप्पू

सॅगी 24/10/2020 - 19:17
प्रार्थनास्थळांवरही अनेक लोकांचे जीवन अवलंबून असतेच की... जसे की फूल/हार विक्रेते, मोठ्या प्रार्थनास्थळांजवळील हॉटेल्स्/लॉजेस ईत्यादी..

शा वि कु 24/10/2020 - 18:52
इतर गोष्टी विनासायास चालू असताना प्रार्थनास्थळे बंद करून काय फायदा होणार ?
तिसरी भूमिका सर्वच अनलॉक होत आहे तेव्हा आता प्रार्थनास्थळे बंद ठेवून काहीही हशील नाही हे म्हटलं आहे,
हे प्राडॉंचे म्हणणे पटले. ऑल इन ऑर नथिंग हे लॉकडाऊनचे मॉडेल आहे असे वाटते. इतरत्र गर्दी होणे चालत असेल तर, उपयोगी/गरजेची असो वा नसो, गर्दी आहेच. मग ती प्रार्थनास्थळी काय आणि बसस्टेशनवर काय.

विजुभाऊ 24/10/2020 - 19:20
हल्ली बरेचसे व्यवहार कॅशलेस होतात. ए टीम मशीन पर्यंत जाण्याची गरजच भासत नाही. फारसे काही अडते असे नाही. तद्वत देवळात , प्रार्थनस्थळी जाण्याचीही तशी गरज नसते. घरातला देव वेगळी आणि देवळातला देव वेगळा असे काही असेल असे वाटत नाही. लोकांना देवळाची प्रार्थनास्थळाची गरज भासते कारण तेथे इतर बरेच काही मिळते/इतर समविचारी लोक भेटतात वगैरे वगैरे. प्ण हे ऑन लाईनही शक्य आहे. मनुष्य हा सामाजप्रिय प्राणी आहे , तो एकटा राहू शकत नाही. अन्यथा देवळांची प्रार्थनास्थळांची गरज आहे असे वाटत नाही

चौथा कोनाडा 24/10/2020 - 19:26
प्रार्थना घरीही करू शकतो, त्यासाठी प्रार्थना स्थळातच जायला पाहिजे असे नाही ! या अनुषंगाने सध्या तरी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा. दिवाळी पुर्वी पर्यंत कोविडचा आलेख नक्की पहावा व त्या नुसार निर्णय घ्यावा.

Rajesh188 24/10/2020 - 19:28
घरात मागवले ल जेवण आणि हॉटेल मध्ये जावून तिथे बसून केलेलं जेवण काय फरक असतो तेच पदार्थ असणार. पण विशिष्ट जागेला महत्व आहे. मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.

In reply to by Rajesh188

मंदिरात जावून दर्शन घेण्यात जी आत्मिक आनंद मिळतो तो घरी नाही मिळणार.
हे काहींबाबत खरे जरी असले तरी अशा परिस्थितीत ते करावे का? आपल्या धर्मात मानसपूजेची देखील सोय आहे नुसत्या दर्शनाचे काय घेउन बसलात. परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे ना!

Gk 25/10/2020 - 09:37
सोलापुरात देऊळ प्रकरणावरून विहिप चे हिंसक आंदोलन . खरे आहे का ? सत्ता नसलेल्या राज्यातच आंदोलन होते , हा योगायोग म्हणे , नैतर गुजरात अन वाराणशीत देवळे सुरू आहेत का ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:12
सहमत GK. तुमची असलेली गुजरात ची कावीळ परत दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. स्त्रियांवरील अत्याचार किंवा बलात्कार यांचा देखील असाच विरोध आणि आंदोलने एका विशिष्ठ राज्यात च होतात. इतके मोठे आंदोलन ( इव्हेंट ) असते कि राजकुमारी आणि राजकुमार दोघेही रस्त्यावर येतात. जिकडे त्यांची सत्ता असते तिथे स्त्रियांवर अत्याचार / बलात्कार होत नाहीत का?? तिकडे अश्या घटना झाल्यावर दोघेही पर्यटनाला निघून जातात.. आणि आंदोलन सूरु करण्याआधी व्हिक्टीम ची जात लगेच शोधून काढली जाते. कारण त्यानुसार आंदोलनाची तीव्रता ठरवावी लागते.. किती माणसे भाड्याने बोलवायची ते ठरवले जात असावे.. जिथे राजकुमार यांची pvt ltd सत्तेत आहे तिथे जातींचे रेकॉर्ड ठेवले जात नाही का??

In reply to by बाप्पू

Gk 25/10/2020 - 10:18
आम्हाला वाईट म्हणता म्हणता तुम्हीही आमच्यासारखेच वागू लागले, मग पार्टी विथ डिफ्रँस मध्ये आता डिफ्फेरेंट काय राहिले म्हणे ?

In reply to by Gk

बाप्पू 25/10/2020 - 10:55
तुमच्या चुका दाखवल्या कि लगेच आमच्यावर भाजेपायी असा शिक्का मारून टाकला राव.. चला थोड्या वेळासाठी मान्य करू कि आहे मी भाजपेयी.. भक्त किंवा जे काय असेल ते.. तुम्ही तुमच सांगा ओ. .. सर्वात जुनी पार्टी, स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी, लोकशाही वादी पार्टी, भाईचारा पार्टी ( ज्यामध्ये इक जण नेहमीच भाई आणि दुसरा चारा बनत आलाय ) असे असून तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी एकाच राज्याची उचकी का हो लागते?? आणि मी वर लिहिल्याप्रमाणे मी मंदिर उघडण्याचे, संबंधित आंदोलनाचे, राज्यपाल केशारी यांच्या वागणुकीचे समर्थन करत नाही, कारण माझी बुद्धी मी एका पक्षाच्या, एका धर्माच्या, एका खानदानाच्या, एका विचारसरणीच्या दावणीला बांधलेली नाही. पण तुम्ही मात्र नेहमीच प्रत्येक धाग्यावर येन केन प्रकारे मोदी आणि गुजरात आणून आपल्या काविळीचा परिचय देता आणि त्याचबरोबर आपल्या मानसिक गुलामीचा देखील. एखाद्याने व्हॅलिड मुद्दा मांडला तरी त्याच्या प्रतिसादातीत एखादा विशिष्ट शब्द शोधून फक्त तेवढ्यावर च त्याला डिवचायचे.. एवढंच करता. मग त्याचे बाकीचे मुद्दे गेले गाढवाच्या xxx..

In reply to by डॅनी ओशन

बाप्पू 25/10/2020 - 12:06
समझने वाले समझ गये.. !! :D सॉरी. आम्ही अस्सल कोल्हापूरवाले असल्याने चार पाच वाक्यानंतर असे काहीसे आपसूकच तोंडात येते.. न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते..

सर्वप्रथम - मी जाहीरपणे आर्य सनातन वैदिक हिंदु आहे आणि तरीही मंदिरे अजुनही उघडली नाहीत ह्या बद्दल मला मनापासुन आनंद आहे ! १. मंदिरांचा देवस्थानांचा अक्षरशः बाजार मांडला होता , मेन्यु कार्ड छापल्यासारखे ह्या पुजेला इतकी देणगी अन त्या सेवेला इतकी देणगी अशी पत्रके मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा असा धंदा मांडणार्‍याच्या बाजार उठवल्या बद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. २. मंदिराबाहेरच्या छोट्यामोठ्ठ्या व्यापार्‍यांनी देवस्थान परीसरांची अवस्था अक्षरशः हगणदारी सदृष करुन टाकली होती , कोणीही यावे कोठेही तंबु टाकावे , बाजार मांडावा , आओ जाओ राज तुम्हारा चालु होते . हा प्रकार मी देहु , अलंदी , सज्जनगड , कोल्हापुर ह्या माझ्या आवडत्या देवस्थानात पाहिला आहे अन हळहळलो आहे . घृष्णेश्वरला तर अशाच एका व्यापार्‍याने चप्पल आणि मोबाईल मंदिरात नेणे अलाऊड नाही इथेच ठेवा असे सांगुन १० -२० रुपये मागितल्याचे आठवते. भीमाशंकरला तर भर गाभार्‍यात "पावती फाडली नाही तर प्रदक्षिणा नाही " असे एका पुजार्‍याने मला सांगितले होते तेही शिवलिंगासमोर !! मंदिरे बंद असल्याने ह्या असल्या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय आलेला पाहुन मला मनस्वी समाधान मिळत आहे ( त्याला सात्विक की तामसिक जे काही लेबल लावायचे ते लावा ) . ३. " आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखे पुजा अर्चा करतो " असे एका पुरोहिताने मला स्पष्ट सांगितले आहे , धर्माचा धंदा करुन, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देचा फायदा उचलुन स्वतःची तुंबडी भरणार्‍या लोकांच्या बाजारु वृतीला नकळत का होईना पण चाप लागला आहे हे चांगलेच आहे ! ४. साहित्यिक दुट्टप्पी भुमिका घेत आहेत हे चांगलेच आहे कारण त्यांची इच्छा नसली तरीही योगायोगाने त्यांची भुमिका ही खर्‍या सश्रध्द भाविकाच्या हिताचीच आहे , शिवाय त्यांचे पुरोगामित्वाचे बुरखे तेच स्वतःहुन फाडत आहेत ह्याचे समाधान आहे ! ५. आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे - हिंदुधर्मातील देवसथानांच्या बाजारु वृतीला ठेचुन काढण्याचे काम हे हिंदुत्ववादी लोकांना करावे लागत नसुन इतरांना करावे लागत आहे हे म्हणजे अक्षरशः जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार आहे , सापही मरत आहे अन काठी तुटली तरी ती शेजार्‍याची असेल आपली नाही ! लय भारी ! :) तळटीप : वरील प्रतिसादात काही उपरोधिक सारक्यास्टिक नाही , जे आहे ते सरळ स्पष्ट आहे. अवांतर : सश्रध्द आणि भोळ्या भाविकांना , विशेषकरुन जे नित्यनेमाने मंदिरात जातात त्यांना , देवाचा विरहाने काय मानसिक वेदना होत असतील हे मी जाणतो . पण मंदिरात गेलो नाही म्हणुन काही अडुन रहात नाही , समर्थांची ओवी प्रसिध्दच आहे - धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ तस्मात मंदिरे बंद आहेत म्हणुन हळहळ करण्यासारखे काहीच नाही . माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगतात - एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ प्र्त्येक प्राणीमात्राच्या हृदयात स्फुरण पावणारा "मी आहे " हा विचारच परमात्मा असल्याने खर्‍या भक्ताला उपासना करायला मंदिर बंद असल्याने काहीच फरक पडत नाही ! अजुन काही काळ संयम धरु , करोना संपला की राममंदिरात जायचे आहेच आपल्याला!! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

ही म्हण नक्की काय ? ही म्हण नक्की काय आहे , शेजार्‍याच्या काठी साप मारणे की जावयाच्या काठीने साप मारणे ? काही का असेना , साप तर मेला पाहिजे अन आपली काठी तुटली नाही की बस्स , जिंकलो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 25/10/2020 - 20:40
मार्कस ऑरेलियस, मुद्द्यात पॉईन्ट आहे. पण हे देखील व्यावसायिक कारखाने आहेत आणि या साखळीतील तळागाळाच्या कष्टकर्‍यांची उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांनाही काही तरी पॅकेज द्यावे काय ? >>> नाही . पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये . नो मोअर गव्हर्न्मेन्ट स्पेन्डिंग ! लेट द बॅड बिजनेस फेल ! लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह ! थोडे अवांतर आहे हे . आपल्या लोकांना राजकारणाचा , मोदीद्वेषाचा ओव्हरडोस झालाय त्याला मिपाही अफवाद नाही पण असो इकोनॉमिक्स आणि रिकव्हरी फ्रॉम रिसेशन हा नक्कीच चर्चा करण्यासारखा विषय आहे. निवांत बोलु कधीतरी .

In reply to by प्रसाद गोडबोले

Gk 26/10/2020 - 05:27
आणि मग उद्योगपतींना मोदी सरकार कर्जे माफ करते , त्याचे काय करणार ? नेचरल क्युअर पाहिजे तर मग मोदी सरकारने रिजर्व ब्यांकटले पैसे का काढले ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 26/10/2020 - 17:25
मार्कस ऑरेलियस साहेब, फिल्म मस्तच आहे ! (या पार्श्वभुमीवर भारताच्या इकॉनोमीची रिकव्हरी / सुरळित व्हावी म्हणुन केन्द्र शासकिय कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देऊन त्यांना खरेदीसाठी उद्युक्त केले जाणार आहे, अन त्याच वेळी कित्येक छोटे उद्योग, तळागाळातील कष्टकरी प्रचंड आर्थिक चणचणीत आहेत, त्यांचा सर्व्हायव्हल साठी निकराची धडपड सुरु आहे हे जाता जाता आठवले)
पॅकेज कोणालाच अन कधीही देऊ नये .
मग 'आरक्षण" हे पॅकेज नाही तर काय आहे ? जगभरात विविध देशांमध्ये पॅकेज देत असतातच, त्या अर्थी पॅकेज देणे हे जगतिक पातळीवरील आर्थिक धोरणांचा भाग आहे. त्यामुळे हे विधान भाबडे वाटतेय.
लेट देअर बी अ नॅचरल रिकव्हरी
हे फारच थेरॉटिकल होतेय ! अपंगाना विविध सवलती देतात ते त्यांच्या नॅचरल रिकव्हरीसाठीच देतात ना ?
अ‍ॅन्ड लेट ओन्ली द फिटेस्ट सर्व्हाईव्ह !
हे तत्वतः मान्य होण्यासार्खे असले तरी (भारतात तरी) व्यवहार्य नाही.

पाषाणभेद साहेब ! आपला लेख वाचला. काही मुद्द्यांवर मत मांडतो. १. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात बहुतांश वेळा स्वत:ला निर्धर्मी म्हणविणारे पण प्रत्यक्षात धर्मांध असणारे पक्षच सत्तेत आहेत. त्यामुळे मंदीरांबद्द्लचा त्यांचा दृष्टीकोण आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून जगजाहिर आहे. त्यात नवे किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या महाराष्ट्रात ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी स्वतःला निधर्मी म्हणणार्‍या पक्षांशी युती केली असल्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काय यापेक्षा इतर दोन पक्षांची काय मते आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हाच पक्ष आज जर सत्तेत नसता तर आज मंदीरांबद्द्ल त्यांची भुमिका नेमकी १८० अंशाने विरुद्ध राहिली असते हे सांगायला कोणत्याही ज्योतीषाची (किंवा वै़ज्ञानिकाची) आवश्यकता नाही. राजकारण्यांना जनतेच्या हितापेक्षा सत्तेचा विचार नेहमीच अग्रक्रमाने करावा लागतो कारण सत्ता हे त्यांचे प्रथम ध्येय्य असते. सत्तेच्या अनुषंगाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडणे ही दुय्यम जबाबदारी असते. २. साहित्यिक आणि बुद्धीजीवी यांचा सामान्य जनतेशी संबंंध कधीच नव्हता (सन्माननिय अपवाद होते, आहेत आणि पुढेही असणारच आहेत). मात्र साहित्यिकांनी पाठींबा दिला म्हणून मतपेटीच्या राजकारणावर त्याचा परीणाम होत नसतो हे सत्ताधार्‍यांना, सामान्य जनतेला चांगले माहित आहे. साहित्यिकांना कितपत माहित आहे हे त्यांचे त्यांना ठाऊक. साहित्यिकांचा उल्लेख वर्तमानपत्रात केवळ साहित्य संमेलनाच्या काळात आणि असाच एखाद दुसर्‍या वेळी येतो. त्यामुळे जर साहित्यिकांना बातम्यात झळकण्याची संधी मिळाली आहे तीचा त्यांना जरुर लाभ व्हावा. त्यानिमित्ताने तरी वाचनशत्रू जनतेला २-४ साहित्यिकांची नावे माहित होतील. न जाणो या कारणामुळे काहींना मराठी साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे याही निमित्ताने व्यथित होण्याचे कारण नाही. ३. राहता राहिला प्रश्न मंदीरे उघडण्याचा. मंदिरे उघडली काय आणि न उघडली काय, खर्‍या भाविकांस त्यापासून काही फरक पडणार नाही. आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन न झाल्यामुळे तो कदाचित दु:खी होईल मात्र विरहभावनेमुळे त्याच्या दैवतावरील प्रेमात अभिवृद्धी होईल यात शंका नाही. त्यामुळे थोडी वाट पाहूया, आज ना उद्या मंदिरे नक्कीच उघडतील यात एक आस्तिक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. दानपेटीत काय अर्पण करायचे आणि मतपेटीत काय अर्पण करायचे याचा निर्णय सुज्ञ जनता नक्कीच घेईल. तोपर्यंत धीर धरी मना ! ध्यान धरी मना ! आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गामा पैलवान 26/10/2020 - 19:56
मार्कस ऑरेलियस, तुमचा इथला https://www.misalpav.com/comment/1084117#comment-1084117 संदेश वाचला. माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे. देव जरी चराचरांत असला तरी तो चटकन दिसून येत नाही. तस्मात देवळे हवीच. हवा सर्वत्र असली तरी छातीत सतत ओढून घ्यावीच लागते. गायीचं दूध तिच्या रक्तापासनं बनतं. रक्त गायीच्या देहात सर्वत्र आहे. पण म्हणून तिचं दूध शिंगं खूर, इत्यादि अवयवांत मिळंत नाही. त्यासाठी सडच पिळावे लागतात. या धर्तीवर देवळांची उपयुक्तता ध्यानी यावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. , सादर नमस्कार ! मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल कोणतीच शंका नाही, मंदिरे आवश्यक आहेतच . पण
माझ्या मते देवळांत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत त्यावर टाळेबंदी हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल. अपप्रवृत्ती निपटणं प्रबोधनाच्या मार्गाने करायला हवं. टाळेबंदीमुले भक्त देवदर्शनास वंचित होताहेत. यावर उपाय अपेक्षित आहे.
मंदिरांचे बाजारीकरण करणार्‍या नीच वृत्तीच्या लोकांच्या पोटावर पाय द्यायला टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे इतकेच माझे मत आहे . ही अपप्रवृत्ती प्रबोधनाने निपटुन काढता येत नाही हे कटु सत्य आहे . देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :( हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल. आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो. आपण कोणतेही एक , ज्याच्याविषयी तुम्हाला आत्मीयता आहे असे एखादे देवस्थान निवडा अन केवळ प्रबोधनाने तेथील बाजारु अपप्रवृत्तींचा नायनाट करुन दाखवा , मी चुक मान्य करत आपली क्षमा मागेन ! पण हे होईल असे दिसत नाही :( माझ्या एका अत्यंत प्रिय ठिकाणच्या देवस्थानाने मंदिरात येणार्‍या भाविकांची अन पर्यायाने देणगीची आवक कमी झाली म्हणुन चक्क फेसबुक पेज काढले आहे अन तिथे त्यांचे " मेन्युकार्ड" दिले आहे , शिवाय बँक खाते क्रमांक यु.पी. आय क्रमांकही दिला आहे . " देवाच्या मुर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे" असले बोर्ड लाऊन मंदिराच्या गाभार्‍याचे विद्रुपीकरण करणारे हे लोक आता स्वतःच रोजच्या नित्यपुजेचे फोटो आणि विदिओ अपलोड करतात + मेन्युकार्ड आहेच सोबत. आता आपण मंदिराच्या गाभार्‍यातील तो बाजारु बोर्ड केवळ प्रबोधन करुन काढुन दाखवणार का ? लगेच देवस्थानाची लिंक पाठवतो तुम्हाला ! बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 27/10/2020 - 19:25
मार्कस ऑरेलियस, तुम्ही एक कसलेले भक्त आहात. साहजिकंच तुम्हांस चराचरांत देव सापडतो. पण सामान्य जनतेचं तसं नसतं. देवळांवर फक्त भक्तांचाच अधिकार आहे. जे काही करायचं ते सेवा म्हणून करायचं असतं. हे प्रबोधन अंगी मुरायला आजून दोनेक पिढ्या खर्ची पडतील. याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे कोणी नसल्याने हिंदूंमध्ये धर्मविघातक दृष्टीकोन बळावले आहेत. बाजारू प्रवृत्ती याचाच परिपाक आहेत. तर या बाजारू विकृतींना टाळेबंदीच्या मिषाने बाजूला सारण्यात यश लाभलं, तरी ते अल्पकालीन असेल. ते दृढमूल करण्यासाठी दीर्घकालीन धर्मशिक्षण हाच उपाय आहे. मला वाटतं हे तुम्हांस मान्य व्हावं. आता असं बघा की, आपली देवळं ही धर्मशिक्षणाची केंद्रं आहेत. नेमकी तीच बंद ठेवली तर धर्मशिक्षण मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे एकीकडे टाळेबंदीचे फायदे व दुसरीकडे धर्मशिक्षणाच्या अभावाचे नुकसान अशा दोन्ही बाजू विचारांत घ्यायला हव्यात. माझ्या मते धर्मशिक्षण हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून देवळं उघडायला हवीत. तुम्ही मला प्रबोधनयोगे कोणत्याची एका धर्मस्थानातला बाजार बंद करण्याविषयी सुचवलं होतंत. तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे. समजा मी हे उद्दिष्ट प्राप्त करून दाखवलं तरी तत्पावेतो दोनपाच वर्षे लोटतील. तोवर आजचा प्रश्न कालबाह्य झालेला असेल. धर्मशिक्षण ही वेळखाऊ व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिच्यातून सत्वर निकाल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर तुमची काही विधाने निरखतो. १.
देवदर्शनासाठी वंचित होणारे भक्त ह्या अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात ही फॅक्ट आहे. :(
हे खरंय. माझ्या मते याचं कारण असं की, देवदर्शनार्थ भक्त येतात ते प्रामुख्याने प्रापंचिक विवंचना दूर करायला. म्हणून त्यांचंही प्रबोधन होणं आवश्यक आहे. देव हा नडभागवू निकडपुरवठादार नसून साधनेचा सहाय्यक आहे, हा दृष्टीकोन घट्ट झाला पाहिजे. त्यासाठीही धर्मशिक्षण आवश्यक आहेच. २.
हा साप शेजार्‍याच्याच काठीने मारावा लागेल.
शेजाऱ्याकडनं मारला गेला तर आनंदच आहे. पण मी या परावलंबनाविषयी साशंक आहे. ३.
आपल्या मताचा मला आदर आहे पण मी त्याच्याशी सहमत नाही इतकेच खेदाने नमुद करु इच्छितो.
यांत खेद कसला? उलट भक्तांमध्ये विविधांगी चर्चा व्हायला हवीये. म्हणून आपलेतुपले मतभेद हा खेदाचा विषय आजिबात नाही. ४.
बाकी मंदिरांच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच नाही . कृपया गैरसमज नसावा.
क्या बात है. आपण (दोघेही) असेच मिळून मिसळून राहूया. सहवीर्यं करवावहै ! असो. देव भावाचे भुकेले आहेत. त्यांना किती दिवस उपाशी ठेवायचं? एखाद महिना ठीके. पण सहासहा महिने देवळं बंद राहणार असतील तर देवांचा कोप होईल. हिरण्यकश्यपू व रावणाने देवतार्चन थांबवलं होतं. त्यांचं काय झालं हे सर्वांना माहितीये. तसलं काही उद्धव ठाकऱ्यांचं होऊ नये, अशीही माझी एक उपेच्छा आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 26/10/2020 - 23:45
पण ह्या अप्रवती आणि लोकांच्या श्रद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक मंदिरात जातात ते श्रधेपोटी, भक्ती पोटी. त्या श्रध्देचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी करून घेणारी अप्रवृती मंदिर परिसरात आणि मंदिरात दिसून येते खरी. ते नाकारता येणार नाही. आणि ह्या मध्ये सुधारणा करणे हे आपले म्हणजे हिंदू चेच काम आहे.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

मिपावर १२ वर्षे पूर्ण झाली...

शशिकांत ओक ·

In reply to by दुर्गविहारी

शशिकांत ओक 14/09/2020 - 22:22
तोळामासा असतो. तरीही ५शे टिचक्या पडल्या हेही नसे थोडके! धन्यवाद दुर्गविहारी जी... मिपाचा लोगो ब्लॉगर वर जोडलाय यावर काही प्रतिक्रिया अपेक्षित होती...

सतिश गावडे 13/09/2020 - 17:14
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.

शशिकांत ओक 14/09/2020 - 00:28
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.
आधी डांगोरा पिटायचा आणि नंतर काही न काही कारणाने जमले नाही तर मग इतरांनी विरस झाला म्हणण्याऐवजी, असे चकित करणे हे माझ्या स्वभावास जवळचे होते. व्हिटी च्या फलाटावर एकत्र आल्यावर फराळाचे पदार्थ अनुभवायला मिळाले आणि वयातील फरक कमी झाले... त्यात आपण देखील होता हे मला आत्ता माहिती झाले. असो. पुण्यातील लेणी पहायला प्रचेतसनी पुढाकार घेतला. डॉ म्हात्रे यांच्या ओळखीने चौफेर व्यक्तीला भेटल्याचा आनंद झाला होता.

In reply to by दुर्गविहारी

शशिकांत ओक 14/09/2020 - 22:22
तोळामासा असतो. तरीही ५शे टिचक्या पडल्या हेही नसे थोडके! धन्यवाद दुर्गविहारी जी... मिपाचा लोगो ब्लॉगर वर जोडलाय यावर काही प्रतिक्रिया अपेक्षित होती...

सतिश गावडे 13/09/2020 - 17:14
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.

शशिकांत ओक 14/09/2020 - 00:28
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.
आधी डांगोरा पिटायचा आणि नंतर काही न काही कारणाने जमले नाही तर मग इतरांनी विरस झाला म्हणण्याऐवजी, असे चकित करणे हे माझ्या स्वभावास जवळचे होते. व्हिटी च्या फलाटावर एकत्र आल्यावर फराळाचे पदार्थ अनुभवायला मिळाले आणि वयातील फरक कमी झाले... त्यात आपण देखील होता हे मला आत्ता माहिती झाले. असो. पुण्यातील लेणी पहायला प्रचेतसनी पुढाकार घेतला. डॉ म्हात्रे यांच्या ओळखीने चौफेर व्यक्तीला भेटल्याचा आनंद झाला होता.
सहज मिपावर नजर टाकताना लक्षात आले की मिपासदस्य होऊन मला १२ वर्षे झाली...! त्या काळात माझ्याकडून ३०० धागे सादर केले गेले. हा ३०१वा असेल... 1 या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली. त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

सुंदर महाराज

लेखनवाला ·

गामा पैलवान 04/08/2020 - 17:21
लेखनवाला, तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी? लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार? आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 04/08/2020 - 17:27
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच ! बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत ! हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले ! लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !

Rajesh188 04/08/2020 - 18:46
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे. बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो. आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही. किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही. नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही

कंजूस 04/08/2020 - 21:26
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा? बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?

सनईचौघडा 04/08/2020 - 22:21
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते. सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.

Prajakta२१ 04/08/2020 - 23:08
पुण्यात पण एक बाई आहेत अशा महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 05/08/2020 - 13:39
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार ! सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !

गामा पैलवान 04/08/2020 - 17:21
लेखनवाला, तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी? लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार? आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 04/08/2020 - 17:27
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच ! बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत ! हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले ! लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !

Rajesh188 04/08/2020 - 18:46
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे. बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो. आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही. किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही. नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही

कंजूस 04/08/2020 - 21:26
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा? बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?

सनईचौघडा 04/08/2020 - 22:21
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते. सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.

Prajakta२१ 04/08/2020 - 23:08
पुण्यात पण एक बाई आहेत अशा महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 05/08/2020 - 13:39
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार ! सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !
********************** गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.