मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे ·

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

दुर्गविहारी ·
मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे. फौज ? पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

मोदक ·

मोदक, छान व्यक्त झालास... आता करोनाचा विचार बंद. करोना सोबतच आता जगायचे आहे याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे. माझ्या सर्व गृपवर करोना बाबत सर्व गोष्टी जसेकी; चर्चा , पोष्ट, मेसेज, ब्रेकिंग न्यूज सर्व बंद केले आहेत. मानसिक ताण तणावातून बाहेर पडण्यासाठी सध्या प्रत्येक जण आपले छंद सांगतोय. सॉलिड धम्माल येतेय. बालपणात केलेल्या गमतीजमती वाचल्यावर खूप हलके वाटते. काहीजण वाचत असलेल्या पुस्तका वर चर्चा करीत आहेत नातू आणि नातीबरोबर केलेल्या गमती जमती मी शेअर करतोय. आताचा प्रत्येक क्षण उस्फुर्तपणे कसा जगता येईल हेच महत्वाचे आहे. मन स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा सुद्धा फार उपयुक्त आहे. सतीश जाधव

सस्नेह 16/05/2020 - 07:15
मला अत्यावश्यक सेवा असल्याने रोज कामावर जावे लागते. मास्क आणि सॅनिटायझर तर आहेच.त्याखेरीज इतर दक्षता काय घेता येईल समजत नाही. शारीरिक अंतर कामाच्या स्वरुपामुळे जमतेच असे नाही. कागद हाताळणे टाळता येत नाही. कोरोनासोबत कसे जगायचे याचाही धागा काढा बॉ.

In reply to by सस्नेह

नेत्रेश 16/05/2020 - 07:43
डॉक्टर वापरतात तसले लेटेक्स ग्लोव्हज वापरु शकता. अथवा कागदाला हात लावण्यापुर्वी कागस निर्जंतुक करण्यासाठी अल्टाव्हायलेट (UVC) चा वापर करा. अल्टाव्हायलेट कीरणाची वेव्हलेंग्थ २५० ते २८० नॅनोमीटर हवी. हा Disinfection Lamp फोनला लागतो, जमले तर ऑर्डर करा: https://www.banggood.com/5V-Type-C-Port-Ultraviolet-Disinfection-Lamp-Board-Portable-Rapid-UVC-Disinfection-LED-Module-For-Phone-p-1669833.html?gpla=1&utm_source=googleshopping&utm_medium=cpc_organic&gmcCountry=US&utm_content=shopping&utm_campaign=us-pc&currency=USD&createTmp=1&cur_warehouse=CN

Rajesh188 16/05/2020 - 10:00
व्हायरस बद्द्ल ची सर्व आवशक्या बातमी मिळाली आहे. न्यूज बघणे पूर्ण पने सोडले आहे न्यूज वाले उगाचच भयंकर शब्द वापरून सत्य परिस्थिती चा विपर्यास करतात. न्यूज बघणे सोडले की मानसिक स्वस्थ उत्तम राहते. निगेटिव्ह पोस्ट n bachne, negetive बोलणाऱ्या लोकांना फाट्यावर मारणे हे मन स्वस्थ चांगले राहण्यासाठी गरजेचे आहे. रोज नियमित व्यायाम तुम्हाला फीट ठेवतो . नियमित व्यायाम केल्यामुळे,. झोपेची समस्या येत नाही योग्य वेळी योग्य वेळ झोप लागते. पचन संस्था ठीक राहणे आणि अस्वस्थ वाटणाऱ्या तक्रारी येत नाहीत. आणि गरजा कमी करा जे उपलब्ध आहे तेच वापर करा. हे सर्व मी पाळतो. अजून तीन चार महिने लॉक डाऊन राहिले तरी मी ते एन्जॉय करू शकतो. असा विश्वास आहे.

तुमच्या सोसायटीतील उदाहरण चांगले आहे.
त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या.
ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही. अशावेळी आपण वैयक्तिक स्वतःच्या पातळीवर किमान खालील गोष्टी करू शकतो. १. स्वतःची जमेल तितकी काळजी घेणं. २. उगाच, टाईमपास, पाय मोकळे करायला, मला काय होत नाही, मला अमुक खाऊशी वाटतंय म्हणून तमुक आणायला, घराबाहेर पडणं टाळणं. ३. खरे खोटे कसलेच मेसेज न पसरवणे. ४. जमल्यास, येताजाता घरात अथवा फोनवर, समाज माध्यमांवर फालतू चर्चा (ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही) न करणं ५. जर कुणी मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक निष्काळजी पणा करत नसेल तर निगेटिव्ह टिपण्णी अथवा टीका टाळून आपलं मत (लई आग्रह न करता ) मांडणं. ६. जग खूप सुंदर आहे, फक्त भांडण अन् मतभेद सोडून देता आले पाहिजेत.

सुबोध खरे 16/05/2020 - 19:39
ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही. अतिशय योग्य लिहिलंय जो ऊठतो तो श्री मोदी, श्री केजरीवाल किंवा श्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर मध्येच लॉक डाऊन करायला पाहिजे होता, पासून लॉक डाऊन मुळे गरीब लोक कसे उपाशी मरत आहेत याना अक्कल नव्हती का लॉक डाऊनची गरजच काय? सारखे तारे तोंडत आहेत. (अशा अनेक दीड शहाण्याआणि हलकट लोकांना समजवायचे प्रयत्न मी कधीच सोडून दिले आहेत). पक्ष कोणताही असो, राज्यकर्त्यांनी निर्णय घेतले ते चूकही असतील परंतु त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत. हा विचार न करता आपल्या विरोधी पक्षाच्या राजकारण्यांवर गरळ ओकायची एकही संधी असले नतद्रष्ट लोक सोडत नाहीत. तुम्ही काय करताय? या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नाहीये

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 17/05/2020 - 05:46
झकास उत्तर पण दुरदैवाने लोकांना फालतू चर्चा हव्यात - हे सगळं थोतांड आहे - हजारो मेले ते कोविद मुले नाही - सरकार बसल्या खटल्यावर वाढून का देत नाही .. त्या पेक्षा ट्रम्प तात्यांनी तोडलेले तारे परवडले असे म्हणण्याची वेळ आली असो जमावबंदी आणि घरबंदी येथे दक्षिण गोलार्धात आत टप्य्या टप्प्याने कमी होत आहे .. त्यात येडपटासारखे वागणारे इथेही आहात तेव्हा आता पुढे काय होतंय ते बघुयात त्यात आता थंडीला सुरवात झाली त्यामुळे त्याचाही काय परिणाम होतोय या आठदवद्यपासून रेस्टारंट चालू ( १० लोक जास्तीत जास्त) - समुद्र किनारे आणि सरकारी उद्याने उघडली - १ अथडवड्याने शाल पूर्ण सुरु - समूह जास्ती जास्त १० जन - घरी पाहुणे जास्तीत जास्त ५ जण - प्रवास जास्तीत जास्त १५० किम पर्यंत आणि दुर्गम प्रदेशात ५००न किमी पर्यंत २.७ कोटी लोकसंख्येत ७००० रुग्ण, त्यातील ६३०० बरे झाले , ९८ मृत्यू ४६ हॉस्पिटल मध्ये, १७ अतिदक्षता विभागात १० लाख चाचण्या

In reply to by सुबोध खरे

उपेक्षित 21/05/2020 - 13:30
पैलवान आणि डॉक १००% सहमत, २ महिन्यांनी काही महाभाग लॉकडाऊन कशाला केले म्हणून किनार्यावर बसून दगड मारीत आहेत पण हे खरोखरच आवश्यक होते. आता प्रशासन, मोडी, उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका निश्चित झाल्या असतील नाही असे नाही पण त्यांचा उद्देश नक्कीच चांगला होता (वयक्तिक मी मोदींचा टीकाकार आहे पण सध्याची वेळ ती नाहीये) मुळात कोरोनाचे संकटाच असे होते कि जगात कुणाकडेच याची उपाययोजना नव्हती सगळे ट्रायल आणि एरर बेसिस वर काम करत आहेत. जाता जाता मोदक भाऊ उत्तम प्रकारे शब्दांकन केले आहेस रे याबद्दल तुला माझ्याकडून {लॉकडाऊन उठल्यावर :P } खिला-रे एग्स मध्ये पार्टी. ;)

In reply to by सुबोध खरे

गणेशा 29/05/2020 - 07:43
@ सुबोध खरे.. आज वाचायला घेतला हा धागा.. ह्या असल्या चर्चेत भाग घेतलेला नाहीच.. पहिल्यादा आपले विचार एक वाटले यावेळेस.. माझे पण सेम म्हणणं आहे.. राजकारण नंतर बघू.. कोण उगाचच मुद्दाम कशाला काय करेल.. Copy करतोय मेसेज ची.. अनेक group वर हमरी तुमरीत काय बोलत नाही आता असे msg होते.. तेथे टाकतो हा msg

Prajakta२१ 16/05/2020 - 20:28
चांगली चर्चा सर्वांचे मार्गदर्शनबद्दल आभार आणि शुभेच्छा आमच्या इथे औषध फवारणी झालीये काल @मोदक सर -आपल्या इथली परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आपल्याला शुभेच्छा @सुबोध खरे सर-आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

वामन देशमुख 18/05/2020 - 09:39
अनुभवकथन आवडले, मोदक. मला माझ्या सोसाइटीत आणि परिसरात (सुदैवाने!) अजूनतरी कोरोना रुग्ण सापडण्याचा अनुभव नाही. तुम्ही दिलेल्या सूचना आणि केलेले घटनांचे वर्णन यातून अनेक बाबी समजल्या आणि इतर अनेक बाबींची स्पष्ट जाणीव झाली.
>>> सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले.
हा कळीचा मुद्दा आहे. आम्हीही आमच्या सोसाइटीत अनेक कडक निर्बंध घातले आहेत आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करत आहोत. ९८% (हा आकडा precise आहे!) रहिवासी सहकार्य करतात आणि उरलेले काही-ना-काही खुसपट काढत राहतात. अर्थात सोसाइटी सांभाळणं हा thankless job (मराठी?) आहे आणि त्याउलट अनेकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात ते वेगळेच. सोसाइटीच्या कायप्पा समूहात पोस्ट केलेले काही संदेश - २५ मार्च २०२० Important Update Dear Residents, Considering alarming news-reports about multiple COVID-19 infections in areas in Hyderabad, the regulatory directions include but not limited to, the following - 1. Let's ALWAYS wear masks to step out of our home 2. Let's maintain social distance (no groups roaming around) 3. Let's rub sanitizer on hands when necessary 4. Let's avoid using lifts whenever possible (to avoid touches) 5. Let's NOT step out of our premises unless very urgent and important 6. Let's NOT invite outsiders into our premises 7. Let's not allow outsiders into our premises except - a. Cooking gas cylinder delivery persons b. Plumber c. Electrician (These persons are allowed only with mask, gloves and are sanitized) 8. Let's collect outside delivery from security gate 9. Let's dump garbage ONLY in the bins, no door-to-door collections 10. Lets follow regulatory guidelines very strictly All the common amenities, including clubhouse, library, gym, yoga-room, kids' play area, sports courts, swimming pool will be closed till further notice. Any delivery from outside, milk, newspapers, flowers etc will be done only till security gate. Residents are to collect the stuffs from there. Our society is infection-free, at least till now. Let's be extra cautious for the safety of ourselves, our family members and our neighbours. Thank you for abiding by the regulatory directions that we recieved from Police and other regulatory bodies. Stay home, stay safe. Thank you. -Team EC २७ मार्च २०२० IMPORTANT AND URGENT: Vegetables in Our Premices Dear Residents, We have spoken to municipal commissioner and CI, *** PS for the arrangement of vegetables sale in our premises. The authority will visit our premises and make necessary arrangements for the sale of vegetables with all the regulatory precautions. *. Proper space will be allocated for the seller. *. Lime / muggu markings with one meter distance will be put for the buyers. *. The seller will have masks and gloves. *. Sanitization and hygiene will be maintained. *. The sale timings will be as per regulatory norms. *. Residents my avail this hygienic arrangement as per their requirement. Let's buy vegetables / groceries only from the authorised sources. Let's prevent COVID-19 virus enter our premises. Thank you. -Team EC

In reply to by तुषार काळभोर

वामन देशमुख 20/05/2020 - 18:16
शब्द जरी करूया (Let's) असे आवाहनात्मक असले तरी अंमलबजावणी अगदी कडक सुरू आहे! उद्यापासून थोड्या प्रमाणात सूट द्यायचा खल सुरु आहे.

In reply to by वामन देशमुख

मोदक 20/05/2020 - 20:04
सूट देताना लोकांच्या काय काय मागण्या येऊ शकतात हे थोडेसे विचार करून त्या मान्य करायच्या की नाही हे आधीच ठरवा आणि त्यानुसार सोसायटीच्या कमिटीच्या निर्णयात एकवाक्यता असूद्या. उदा. लोकांना सोसायटीच्या आवारात फेर्‍या मारायची विनंती येईल - याला होकार द्यायचा की नकार.. आणि का..?

In reply to by वामन देशमुख

मोदक 20/05/2020 - 13:15
योग्य सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊन आणि एकंदर संकटामुळे लोकांना अनेक गोष्टींची नव्याने जाणीव झाली आहे हा त्यातल्या त्यात चांगला भाग..

आपली इमारत किती मजली आहे ? लिफ्ट बंद ठेवली असताना सामान घेवून आपापल्या मजल्यावर जाणे सदर फ्लोर लीडर्स साठी त्रासदायक ठरले का (खासकरुन जास्त वरच्या मजल्यांकरिता). हे क्वारंटाईन किती दिवस चालू होते ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 20/05/2020 - 13:11
सात मजली बिल्डिंग आहे. सामान जिन्याने नेणे सर्वांना सोयीचे आणि सुरक्षित वाटले. हे क्वारंटाईन साधारणपणे २१-२२ दिवस चालले.

In reply to by मोदक

तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ? तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ? सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ? तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 20/05/2020 - 20:34
>>>तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ? नाही. >>>तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ? फक्त आमची सोसायटी सील केली होती. सोसायटी जवळची म्हणजे साधारण ५०० / ७०० मीटरपेक्षा लांब असलेली दुकाने सुरूच होती. त्या भागातील दुकानदारांचे मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर केले गेले. किराणा मालाची व्यवस्था त्या त्या दुकानदारांनी केली. भाजी आणि दुधाच्या पिशव्या अशाच पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व सामान गेटमधून आत दिले जात होते. सोसायटीच्या आतून कोणालाही बाहेर जाण्याची आणि कोणालाही बाहेरून आत येण्याची परवानगी नव्हती. >>>सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ? फळभाजी विक्रेता आणि किराणा दुकानदारांचे नंबर वगैरे व्यवस्था प्रशासनाने केली. पालिकेचे अधिकारी सोसायटीला नियमीतपणे भेट देत होते.. पोलिस पाहिले नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येऊन सॅनिटायझेशन, धूर मारणारी यंत्रे आणून फ्युमिगेशन असे बरेच कांही सतत सुरू होते. वयस्कर लोकांच्या तब्बेतीचे अपडेट घेतले जात असावेत. आमच्या तब्बेतीचे अपडेट्स कुणीही विचारले नाहीत. >>>तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ? सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश लोक अत्यावश्यक सेवेत असल्याने आजिबात नकारात्मक सूर उमटला नाही. "त्यांच्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे" असा विचार मुळीच केला गेला नाही. उलट एकदा एका पेशंटच्याच घरी कोणत्यातरी वस्तूची आवश्यकता असताना तातडीने त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या. सिक्युरिटी गार्डच्या जेवणाची काळजी सोसायटीमधील सर्वांनी उत्साहाने पार पाडली आणि जनरल औषधे किंवा कांहीही गोष्टींची आवश्यकता लागल्यास सर्वांनी बिन्धास्त सोसायटी गृपवर मेसेज पाठवून सोसायटीमध्येच सगळ्या गोष्टींची सोय शोधली.

In reply to by मोदक

सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ? तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ? एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 14:29
>>>सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ? सिक्युरिटी गार्ड्सनी घरी जाण्याचे प्रमाण कमी केले होते. क्लब हाऊसमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केली होती. >>>तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ? सर्वसाधारणपणे स्त्रिया वैयक्तिक आरोग्याशी संबंधित गोष्टींची इतकी हातातोंडाची लढाई करत नाहीत. पण जर कांही अडचणी आल्या असतील तर ते प्रश्न त्यांच्या त्यांच्या ग्रुपद्वारे सोडवले गेले असतील. कारण मेन ग्रुपवर असा कांहीच विषय निघाला नाही. >>>एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ? आता असे आहे.. ही अभूतपूर्व परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघत आहोत आणि प्रार्थना करूया की हे सगळे लवकर संपेल. आपण / सरपंच / नगराध्यक्ष / महापौर / आमदार / मुख्यमंत्री / पंतप्रधान / राष्ट्रपती हे सर्वजण ही परिस्थिती पहिल्यांदाच बघत आहेत. लॉकडाऊन होईल आणि महिनोन्महिने रेल्वे / विमान सेवा बंद राहतील असे आपल्याला कधीतरी वाटले होते का..? ९/११ ला अमेरिकेने सर्व विमाने विमानतळावर उतरवली हे बहुतेक अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आज भारतात तसेच घडते आहे. "लॉकडाऊन होऊन सोसायटी सील कसे करणार..?" हे जसे जानेवारी २०२० मध्ये कुणालाच माहिती नव्हते त्याच प्रमाणे "लोकं कामाला जाऊ लागले आणि रूग्ण सापडला की सोसायट्या कसे सील करणार..?" हे त्या त्या वेळी बघू आणि उत्तरे शोधू.

In reply to by मोदक

सील करण्याचा प्रकार , त्यातील अडचणी , त्यावर काढलेले मार्ग याबद्दल तुम्ही लिहिले आणि तेच अधिक विस्ताराने समजून घेण्याकरिता मी काही प्रश्न विचारलेत. कारण उद्या अशी परिस्थिती माझ्याही सोसायटीत उद्भवू शकते. त्यातून आता अनेकांचे कार्यालय/ कंपनीमध्ये जाणे चालू झाले असल्याने कुणी कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता वाढणारच आहे. म्हणून मी अधिक खोलात जावून समजून घेण्याकरिता प्रश्न विचारलेत. आणि तुम्ही त्यांची विस्ताराने उत्तरं दिलीत. पण त्यामुळे माझा "लॉकडाऊनला असलेला विरोध" आणि इथे मी विचारलेले प्रश्न यांची सांगड घालत माझ्या प्रश्नांत नसलेली नकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न एका प्रतिसादात (तुमच्या नव्हे) दिसून आला.

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 16:28
तुम्हाला आणखीही प्रश्न असतील तर बिन्धास्त विचारा.. कसे आहे, आमच्याकडून एखादा विचार करायचा राहून गेला असेल तर इथे तसा नोंदवला जाईल आणि समजा आंम्ही अंमलबजावणी केली नाही तर निदान मार्ग तरी कळेल, कुणालातरी त्याचा उपयोग नक्कीच होईल. त्यामुळे कांहीही संकोच न करता प्रश्न विचारा. "मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न आपण आज जिथेतिथे विचारायचा आहे, की "आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

In reply to by मोदक

"मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न
नाही हो.. आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :)
"आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.
हो.. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 22:46
आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :) बरोबर.. आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो. त्यामुळे किमान आपल्यासारख्या लोकांनी कुणाकडूनच काहीच अपेक्षा करू नये. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा).. तुमचा हा निष्कर्ष म्हणजे सिलेक्टिव रिडींगचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात माझा देश उद्योग आणि उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मला आजिबात वाईट वाटणार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानभावीपणा करत कुणाला अशा एखाद्या गोष्टीची टवाळी करावी असे वाटत असेल तर त्याने स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे - हे माझे वैयक्तिक मत.

In reply to by मोदक

स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे
कुणाच्याच नाही. ना मोदी ना अन्य कुणी. ना भाजप ना काँग्रेस. एक गोष्ट आहे साधीशी - भिकारी आणि चोर सोडले तर स्वतः कष्ट करुन खाणारा प्रत्येक जण आत्मनिर्भरच. लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. बाकी तुमच्या धाग्यावर विषयांतर नको असे तुम्हीच सुचवले होते म्हणून मला वाटते ही चर्चा इथे थांबवावी (मोदींचा विषयही मी काढला नव्हताच, असो).

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 22/05/2020 - 13:23
लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. श्री मोदी काय म्हणाले हे आपण नीट समजूनच घेतलेले नाही असे दिसते. याचे कारण आपला पूवग्रह असू शकतो. भारताला अणूशक्ती, अणुपाणबुडी, क्षेपणास्त्रे, उपग्रह यांचे तंत्रज्ञान कुणी दिले? कुणीही नाही. हे सर्व आपणच विकसित केलेले आहे. मग जर भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ इतके उच्च तंत्रज्ञान विकसित करू शकतात तर इतर तंत्रज्ञान का नाही. आज आपण अनेक गोष्टींमध्ये चीन वर अवलंबून आहोत. ते अवलंबित्व सोडून या गोष्टी स्वतः बनवू लागा हा खरा संदेश आहे. आणि हा संदेश केवळ इसरो किंवा डी आर डी ओ च्या शास्त्रज्ञांना नाही ( ते अगोदरच आत्मनिर्भर आहेत) तर लहान माध्यम आणि मोठ्या उद्योगातील लोकांसाठी आहे. आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत. पण कोव्हीड मुळे आपले मातीचे पाय उघडे पडले आहेत. उद्या तुम्ही त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू लागलात तर चीनमधील वस्तू महाग झाल्या तरी झक मारत त्या तुम्हाला विकतच घ्याव्या लागतील. https://www.cnbc.com/2017/02/27/chinese-wages-rise-made-in-china-isnt-so-cheap-anymore.html असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे. परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही. बेरोजगार मजुराला आत्मनिर्भर हो याचा अर्थ ( आमचे १५ लाख रुपये कुठे आहेत म्हणणार्यांप्रमाणे) आपल्याला सोयीस्कर पणे लावून केअवलं टीका करण्यात काय हशील आहे? अजूनही आपल्याला हे समजूनच घ्यायचे नसेल तर मी येथेच थांबतो.

In reply to by सुबोध खरे

असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे.
बरोबर आहे. पण "मेक इन इंडिया" अभियान आधीच होतं ना. आता या परिस्थितीत "आत्मनिर्भर व्हा" अशा आवाहनाचा काय अर्थ घ्यायचा ? जर्मनी, अमेरिका ई देशांत उद्योगांना अर्थिक मदतही मिळाली आहे (व्हॉटस अ‍ॅप व येथील पोस्ट वाचून समजले त्याप्रमाणे) बाकी एरवी सरकारने (फक्त केंद्र असे नाही तर राज्य, स्थानिक) उद्योगांकरिता फार असं वेगळं काही केलं नाही तरी चालेल पण फक्त कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम असावी, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, भ्रष्टाचार यांना पुर्णतः मोडीत काढायला हवे, औगद्योगिक तंटे (जसे पेमेंट बुडविणे, कराराच्या अटी न पाळणे ई) त्वरेने निकालात निघून न्याय मिळेल याची व्यवस्था करावी. मग प्रगती करण्यास उद्दोजक सक्षम आहेतच. या मातीत टाटा , किर्लोस्कर , जगदाळे असे अनेक उद्योजक स्वतःच्या हिमतीवर पुढे आले आहेत. पण त्याचवेळी अनेक जण व्यवसायात पडायला घाबरतात कारण भ्रष्टाचार, गुंडगिरी याची भिती.
आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत.
ही खूप नॉर्मल आहे. जेव्हा जे स्वस्त आणि सहज मिळतं ते माणूस तिथूनच घेतो स्वतः विकसित करण्याच्या भानगडीत पडत नाही. गरज ही शोधाची जननी आहे. मी स्वतः काही रेसिपीज इतक्याकरिता शिकलो की ते पदार्थ सहसा कोणत्या हॉटेलमध्ये मिळत नाहीत आणि जिथे ते मिळतात तिथेही खूप महाग होते. जो हाडाचा उद्योजक आहे त्याला माहिती आहे की किंमत कशी नियंत्रणात ठेवायची. पण रक्तात उद्योजकता नसलेला व्यक्ती नोकरीच करेल. आणि आता त्याची नोकरी गेली असेल तर त्याला सरकारी सहाय्य गरजेचे आहे. तो लगेच आत्मनिर्भर बनू शकत नाही.
परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही
हा तुमचा गैरसमज. मी मोदी विरोधक नाही. २०१४ साली मोदी सत्तेवर आलेत तेव्हा मलाही खूप आनंद झाला. त्यांच्या गुजरातच्या विकासबद्दल खूप ऐकले होते आणि आता देशाचाही विकास वेगाने होईल असे स्वप्न होते. पण नंतर पदरी निराशाच आली. पण ते असो. मात्र मोदींवर केलेली टीका तुम्ही व्यक्तिशः खूपच मनाला लावून घेता असं दिसतंय.

In reply to by मराठी कथालेखक

चौकस२१२ 29/05/2020 - 09:38
"..लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे" मुळात (जमेल तसे) आत्मनिर्भय व्हा" हे सुचवणे फारसे चुकीचे वाटत नाही आणि ते काही फक्त टाटा बिर्लांना नाही किंवा ज्याच्याकडे अगदीच काही नाही त्याला सांगितले असे नाही , ज्यांना शक्य आहे त्यांना सांगितलेले दिसते मग एवढे चुकीचे आणि टीका करण्यासारखे काय? तर "या वेळेस " हे सांगणे जरुरीचे होते काय? असा आपलं प्रश्न दिसतोय.. भारत काय सर्वांनाच या परिस्थिती आपण चीन वर किती अवलंबून आहोत याची कोविद च्या धक्य्यने प्रचिती आलेली दिसतेय ..आणि म्हणून या परिस्थिती हे जर देशाच्या पंतप्रधानांच्या सुचवले तर काय गैर आहे हो? हे मी दिवसेंदिवस आत्मनिर्भर कमी होत चाल्लेलाय देशातून बोलतोय .. त्यामुळे कदाचित भारत पेक्षा जास्त अवघड आम्हला जातंय .. तुम्ही त्यामामाने खूप आत्मनिर्भय आहात .. आज भारतात, घड्याळ फ्रिज , मोबाइलला फोन , गाड्या आणि अशा कितीतरी वस्तू देशात बनतात म्हणजे हे सगळे तंत्रण्याना देशाच्या मालकीचे आहे ( याचे श्रेय नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्वांना ) मग त्या बद्दल अभिमान बाळगायचा आणि या परिस्थिती दुहेरी संधीचा फायदा घायचा ( चीन आयातिला पर्याय स्वतःसाठी आणि इतर देशांसाठी) कि "मोदी म्हणले म्हणून हाणून पाड " असे धोरण अंगिकार्याचे ते आपणच ठरवा! मी तरी मी भारताकडे हेव्याने बघतोय आणि विचार करतोय मी ज्या सुजलाम सुफलाम देशात राहतोय त्या देशाने नुसते खनिज निर्यात ना करता त्या खनिजा पासून पुढे एअर कंडिशनर किंवा गाडी बनवला तर ...

In reply to by मोदक

आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो.
फार काही वेगळी अशी देशसेवा नसेन करत पण वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो. वाहतुकीपासून सगळे नियम पाळतो. लॉकडाऊनलाही तात्विक विरोध असला तरी ते पाळतो आहेच. तसेच आणखी काही वैयक्तिक गोष्टी/निर्णय आहेत जे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फक्त देशाकरिताच नाही तर पुर्ण जगाकरिता, निसर्गाकरिता , पर्यावरणाकरिता लाभकारकच आहेत. असो. तो पुर्णतः वेगळा विषय होईल.

In reply to by सुबोध खरे

तो प्रतिसाद एकतर तुम्हाला नव्हता. आणि आपण स्वतः किती धाग्यांवर किती टिमकी वाजवत फिरता याचेही आत्मपरीक्षण करावे. तुमच्या ज्ञानाचा, वयाचा , आणि एकंदरीत अनुभवाचा मला आदर आहे. पण दुसर्‍याला विनाकारण अपमानास्पद बोलण्याची तुमची प्रवृत्ती अलीकडे जास्तच दिसून येत आहे . विचार पटत नसेल तर तुम्ही वैयक्तिक पातळीवर येवून प्रतिसाद देता. स्वतःचा अहंकार जपण्याकरिता शेवटचा प्रतिसाद हा तुमचाच असेल याकरिता रेटून प्रतिसाद देता. इतरांना बिनधास्त मुर्ख वगैरे म्हणता. मी गेले सहा-सात वर्षे जालावर. मी कोणत्याही कंपूत नाही. मला इथे कुणाशीही मैत्रीही करायचा उद्देश नाही (झाल्यास हरकत नाही, पण मुद्दाम तसे प्रयत्न नाहीत) आणि कुणाशी वैरही करायची इच्छा नाही. थोडेफार लेखन, थोडे वाचन, काही चर्चांत जमल्यास भाग घेणे , कधी काही सल्ला हवा असल्यास तो मिळवण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा माफक उद्देश आहे. मी स्वतःहून कधीच कुणावर (म्हणजे मिपा सदस्यावर) वैयक्तिक टिपण्णी करत नाही की कुणाची खोडी करत नाही. असतात प्रत्येकाचे विचर वेगळे. आणि राजकीय विचारप्रणाली तर कमालीची भिन्न असू शकते. त्यामुळे कुणा मिपाकरावर वैयक्तिक विखारी टीका कराविशी मला वाटत नाही. पण माझा अपमान करण्याचा कुणी प्रयत्न केला , विनाकारण माझ्याशी खोडसाळपणा केला तर मी जशास तसे उत्तर देवू शकतो. वर म्हंटल्याप्रमाणे तुमच्या ज्ञान व अनुभवाचा मला आदर आहेच , तरी त्या आदराची किंमत ठेवून तुम्ही यापुढे मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नम्रपणे व्यक्त करतो. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 22/05/2020 - 19:46
मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती? एखादा नवीन नोकरीला लागला असेल त्याचा पगारच सहा आकड्यात नसेल पण तो जरी सर्व कायदे पळत असेल तर त्याला मत नाही? किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?

In reply to by सुबोध खरे

किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?
असेलही..पाच आकडी भरणाराही माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल. मुळात मी माझ्या हुशारी बद्दल बोललोच नव्हतो. प्रश्न होता समाजाला काही देण्याचा तेव्हा मी उत्तर दिले होते. इतरही काही उल्लेख होते त्या उत्तरात पण तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग केले असावे, तसेच प्रश्नही वाचला नसावा. असो.
मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती?
बाकी माझा प्रत्येक प्रतिसाद पोस्ट करण्यापुर्वी तुमच्याकडे परीक्षणाला द्यावा काय ? कशाची गरज आहे आणि कशाची नाही हे तुम्ही ठरवावे काय ? तुमच्या धाग्यांत , अनेक प्रतिसादातील तपशीलाचीही अशा प्रकारे कुणी विनाकारण चिकित्सा केली तरी तुम्हाला चालेल का ? असो. आता या विषयावर अधिक वाद होवू नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by मराठी कथालेखक

चौथा कोनाडा 23/05/2020 - 17:17
"मी कष्ट करून / माझी बुद्धिमत्ता वापरून मी जास्त पैसे कमावतो व जास्त कर भरतो" ही बाब अभिमानास्पद वाटते. हे विधान इतरांनी सकारात्मक दृष्ट्या घेतल्यास काही अडचण येऊ नये. जास्त कर भरणार्‍याचे वृत्तपत्रे देखील कौतुक करतातच की !

गामा पैलवान 20/05/2020 - 18:52
खरे डॉक्टर,
त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत.
लोकांना त्रास द्यायचं उद्दिष्ट नाही पण लोकांना त्रास तर होतो आहेच ना? निरर्थक बंधनं म्हणजे नागरी स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय? करोना हां सर्दी किंवा फ्लू पेक्षा घातक रोग नसतांना धडधाकट लोकांवर टाळेबंदी का लादली जातेय? आ.न., -गा.पै.

आयर्नमॅन 20/05/2020 - 19:03
सगळेच बऱ्यापैकी सुशिक्षित, सुखवस्तुकर सोसायट्यात राहतात व ताकही फुंकून प्यायचा गुण करोना काळात सर्वात उपयोगी पडत असल्याने तिथे विशेष चिंता नाहीच पण जर कोणी चाळीत राहात आहे जिथे 200 लोकात 1 संडास वापरला जातो अथवा दाटीवाटीच्या वस्तीत जिथे एकाच खोलीत 4 अथवा जास्त लोक राहतात तिथं जीवनमान खडतर आहे व ते लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल

In reply to by आयर्नमॅन

मोदक 20/05/2020 - 19:45
सहमत. असे कुणाचे अनुभव असतील तर खरंच वाचायला आवडेल. थोडेसे अवांतर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते पुण्यात शासनाच्या मदतीला जात आहेत आणि त्यांचे सकारात्मक अनुभव वाचायला मिळत आहेत. विटेकरकाकांच्या मुलाचा खरडफळ्यावरचा अनुभव मुद्दाम इथे पेस्टवत आहे. ****************** विटेकर — 14 May 2020 - 08:49 माझा मुलगा अथर्व याचे अनुभव कथन ======================== माझा खारीचा वाटा माझ्या घरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण आहे. वडील, काका, मावश्यांचे यजमान, असं संपूर्ण कुटुंब संघाच्या संपर्कात आहे. त्यामुळे जेव्हा निरोप मिळाला, की संघाचे स्वयंसेवक सेवा वस्त्यांमध्ये 'Mass Screening' चा उपक्रम राबवत आहेत, घरच्यांची समजूत घालून, त्यांची परवानगी घेऊन या, तेव्हा मला वडिलांकडून आज्ञा मिळाली- ' तू जा'. मी आईला विचारलं, तिचे दोन प्रश्न होते- "केव्हा परत येणार?", आणि "तू गेल्यावर अर्णवचा(माझा धाकटा भाऊ) अभ्यास कोण घेईल?". "अर्णवनं आता स्वतः अभ्यास करायला शिकलं पाहिजे" असं सांगून मी फॉर्म भरला. मी बॅग भरली. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून त्याच दिवशी नवीन साबण, पेस्ट वगैरे घेऊन ठेवलं होतं. सकाळी फोन आला, तुला आज नाही, उद्या जायचंय. माझा दृढनिश्चय अजून पक्का झाला. अर्णवला मात्र एक दिवस जास्त अभ्यास करावा लागला! घरून निघालो. मनात भीती अजिबात न्हवती. माहीत होतं, सत्कर्म करायला निघालोय, त्यामुळे मार्ग खडतर असला तरी वाट निघेल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. मी आबासाहेब गरवारे कॉलेजला पोहोचलो, तेव्हा जेवण करून या असं सांगितलं. जेवणानंतर PPE kit घातलं, आणि शिवाजीनगर स्टेशनजवळील ताडीवला रोडला ऍम्ब्युलन्स मधून रवाना झालो. तिथे एका बौद्ध विहारात काही डॉक्टर असेच PPE kits घालून लोकांच्या तपासण्या करत होते. मला सांगितलं गेलं होतं त्यांना मदत करायची. पहिल्या दिवशी फार काम न्हवतं. डॉक्टरांनी आधीच सर्व काम केलं होतं. एक माफक संख्या सोडली, तर निवडलेल्या भागामधील सर्वांचं स्क्रिनिंग झालं होतं. तेव्हा मग कार्यपद्धती समजून घेतली. दुसऱ्या दिवशी मात्र बौद्ध विहारात न जाता, घरोघरी फिरलो. घराच्या दारातूनच सर्वांच्या तपासण्या केल्या. त्यांना औषधं व मास्क दिले. डॉक्टरांनी काही सूचना दिल्या. आम्ही सर्वांची नावं नोंदवून घेत होतो. संभाव्य रूग्णांच्या नावापुढे खुणा करत होतो. आमच्या सर्वांमध्ये, खेळीमेळीतच आपोआप एक शर्यत लागली- कोणती टीम जास्त घर करत आहेत...50 घरं करायला सांगितली होती, आम्ही 90 केली. तिसऱ्या दिवशी देखील 70 घरं केली, त्यात एक पूर्ण चाळ आम्ही कव्हर केली. तिथल्या युवा वर्गाने देखील आम्हाला भरपूर मदत केली. एकही घर सुटत नाही ना, याची खात्री केली. कुठे कुणाला त्रास होतो आहे का, हे देखील सांगितलं. वस्तीत राहणाऱ्या लोकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी टाळ्या वाजवून कौतुक केलं, आभार व्यक्त केले. काहींनी चहा-सरबत देखील विचारलं! PPE kit घातल्यामुळे काही घेता आले नाही. नाहीतर तहान खूप लागली होती कष्ट करून घाम गळणं म्हणजे काय असतं, हे तेव्हा मला कळलं! ह्या सगळ्या अनुभवावरून, एक गोष्ट मात्र मला कळली- PPE kit बघून काही जण घाबरून जात, काही जणांना असं वाटत होतं की आपल्यात काही लक्षणं दिसली तर आपल्याला क्वारन्टाईन च्या नावाखाली डांबून ठेवतील. लक्षणं दिसली म्हणजे माणूस गेलाच म्हणून समजा, म्हणून मग तपासणी होण्यापूर्वी गार पाण्याने अंघोळ करायची, दीड- दोन वर्षांचं बाळ मांडीवर असताना, त्याची आई पुन्हा गरोदर होती, आणखीन एक वर्षभराचं बाळ होतं, त्यांचं घर शौचालयाजवळ होतं, व त्या बाळामध्ये लक्षणं दिसत होती. 10x10 च्या खोलीत 10 जणांचा संसार कसा चालतो, हे माझ्यासू अजूनही एक कोडंच आहे. एक मोठा 2bhk फ्लॅट होता. पण त्यात 40 जणं रहात होती! 'सोशल डिस्टन्स ठेवा' असं म्हणता येतंच न्हवतं. ह्या सगळ्यावरून मी असा बोध घेतला की समाजात शिक्षण आणि जागरूकता, या दोनही गोष्टींची आवश्यकता आहे. सुदैवाने लोकांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत आहे. कोणीही कुठल्याही संभाव्य घराला वाळीत टाकलं नाही. एक-दोन अंघोळ करणारे अपवाद सोडले, तर चाचण्या करून घ्यायला कोणी नाही म्हणत न्हवते. मुलं आणि वयस्कर ह्यांची विशेष काळजी घेतली जात होती. नॅशनल ट्रेझर या इंग्रजी चित्रपटातील एक वाक्याची आठवण झाली. त्याचं सार होतं, जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा ज्यांच्याकडे कार्य करण्याची क्षमता असेल कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ज्यांच्याकडे अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद असते, त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवतात. जेव्हा श्रीराम सेतू बांधत होते, तेव्हा खारीने देखील उचलेल्या दगडाचा उपयोग होत होता. तो दगड भले छोटा असेल, पण रामकार्यात सहभागी होणाऱ्या त्या खारीसाठी मात्र तो दगड मोठा होता. माझी अजूनही काम करायची तयारी आहे. मी जे काम केलं, ते इतर अनेक लोकांच्या मानाने कमी आहे. पण तो देशकार्याचा सेतू बांधायला मी मदत करू शकलो, ह्यात मी धन्यता मानतो. ह्यासाठी, मी माझ्या पालकांचा व शाखेतील सर्व शिक्षकांचा ऋणी आहे. अथर्व स्वाती सुहास क्षीरसागर पुणे 98502 89730

आयर्नमॅन 20/05/2020 - 19:54
जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19
टायटल वाचून सामान्यजन जे गोंधळलेले नसतील ते गोंधळात पडून जातील पावसाळ्यातील एक दिवस, मी पाहिलेला हिटलर, रेड लाईट मधील एक संध्याकाळ इसिस प्रमुखासोबत केलेला नाश्ता अथवा आशा शब्द योजनेतून सुरू होणारे बरेच एस्से हे यु नो अशी थिंग स्पष्ट करत असतात जी इतरेजनांच्या नजरेतून सुटलेली तरी आहे अथवा नजरेच्या टप्यात कधी येऊच शकलेली नाही अथवा ती आशा वेळी घडली जेंव्हा वाचक पृथ्वीवरच न्हवता पण सदरील लेख वाचल्यावर तर असे काहीच नसल्याने मोठ्या अपेकसेने काय नक्की घडले तरी काय असावे असा विचार करत धागा वाचल्यावर भयंकर हिरमोड झाला... खोदा पहाड निकला चुहा अशी काहीशी भावना झाली

In reply to by आयर्नमॅन

मोदक 20/05/2020 - 20:02
अभिप्रायाचे स्वागत आहे. मुळात जगावेगळी अशी कोणतीही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाच नाहिये. फक्त एका सदस्याला आलेली निराशेची भावना वाचल्यानंतर प्रत्यक्षात क्वारंटाईनचा घेतलेला अनुभव इथे मांडला आहे इतकेच. तुम्हाला या लेखातून जगावेगळ्या अचाट अपेक्षा असल्याच तर लेख पुन्हा वाचा (शीर्षकासह) ही नम्र विनंती. बाकी, आयडी तयार झाल्यापासून एकाच दिवसात अपेक्षा तयार झाल्या, वाढल्या आणि हिरमोड झाला; असे बरेच कांही घडले आहे म्हणजे नक्कीच पुनर्जन्म असण्याची दाट शक्यता वाटत आहे.. ;)

In reply to by मोदक

आयर्नमॅन 20/05/2020 - 20:09
फक्त सामान्य मतिचा व्यक्ती टायटलमुळे कन्फ्युस होतो हे विषद करावेसे वाटले बाकी काय बोलणार उत्पत्ती स्थिती व लय हे चक्र चालूच राहते त्यामुळे तुम्हाला तुमचा सध्याचा जन्म जरी पुनर्जन्म वाटत नसला तर तो तुमचे अज्ञान आहे असे तत्वज्ञान म्हणते आणी फक्त कोणी एकच पुनर्जन्म घेत असेल असे वाटत असेल तर ते महाज्ञान ठरावे

गामा पैलवान 21/05/2020 - 02:16
लोकहो, आंतरराज्य प्रवासास आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार : https://twitter.com/navimumpolice/status/1256640942494240769 भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही. तर मग अशा प्रवासपत्राची सक्ती करणे हे घटना धाब्यावर बसवणे नाही का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही
संचारस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे हे खरं पण आणीबाणी जाहीर झाली तर इंटरनेट व फोनवरही बंधने येवू शकतील... बाकी या लॉकडाऊनविषयी काही याचिका दाखल झाल्या आहेत किंवा कसे ?

In reply to by मोदक

विषयांतर होत आहे.
खरंय.. पण गापैंचा एक धागा उखडला गेला आणि आता तो साईड इफेक्टवाला धागाही वाचनमात्र केला आहे. मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. असो..

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 22:25
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे. तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे. बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?

In reply to by मोदक

आयर्नमॅन 21/05/2020 - 22:29
एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
बरोबर आहे उगा धोरणे निष्पक्ष की लवचिक याचा ऊहापोह आजिबात करू नये

In reply to by मोदक

खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
ते माझं मी बघेन. तुमचा धागा आहे , मी तुमच्याशी चांगल्याप्रकारे चर्चा करत होतो. पण तुम्हाला वाकड्यात घुसायची हौस आहे का ? मी आणि मालक काय ते बघून घेईन. तुमच्या मालकीची नाही ना वेबसाईट ?
थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.
उगाच वाईट भाषा वापरुन तुम्ही स्वतःची पातळी दाखवत आहात. अपमान मलाही करता येतो.
इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?
तुमचा धागा आहे आणि मी तुमची खोडी काढली नव्हती. फालतूत वाद करु नका.

गामा पैलवान 21/05/2020 - 02:28
चौकस२१२,
- हजारो मेले ते कोविद मुले नाही
अमेरिकेत दोन महिन्यांत जर खरोखंच ८८०००+ मेले असते तर काय हाहाकार उडाला असता! विदर्भात मोवाड नावाचं एक गाव वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. तिथे जुलै १९९१ मध्ये भयानक महापूर आला होता व आख्खं गाव पाण्याखाली गाडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी वाईट होती की प्रेतांची मोजदाद करणंही अशक्यं बनलं होतं. मृतांचा अधिकृत आकडा ५०० होता तर अनधिकृत आकडा २०००+. लक्षांत घ्या, २४ तासांत फक्त २००० लोकं मेल्याने भीषण रोगराई माजली होती. तर चिमुकल्या UK मध्ये ६० दिवसांत ३५०००+ लोकं मेल्याने काय हाहाकार माजायला हवा होता बरं? संदर्भ : २० मार्च ते २० मे या कालांतराचा तक्ता - https://www.worldometers.info/coronavirus/country/uk/ करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 21/05/2020 - 06:29
हि कसली विचित्र तुलना ! भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ? आणि पुरातून होणारी रोगराई आणि आशय फुफुसाच्या आजारातून प्रसार होणारी रोगराई यात काही फारकत नाही? पूर इंडोनेशियात पण येतो आणि हजारो मरतात आणि पूर ऑस्ट्रेलियात पण येतो आणि काही थोडे मरतात .. दोन्ही ची तुलना कशी होईल भूकंप इंडोनेशियात पण होतो आणि नू झीलंड मध्ये पण दोन्ही ची तुलना कशी होईल तुम्हाला पण आपलेच घोडे पुढे दामटवायचे असेल आणि हे थोतांड म्हणून चालू ठेवायचे असेल तर बसा उगाळत ( जरा नो १० ला जाऊन बोरिस काकांना पण सांगा कि ते आजारी पडलेच नवहते )

In reply to by गामा पैलवान

मोदक 21/05/2020 - 12:40
करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. ओके गापै. आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या. तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?

In reply to by मोदक

अजून काही लोकांचं जग वेगळं आहे, जे तुमच्या सोसायटीत असलेले नसलेले प्रॉब्लेम शोधून तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करताहेत.

इथे एकजण स्वतःचा अनुभव सांगतोय की लॉक डाऊन मध्ये कशी व्यवस्था केली गेली, अडचणी कशा हाताळल्या गेल्या, त्रास कमीत कामी कसा करता येईल त्याचे काय प्रयत्न केले गेले, दुसरा त्याला पटवून देतोय की काहीतरी त्रास झालाच असेल. तुला नाहीतर दुसऱ्याला झाला असेल. कुणालाच नाही तर सिक्युरिटी गार्ड ला तरी झालाच असेल. जर गार्ड ला सुद्धा झाला नसेल तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जो झालाय तो त्रासच आहे, पण ते तुम्हाला समजत नाहीये. म्हणजे तुमच्यातच प्रॉब्लेम आहे! दुसरीकडे जगातील आर्थिक ताकद म्हणून ओळखले जाणारे देश गुडघ्यावर येऊन काही ना काही प्रयत्न करताहेत. युरोप पासून चीन पर्यंत अन् अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळे देश, तिथली सरकारे, प्रशासन, वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर, उद्योगधंदे, उद्योगपती, सगळे एकतर मूर्ख आहेत किंवा सगळे जण एकत्र येऊन इतरांना मूर्ख बनवताहेत कारण जे चाललंय ते थोतांड आहे. फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!

गामा पैलवान 21/05/2020 - 14:29
चौकस२१२,
भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?
इंग्लंडचं जाऊ द्या. तो भारतापेक्षा बराच प्रगत आहे असं गृहीत धरूया. इटलीतला लोम्बार्डी तर भारतासारखाच आहे ना? गर्दी, धूर, धूळ, प्रदूषण, इत्यादि भारतीय महानगराइतकं नसलं तरी बाकीच्या युरोपपेक्षा जास्त आहे. तिथे म्हणे प्रेतं पुरायला जागा अपुरी पडू लागली. मग उघड्यावर सडलेल्या किंवा नुसतं पडलेल्या प्रेताचा एखादा फोटो कुठेतरी मिळेल काय? नुसते मोठमोठे आकडे टाकल्याने ती विश्वासार्ह बातमी होत नसते. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 21/05/2020 - 18:57
पैलवान,
फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!
थोतांड उकलणं हे सत्य शोधण्यापेक्षा फारंच सोपं असतं. मी संपूर्ण सत्य माहीत असल्याचा दावा केला कुठेही नाहीये. माझ्या कथनात त्रुटी आहेत हे मान्य. पण आपण सगळ्यांचे अनुभव जर एकत्र मांडले तर त्यातून सत्याच्या अधिक जवळ जाता येईल. जनज्ञान किंवा Crowdsourcing the Truth असंही म्हणता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by आयर्नमॅन

आयर्नमॅन 21/05/2020 - 19:17
सकृत दर्शनी आपण चीनची व त्याचा पोपट WHO यांची वकिली करत आहात असा भास होतोय. शत्रू देशाची री ओढल्याबद्दल आपण समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे

In reply to by गामा पैलवान

असं सगळे म्हणत होते. आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्षा पासून ते चौकातल्या दुकानदाराला पर्यंत सगळे जण म्हणत होते पूर्ण आभाळ काळवंडल आहे. मी म्हणत होतो, छे. तो अध्यक्ष अन् दुकानदार तुम्हाला मूर्ख बनवून खोटं सांगताहेत की ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्ही मूर्ख बनत आहात. डोळे उघडे ठेऊन बघा, स्वच्छ उन पडलय. मग पाऊस पडू लागला, मी सांगत होतो सगळ्यांना. हा पाऊस पडत नाहीये, कडक ऊन पडले आहे. पाऊस वगैरे थोतांड आहे. हवामान विभागाची वेबसाईट दाखवत होती पुणे शहराच्या पूर्व भागात पावसाची सुरुवात झालीय आणि पूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे. पूर्ण पुण्यात सुद्धा लवकरच पाऊस पडेल. गुगल वर पुणे वेदर सर्च केलं तर पाऊस चालू असल्याचं चिन्ह दिसत होतं. पुढचे दोन अडीच तास आकाश ढगाळ असल्याचं फोरकास्त दाखवत होतं. मग पाऊस पडत नाही, कडक ऊन पडले आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी माझी ना? की लोकांनी पाऊस पडतोय , हे सिद्ध करावं? की गुगल, हवामान विभाग, यांनी ऊन नाही पडलेलं , हे सिद्ध करावं? आणि सगळ्यांनी दाखवून दिलं की बाबा पाऊस पडतोय, तरी मी पाऊस वगैरे काही नसतो, हे तर कडक ऊन पडलं आहे, असं सांगत राहिलो तर मी सर्वात जास्त ज्ञानी आहे, जे भारी तज्ञांना कळत नाही, ते मला समजलंय, हे सिद्ध होईल ना?

In reply to by तुषार काळभोर

गामा पैलवान 22/05/2020 - 01:25
पैलवान, बाहेर पावसात जाऊन उभं राहिलं तर माणूस ओला होईल. माणूस ओला होणे हा वस्तुनिष्ठ अनुभव आहे. करोनाच्या बाबतीत असा वस्तुनिष्ठ निकष काय लावायचा? किंबहुना असा काही निकष नाही, हा माझा आक्षेप आहे. आ.न., -गा.पै.

नेत्रेश 22/05/2020 - 01:15
लॉस एंजेलीसमध्ये रुग्णालयांनी कोव्हीडले मेलेल्या लोकांची प्रेते जागा नसल्यामुळे वातानुकुलीत कंटेनरमध्ये ठेवली आहेत. त्यांचे दफन करायला २ ते ३ महीन्यांचा वेट ताईम आहे. त्यातल्या एका रुग्णालयांने (बहुधा चुकीने) वातानुकुलीत नसलेल्या कंटेनरमध्ये बॉडीज ठेवला होत्या. त्या कंटेनरमधुन वास येउ लागल्यावर प्रशासनाला समजले, व त्यांनी चुक सुधारली. हे सर्व टीव्ही वा बातम्यांमधे दाखवत होते. केवळ अमेरीकेत मृतांचा आकडा अत ९६००० झाला आहे. सर्व मोठी शहरे लॉकडाउन आहेत / होती. ट्रीलियनस डॉलर्सची हेल्प सरकारने अगोदरच दीली आहे. सरकारने सर्व टॅक्सपेअर्सच्या खात्यात १५०० ते ३००० डॉलर्स जमा केले आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांना हजारों लाखों डॉलर्सची मदत मीळाली आहे. लाखो छोटे उद्योग बंद पडुन कोट्यावधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. ३ कोटीच्या वर लोकांनी अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी अर्ज केला आहे. आणखी लाखों / कदाचीत करोडो लोक अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी पात्र नाहीत, पण त्यांनी रोजगार गमावला आहे. सरकार आणी स्वयंसेवी संस्था रोज कोट्यावधी लोकांना फुकट जेवण पुरवत आहेत. आता आणखी काय हाहाकार उडायचा बाकी राहीला आहे?

In reply to by नेत्रेश

ते लॉस एंजेलिस चे हॉस्पिटल - ती बातमी खोटी आहे. ९६००० - आकडा खोटा आहे. ती मिलियन बिलियन डॉलर्स ची पॅकेज - थोतांड आहे. त्या नोटा नकली असतील. अमेरिकन सरकार अमेरिकन लोकांना मूर्ख बनवतेय.

In reply to by तुषार काळभोर

गामा पैलवान 22/05/2020 - 18:39
पैलवान, तुम्ही seasonal flu नावाची संज्ञा ऐकली असेल. युरोप व अमेरिकेत फ्लूचा मौसम असतो. इंग्लंडमधल्या मौसमी फ्लू चं वर्तन चमत्कारिक राहिलं आहे. हा मौसम डिसेंबर ते मार्च धरला जातो. त्यावर इथे एक लेख आहे (इंग्रजी दुवा) : https://fullfact.org/health/coronavirus-compare-influenza/ इंग्लंडात २०१४-१५ साली या फ्लू पायी २८०००+ मृत्यू झालेले. तर २०१८-१९ साली फक्त १७०० होते. सरासरी १७००० आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचे ३६००० मृत्यू अवाढव्य नाहीत. मौसमी फ्लू बरोबर करोना नामे नवा भिडू मैदानात दाखल झालाय. हा नवा भिडू जरा जास्त खतरनाक आहे. पण इतकी पळापळ व टाळेबंदी करायची गरज नाहीये. करोना व मौसमी फ्लू यावर इथे एक तौलनिक लेख आहे : https://www.itv.com/news/2020-02-06/how-does-the-wuhan-coronavirus-compare-to-seasonal-flu/ या लेखानुसार सार्स चा मृत्यूदर १०% आहे, करोनाचा २% आहे तर मौसमी फ्लूचा १% आहे. करोनातनं पुढे सार्स उत्पन्न झाला तर आणि तरंच करोना घातक ठरतो. अंगात करोना सापडला म्हणून बोंबलंत सुटून काहीही फायदा नाही. ज्यांना त्रास होतोय अशांवर आणि फक्त अशांवरच दृष्टी ( = फोकस) हवी. कारण की करोनातून पुढे गंभीर गुंतागुंत उत्पन्न होते. मरायला टेकण्याची शक्यता आहे त्यांना सोडून इतरांवर फोकस जातोय जो अनावश्यक असून करोनाप्रवण लोकांसाठी प्राणघातक आहे. इंग्लंड मधील करोनाचा मृत्यूदर घटून हिवाळ्याच्या सर्वसाधारण मृत्यूदरावर आला आहे : https://www.theguardian.com/society/2020/may/21/english-death-rate-now-at-normal-winter-levels-as-coronavirus-deaths-fall या लेखातही Daily hospital deaths of patients with Covid-19 in England peaked at 891, असंच म्हंटलं आहे. with याचा अर्थ 'करोनासंगे मृत' असा घ्यायचा असून 'करोनामुळे मृत' असा घ्यायचा नसतो. तात्पर्य : करोनामृतांचे आकडे जसेच्या तसे घ्यायचे नसून अतिरिक्त मृत्यूदर पाहायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/05/2020 - 07:51
१) गापैंनी इंग्लंडाचे उदाहरण दिले आहे १७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत. मागील अधिकतम मृत्यू दराचा आकडा २८००० घेतला तरी ३० टक्क्याच्या आसपास अधिक मृत्यू होताना दिसतात. (मागच्या महिन्याभरात बातमी वाचली तेव्हा ईटलीत ४९ टक्के मृत्यूदर अधिक राहीला होता) . घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ? २) टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे. हाँगकाँग चे लोक शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी स्वतःहून घेतात टाळेबंदीची गरज पडत नाही. जिथे लोक स्वतःहून काळजी घेत नाहीत ईतरांमध्ये रोग प्रसारणा बाबत बिनधास्त असतात तिथे टाळेबंदीची गरज भासते. ३) शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ? ४) गापै इन्फुएन्झाचे उदाहरण देतात १७०० ते १७००० मृत्यू . एका अतिरेक्याने १० माणसे मारली एक विमान कोसळून १०० गेले तर हळहळ होते १७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ? श्वसन विषयक आजारांना एवढे किरकोळीत काढत गेल्यानेच शारिरीक अंतर मास्कचे वापर बारकाईने स्वच्छता या गोश्टी टळ्त आल्या आहेत औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 27/05/2020 - 01:49
माहितगार, माझा प्रतिसाद सांगतो. १.
१७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत.
जर मृत्यूदर १७०० ते २८००० असा दीर्घ हेलकावे घेणारा असेल तर १७००० ही सरासरी निरर्थक ठरते. अशा वेळेस विस्तारकला ( = ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ) विचारात घ्यावी असं माझं मत आहे. २८००० च्या पार्श्वभूमीवर ४०००० हा आकडा अतिरिक्त नाही. २.
घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल ....
भावना व गणित यांची गल्लत होऊ नये असं माझं मत आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण सध्या मुद्दा सांख्यिकीचा आहे. ३.
शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?
बाब गंभीर आहे, पण अवाढव्य नाही. ४.
टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे
तैवान व व्हियेतनाम हे अपवाद धरावेत का? तैवानमध्ये टाळेबंदी नाही ( पण कडक नियम आहेत ) : https://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2020/04/23/2003735146 व्हियेतनाममध्ये करोना मृत नाहीत : Remarkably, for a country that shares a 870-mile porous border with China and is far less wealthy than other Asian nations such as South Korea and Taiwan, Vietnam has suffered no deaths from the pandemic. संदर्भ : https://www.telegraph.co.uk/news/2020/05/02/life-lockdownvietnam-reopens-tentatively-zero-deaths/ तैवान व व्हियेतनाम यांच्या एकत्रित उदाहरणांवरून दिसतं की सरसकट टाळेबंदी न करताही करोनाशी लढत देता येते. ५.
शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?
फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो हे मान्य. पण मृत्यूदरही त्याच वेगाने वाढतो हे अमान्य. मृत्यूदर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो, पण केव्हा? जर गंभीर रोगी वेगळे केले तर आणि तरंच. जर सरसकट टाळेबंदी व लोकं सरसकट रुग्णालयात भरती केले तर आरोग्यव्यवस्थेवर अविरत ताण येतो. त्यामळे ज्या करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर आहे अशांना उपचार मिळंत नाहीत. ६.
१७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ?
हे मृत्यू फ्लू या आजारांमुळे झालेले नसून आधीच असलेल्या व्याधी अधिक वेगाने पसरून झालेले मृत्यू आहेत. फ्लू हे केवळ तात्कालिक कारण आहे. ७.
औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?
माझ्या माहितीप्रमाणे फ्लू वर लस नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by palambar

मोदक 23/05/2020 - 14:07
अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने दिवसभरात अनेक वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळावे लागते. त्यातून कुठूनतरी विषाणूबाधा झाली असावी.

वीणा३ 27/05/2020 - 02:06
लेख आणि उपाययोजना आवडल्या, तुम्हाला आणि तुमच्या सोसायटीवाल्याना शुभेच्छा. बाकी २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार हे नक्की. 

Prajakta२१ 29/05/2020 - 01:20
लॉक डाउनच असाही परिणाम -माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय ऑफिसच्या WFH च्या गडबडीत (२ मॉनिटर,cpu आणि सामान घेऊन यायच्या घाईत )मी आमच्या जुन्या घरी आले (तिथे range पण चांगली मिळते म्हणून पण ) माझे घर दुसरीकडे आहे जिथे माझे पेरेंट्स आणि बहीण राहते पण त्या वेळेस कामाच्या घाईत हे जवळ म्हणून इकडे आले इकडे माझे काकाकाकू (ज्ये ना ) आणि मी'दोन वेगवेगळ्या घरात पण एक कॉमन दार आणि एंट्रन्स असे राहतो माझा चुलत भाऊ थोडे जवळच दोन बिल्डिंग सोडून वाहिनी भाच्यासोबत राहतो काका काकूंची जेवण्याची सोय तो करतो (तीन वेळेला डबे आणून देतो ) आणि इकडे machine मध्ये त्या सर्वांचे कपडे काका धुतात (mutual अडजस्टमेन्ट ) आमचे स्वैपाकपाणी वेगळे आहे (माझे मी करते त्यांचा डबा येतो) आमच्या घराला मागून एक जिना आहे पण तिथून ये जा करणे सुरक्षित नाहीये (त्याला लागून असलेलया चाळीतले मागे सांगितल्याप्रमाणे खोकत,शिंकत असतात म्हणून आणि इतरही कारणांनी ) सुरक्षिततेच्या दृष्टीने मागचे दार कुलूपबंद केले आहे त्यामुळे मला काकांच्या घरातून ये जा करावी लागते तसेही इतके वर्ष एक कॉमन एंट्रन्स म्हणूनच सगळे वापरायचे सध्या लॉक डाऊन च्या काळात त्याचे आणि काका काकूंचे वाजत असते सारखे म्हणजे तोच दटावत असतो आणि ते निमूटपणे ऐकत असतात असो तो त्यांचा वैयक्तिक विषय माझे काका ज्ये ना असून त्यांना घरी बसवत नाही म्हणून ते सारखे बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबायचे त्यांना दम्याचा त्रास आहे ते या बाबतीत त्याचे ऐकत नव्हते आणि त्याची नजर चुकवून खाली जाऊन इतरांशी गप्पाटप्पा करायचे तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या भावाने घराला बाहेरून कुलुप घातले आहे आणि माझी अडचण केली मी ३-५ दिवस किन्वा आठवड्याने सामान आणण्यासाठी बाहेर पडते (काका रोजच थोडा वेळ खाली जायचे आत्ता आम्ही तिघे कुलूपबंद आहोत) आणि हे पण मला रविवारी सामान आणण्याच्या वेळेस त्यांनी सांगितले मला जर बाहेर जायचे असेल तर त्याला फोन करून बोलवायचे आणि नंतर मी जायचे काकांसाठी त्याने हे केले म्हणून मी काही बोलले नाही पण काल आणि आज एकंदर असे वाटले कि त्याने हे मुद्दामून माझी अडचण करण्यासाठी केले कि काय काकांचे नाव पुढे करून काल त्याने माझ्या भाच्याला (वय-७वर्षे )एकट्यालाच इकडे दुपारी असेच पाठवले होते तसेच रोज तो सकाळी ८-८. ३० दरम्यान येतो तेव्हा मी पर्वा दूध आणि इतर सामान घेऊन यायला वेळ लागला तर ओरडत होता आज तो सकाळी ६. ४५ लाच आला जेव्हा मला दुकाने उघडी नसल्याने आणि कचरा गाडी देखील अली नसल्याने बाहेर जाताच आले नाही दुपारी किराणावल्याने काही सामान खालच्या एका काकूंकडे ठेवले तो डबा घेऊन आल्यावर ते आणता येईल ह्या बेताने मी तयार होऊन बसले तर तो मुद्दाम उशिरा आला आणि किल्लीच आणली नाही शेवटी त्यांचा डबा खिडकीतून येईना आणि मलाही जायचे म्हणल्यार परत त्याने जाऊन किल्ली आणली आणि मग मी सामान घेऊन आले तेव्हा तो म्हणाला कि मी सारखे फोन केल्यावर येणार नाही त्याच्या यायच्या वेळेस च मी जायचे आणि आदल्या दिवशी त्याला फोन करून सांगायचे काही असले तर मी बर म्हटले (अडला नारायण गाढवाचे पाय धरी करणार काय शेवटी ?) नंतर मी माझ्या घरात आले असता काकू त्याला बहुतेक माझ्याबद्दलच सांगत होती कि ती ३-४ दिवसात जाते किंवा तिला सामान द्यायचे का तर तो म्हणाला कि आपला काही संबंध नाही तिलाच अड्जस्ट करावे लागेल लॉक डाऊन सुरु व्हायच्या काळात पण त्याने असाच त्रास दिला होता तेव्हा बाबांनी त्याला मलापण डबा देण्यास सांगितले असता तेव्हाही त्याने तिचे ती करेल/बघेल असे सांगितले होते आणि मुद्दामून इकडच्या दाराने ये जा करण्यास सांगितले होते पण आम्ही सुरक्षिततेचे कारण सांगून आणि मी तशीही रोज बाहेर पडतच नाही म्हणून कॉमन एंट्रन्स चालू ठेवला होता पण आत्ता काकांचे कारण पुढं करून तो मुद्दामून त्रास देत आहे आणि काका ऐकत नव्हते म्हणून काही बोलताही येत नाहीये लॉक डाऊन उठून माझ्या घरी जायला मिळेल म्हणून वाट बघतीये तर आमचा भाग containment झोन आणि रे झोन असल्यामुळे कठीणच होतेय आणि WFH चा पसारा घेऊन जाणे अवघडच आहे नाहीतर नोकरीवरून सुट्टी घ्यावी सरळ आज ह्या सगळ्यामुळे फार ताण येऊन शेवटी मी कामावरून सुट्टी घेतली घरी आई बाबांना फोन करून सांगत असते पण त्यांना ताण यायला नको बाबा त्याला फोनवरून झापतात पण त्याने परिस्थिती अजूनच बिघडते लहानपणी एकत्र कुटुंब असताना माझ्या आईने त्याला असेच कशावरून तरी थोडेसे मारलं (पूर्वी एकत्र कुटुंबात ह्या गोष्टी कॉमन होत्या) आणि माझी आई नोकरी करणारी आणि काकू गृहिणी त्यामुळे मिळणाऱ्या सोयी सवलतीत फरक ह्या सगळ्याचा सूड तो आत्ता उगवतोय असे वाटतेय काय करावे क्या परिस्थितीत? लोकडाऊनचा असाही फायदा उचलणारी मानसिकता बघायला मिळाली

Prajakta२१ 01/06/2020 - 00:39
संपादक मंडळ , वेगळा धागा काढल्याने वरील प्रतिसाद डिलिट करावा हि विनंती धन्यवाद

Prajakta२१ 01/06/2020 - 00:45
https://www.esakal.com/global/vietnam-does-not-have-single-coronavirus-death-reported-300121 ह्या वरील लिंकमध्ये व्हिएतनाम या छोट्या पण गरीब देशाने काय उपाययोजना केल्या याची चांगली माहिती दिली आहे WHO वर मुळीच विसंबून ना राहता वेळीच उपाययोजना केल्या हे उल्लेखनीय एकंदरीतच ह्या प्रकारात (कोरोनाच्या साथीत ) WHO खूप संशयास्पद आहे WHO ला वेळीच फाट्यावर मारून आपण उपाययोजना चालू करायला हव्यात आधीही WHO चे ऐकले नसते तर बरे झाले असते असे वरील बातमीवरून वाटले

चौकस२१२ 01/06/2020 - 05:31
WHO ला फाट्यावर ना मारता , त्यांचे आणि स्वतःचे आणि इतर सामान जडण घडण असणाऱ्या देशांचे काय चालले आहे , आपल्याला काय जमेल इत्यादी विचार करून माझ्य देशाने पाऊले उचलली त्यात लोकडवून हे होतेच.. भारताशी तुलना नाही होऊ शकत मान्य मग भारताची तुलना चीन शी किंवा इंडोनेशिया शी करा विएतनाम किंवा स्वीडन शी नाही चीन मध्ये सुद्धा अघोरी लोकडवून झाले मग भारताचेच का चुकले ? आज जर काँग्रेस चे सरकार असते तर त्यांनी काय केले नसते?

गामा पैलवान 02/06/2020 - 19:06
लोकहो, मागील आठवड्यात करोनाचे दोन मध्यमवयीन मृत्यू ऐकले. मृत्यू १. नाव : दिलीप (बदललेले ) वय वर्षे : ५९ रुग्णालय : नाणावटी (मुंबई विलेपारले) ऐकीव कथा : व्यक्ती राहायला मुंबईत दादरला. घरीच असतांना खोकला सर्दी वगैरे किरकोळ लक्षणांना सुरुवात झाली. लक्षणं जरा लांबल्याने करोना तपासणी केली. तर करोना सापडला. ताबडतोब पारल्याच्या नाणावटीत अतिदक्षता विभागात दाखल केलं. प्रकृती सुधरेना. पण लक्ष द्यायला कोणी नाही कारण रुग्णालयात रुग्णांची (?!) अभूतपूर्व गर्दी उसळली होती. अधून मधून बातम्या यायच्या की रक्तशोधनी ( = डायालिसीस) लावली आहे. एके दिवशी फोन आला की बॉडी घेऊन जा. नशीब जोरावर म्हणून देह मिळाला. नाहीतर महापालिकेने परस्पर विल्हेवाट लावलीही असती. करोना गंभीर असून मूत्रपिंडाच्या कार्यात प्राणघातक हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. प्रस्तुत प्रसंगी केवळ दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू २. नाव : माहीत नाही. वय वर्षे : ५५ रुग्णालय : मुंबई (पण कोणतं ते माहीत नाही) व्यवसाय : डॉक्टर कार्य : करोना रुग्णसेवा ऐकीव कथा : करोना रुग्णालयात सतत काम केल्याने संसर्ग झाला. हे त्या डॉक्टरला माहीत होतं. प्रकृतीस उतार पडेना म्हणून त्याला अतिदक्षता विभागात हलवलं. तिथे तीव्र हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक) झाला. करोनामुळे मृत असा छाप लागला. फ्लू गंभीर असून संसर्ग वाढल्यास हृदयाच्या कार्यात हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. मला स्वत:ला २०१९ साली फ्लू झालेला असतांना हृदयाच्या पिशावीस सूज आली. ही सूज पुढे हृदयापर्यंत पोहोचल्याने एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) टाकावी लागली होती. करोना फ्लू सारखाच विकार असल्याने जर वेळीच रुग्णाच्या प्रकृतीस उतार पडला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवते. पण लक्षात कोण घेतो. असो. वरील दोन्ही मृत्यू सहज टाळता येण्याजोगे होते. वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. पण इथे तर सगळे महत्त्वाचे लोकं करोनाच्या नावाने उर बडवण्यात मग्न झालेत. बहुतांश वैद्यकीय सामुग्री करोनाचं भयावडंबर, विलगीकरण आणि टाळेबंदी यासारख्या निरर्थक बाबींत खर्ची पडते आहे. ज्यांना खरीखुरी गरज आहे त्यांना धत्तुरा मिळतोय. कोणाच्या पायांत कुणाचा पायपोस आहे, ओळखा पाहू ! गणेश लोखंडेचे आजी व मामा उपचार नाकारल्याने मेले. बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/two-members-of-the-family-die-due-to-hospital-rejection/articleshow/75900774.cms हे दोन्ही मृत्यू करोनाच्या थोतांडामुळेच झालेत. दिसला करोना, मारला छाप आन बशीवला आडोश्याला हास्पिटलात. याला उपचार म्हणंत नाहीत. अशाने रुग्णालय हे संसर्गाचं केंद्र बनण्याचा धोका असतो. पण लक्षात कोण घेतो. करोना + मूत्रपिंडविकार = प्राणाघात करोना + हृदयविकार = प्राणाघात ही समीकरणं सरकारच्या कधी लक्षांत येणार? सरसकट छाप मारणं कधी बंद होणार? आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 25/08/2020 - 04:45
हा लेख आज वाचला. खूपच छान रितीने तुमच्या सोसायटीत एकंदरित नियोजन आणि त्याची अम्मलबजावणी केली गेली. तुम्ही दिलेले सल्ले खूपच कामाचे आहेत. आता सोसायटीत आणि परिसरात कसे काय आहे ? आम्ही जवळपास महिनाभराच्या करोना अनुभवातून पार पडून आता ठीक झालो आहोत. त्याबद्दल 'कोविडः एक इष्टापत्ती ?? ' हा लेख लिहीला आहे.

मोदक, छान व्यक्त झालास... आता करोनाचा विचार बंद. करोना सोबतच आता जगायचे आहे याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे. माझ्या सर्व गृपवर करोना बाबत सर्व गोष्टी जसेकी; चर्चा , पोष्ट, मेसेज, ब्रेकिंग न्यूज सर्व बंद केले आहेत. मानसिक ताण तणावातून बाहेर पडण्यासाठी सध्या प्रत्येक जण आपले छंद सांगतोय. सॉलिड धम्माल येतेय. बालपणात केलेल्या गमतीजमती वाचल्यावर खूप हलके वाटते. काहीजण वाचत असलेल्या पुस्तका वर चर्चा करीत आहेत नातू आणि नातीबरोबर केलेल्या गमती जमती मी शेअर करतोय. आताचा प्रत्येक क्षण उस्फुर्तपणे कसा जगता येईल हेच महत्वाचे आहे. मन स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा सुद्धा फार उपयुक्त आहे. सतीश जाधव

सस्नेह 16/05/2020 - 07:15
मला अत्यावश्यक सेवा असल्याने रोज कामावर जावे लागते. मास्क आणि सॅनिटायझर तर आहेच.त्याखेरीज इतर दक्षता काय घेता येईल समजत नाही. शारीरिक अंतर कामाच्या स्वरुपामुळे जमतेच असे नाही. कागद हाताळणे टाळता येत नाही. कोरोनासोबत कसे जगायचे याचाही धागा काढा बॉ.

In reply to by सस्नेह

नेत्रेश 16/05/2020 - 07:43
डॉक्टर वापरतात तसले लेटेक्स ग्लोव्हज वापरु शकता. अथवा कागदाला हात लावण्यापुर्वी कागस निर्जंतुक करण्यासाठी अल्टाव्हायलेट (UVC) चा वापर करा. अल्टाव्हायलेट कीरणाची वेव्हलेंग्थ २५० ते २८० नॅनोमीटर हवी. हा Disinfection Lamp फोनला लागतो, जमले तर ऑर्डर करा: https://www.banggood.com/5V-Type-C-Port-Ultraviolet-Disinfection-Lamp-Board-Portable-Rapid-UVC-Disinfection-LED-Module-For-Phone-p-1669833.html?gpla=1&utm_source=googleshopping&utm_medium=cpc_organic&gmcCountry=US&utm_content=shopping&utm_campaign=us-pc&currency=USD&createTmp=1&cur_warehouse=CN

Rajesh188 16/05/2020 - 10:00
व्हायरस बद्द्ल ची सर्व आवशक्या बातमी मिळाली आहे. न्यूज बघणे पूर्ण पने सोडले आहे न्यूज वाले उगाचच भयंकर शब्द वापरून सत्य परिस्थिती चा विपर्यास करतात. न्यूज बघणे सोडले की मानसिक स्वस्थ उत्तम राहते. निगेटिव्ह पोस्ट n bachne, negetive बोलणाऱ्या लोकांना फाट्यावर मारणे हे मन स्वस्थ चांगले राहण्यासाठी गरजेचे आहे. रोज नियमित व्यायाम तुम्हाला फीट ठेवतो . नियमित व्यायाम केल्यामुळे,. झोपेची समस्या येत नाही योग्य वेळी योग्य वेळ झोप लागते. पचन संस्था ठीक राहणे आणि अस्वस्थ वाटणाऱ्या तक्रारी येत नाहीत. आणि गरजा कमी करा जे उपलब्ध आहे तेच वापर करा. हे सर्व मी पाळतो. अजून तीन चार महिने लॉक डाऊन राहिले तरी मी ते एन्जॉय करू शकतो. असा विश्वास आहे.

तुमच्या सोसायटीतील उदाहरण चांगले आहे.
त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या.
ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही. अशावेळी आपण वैयक्तिक स्वतःच्या पातळीवर किमान खालील गोष्टी करू शकतो. १. स्वतःची जमेल तितकी काळजी घेणं. २. उगाच, टाईमपास, पाय मोकळे करायला, मला काय होत नाही, मला अमुक खाऊशी वाटतंय म्हणून तमुक आणायला, घराबाहेर पडणं टाळणं. ३. खरे खोटे कसलेच मेसेज न पसरवणे. ४. जमल्यास, येताजाता घरात अथवा फोनवर, समाज माध्यमांवर फालतू चर्चा (ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही) न करणं ५. जर कुणी मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक निष्काळजी पणा करत नसेल तर निगेटिव्ह टिपण्णी अथवा टीका टाळून आपलं मत (लई आग्रह न करता ) मांडणं. ६. जग खूप सुंदर आहे, फक्त भांडण अन् मतभेद सोडून देता आले पाहिजेत.

सुबोध खरे 16/05/2020 - 19:39
ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही. अतिशय योग्य लिहिलंय जो ऊठतो तो श्री मोदी, श्री केजरीवाल किंवा श्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर मध्येच लॉक डाऊन करायला पाहिजे होता, पासून लॉक डाऊन मुळे गरीब लोक कसे उपाशी मरत आहेत याना अक्कल नव्हती का लॉक डाऊनची गरजच काय? सारखे तारे तोंडत आहेत. (अशा अनेक दीड शहाण्याआणि हलकट लोकांना समजवायचे प्रयत्न मी कधीच सोडून दिले आहेत). पक्ष कोणताही असो, राज्यकर्त्यांनी निर्णय घेतले ते चूकही असतील परंतु त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत. हा विचार न करता आपल्या विरोधी पक्षाच्या राजकारण्यांवर गरळ ओकायची एकही संधी असले नतद्रष्ट लोक सोडत नाहीत. तुम्ही काय करताय? या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नाहीये

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 17/05/2020 - 05:46
झकास उत्तर पण दुरदैवाने लोकांना फालतू चर्चा हव्यात - हे सगळं थोतांड आहे - हजारो मेले ते कोविद मुले नाही - सरकार बसल्या खटल्यावर वाढून का देत नाही .. त्या पेक्षा ट्रम्प तात्यांनी तोडलेले तारे परवडले असे म्हणण्याची वेळ आली असो जमावबंदी आणि घरबंदी येथे दक्षिण गोलार्धात आत टप्य्या टप्प्याने कमी होत आहे .. त्यात येडपटासारखे वागणारे इथेही आहात तेव्हा आता पुढे काय होतंय ते बघुयात त्यात आता थंडीला सुरवात झाली त्यामुळे त्याचाही काय परिणाम होतोय या आठदवद्यपासून रेस्टारंट चालू ( १० लोक जास्तीत जास्त) - समुद्र किनारे आणि सरकारी उद्याने उघडली - १ अथडवड्याने शाल पूर्ण सुरु - समूह जास्ती जास्त १० जन - घरी पाहुणे जास्तीत जास्त ५ जण - प्रवास जास्तीत जास्त १५० किम पर्यंत आणि दुर्गम प्रदेशात ५००न किमी पर्यंत २.७ कोटी लोकसंख्येत ७००० रुग्ण, त्यातील ६३०० बरे झाले , ९८ मृत्यू ४६ हॉस्पिटल मध्ये, १७ अतिदक्षता विभागात १० लाख चाचण्या

In reply to by सुबोध खरे

उपेक्षित 21/05/2020 - 13:30
पैलवान आणि डॉक १००% सहमत, २ महिन्यांनी काही महाभाग लॉकडाऊन कशाला केले म्हणून किनार्यावर बसून दगड मारीत आहेत पण हे खरोखरच आवश्यक होते. आता प्रशासन, मोडी, उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका निश्चित झाल्या असतील नाही असे नाही पण त्यांचा उद्देश नक्कीच चांगला होता (वयक्तिक मी मोदींचा टीकाकार आहे पण सध्याची वेळ ती नाहीये) मुळात कोरोनाचे संकटाच असे होते कि जगात कुणाकडेच याची उपाययोजना नव्हती सगळे ट्रायल आणि एरर बेसिस वर काम करत आहेत. जाता जाता मोदक भाऊ उत्तम प्रकारे शब्दांकन केले आहेस रे याबद्दल तुला माझ्याकडून {लॉकडाऊन उठल्यावर :P } खिला-रे एग्स मध्ये पार्टी. ;)

In reply to by सुबोध खरे

गणेशा 29/05/2020 - 07:43
@ सुबोध खरे.. आज वाचायला घेतला हा धागा.. ह्या असल्या चर्चेत भाग घेतलेला नाहीच.. पहिल्यादा आपले विचार एक वाटले यावेळेस.. माझे पण सेम म्हणणं आहे.. राजकारण नंतर बघू.. कोण उगाचच मुद्दाम कशाला काय करेल.. Copy करतोय मेसेज ची.. अनेक group वर हमरी तुमरीत काय बोलत नाही आता असे msg होते.. तेथे टाकतो हा msg

Prajakta२१ 16/05/2020 - 20:28
चांगली चर्चा सर्वांचे मार्गदर्शनबद्दल आभार आणि शुभेच्छा आमच्या इथे औषध फवारणी झालीये काल @मोदक सर -आपल्या इथली परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आपल्याला शुभेच्छा @सुबोध खरे सर-आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

वामन देशमुख 18/05/2020 - 09:39
अनुभवकथन आवडले, मोदक. मला माझ्या सोसाइटीत आणि परिसरात (सुदैवाने!) अजूनतरी कोरोना रुग्ण सापडण्याचा अनुभव नाही. तुम्ही दिलेल्या सूचना आणि केलेले घटनांचे वर्णन यातून अनेक बाबी समजल्या आणि इतर अनेक बाबींची स्पष्ट जाणीव झाली.
>>> सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले.
हा कळीचा मुद्दा आहे. आम्हीही आमच्या सोसाइटीत अनेक कडक निर्बंध घातले आहेत आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करत आहोत. ९८% (हा आकडा precise आहे!) रहिवासी सहकार्य करतात आणि उरलेले काही-ना-काही खुसपट काढत राहतात. अर्थात सोसाइटी सांभाळणं हा thankless job (मराठी?) आहे आणि त्याउलट अनेकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात ते वेगळेच. सोसाइटीच्या कायप्पा समूहात पोस्ट केलेले काही संदेश - २५ मार्च २०२० Important Update Dear Residents, Considering alarming news-reports about multiple COVID-19 infections in areas in Hyderabad, the regulatory directions include but not limited to, the following - 1. Let's ALWAYS wear masks to step out of our home 2. Let's maintain social distance (no groups roaming around) 3. Let's rub sanitizer on hands when necessary 4. Let's avoid using lifts whenever possible (to avoid touches) 5. Let's NOT step out of our premises unless very urgent and important 6. Let's NOT invite outsiders into our premises 7. Let's not allow outsiders into our premises except - a. Cooking gas cylinder delivery persons b. Plumber c. Electrician (These persons are allowed only with mask, gloves and are sanitized) 8. Let's collect outside delivery from security gate 9. Let's dump garbage ONLY in the bins, no door-to-door collections 10. Lets follow regulatory guidelines very strictly All the common amenities, including clubhouse, library, gym, yoga-room, kids' play area, sports courts, swimming pool will be closed till further notice. Any delivery from outside, milk, newspapers, flowers etc will be done only till security gate. Residents are to collect the stuffs from there. Our society is infection-free, at least till now. Let's be extra cautious for the safety of ourselves, our family members and our neighbours. Thank you for abiding by the regulatory directions that we recieved from Police and other regulatory bodies. Stay home, stay safe. Thank you. -Team EC २७ मार्च २०२० IMPORTANT AND URGENT: Vegetables in Our Premices Dear Residents, We have spoken to municipal commissioner and CI, *** PS for the arrangement of vegetables sale in our premises. The authority will visit our premises and make necessary arrangements for the sale of vegetables with all the regulatory precautions. *. Proper space will be allocated for the seller. *. Lime / muggu markings with one meter distance will be put for the buyers. *. The seller will have masks and gloves. *. Sanitization and hygiene will be maintained. *. The sale timings will be as per regulatory norms. *. Residents my avail this hygienic arrangement as per their requirement. Let's buy vegetables / groceries only from the authorised sources. Let's prevent COVID-19 virus enter our premises. Thank you. -Team EC

In reply to by तुषार काळभोर

वामन देशमुख 20/05/2020 - 18:16
शब्द जरी करूया (Let's) असे आवाहनात्मक असले तरी अंमलबजावणी अगदी कडक सुरू आहे! उद्यापासून थोड्या प्रमाणात सूट द्यायचा खल सुरु आहे.

In reply to by वामन देशमुख

मोदक 20/05/2020 - 20:04
सूट देताना लोकांच्या काय काय मागण्या येऊ शकतात हे थोडेसे विचार करून त्या मान्य करायच्या की नाही हे आधीच ठरवा आणि त्यानुसार सोसायटीच्या कमिटीच्या निर्णयात एकवाक्यता असूद्या. उदा. लोकांना सोसायटीच्या आवारात फेर्‍या मारायची विनंती येईल - याला होकार द्यायचा की नकार.. आणि का..?

In reply to by वामन देशमुख

मोदक 20/05/2020 - 13:15
योग्य सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊन आणि एकंदर संकटामुळे लोकांना अनेक गोष्टींची नव्याने जाणीव झाली आहे हा त्यातल्या त्यात चांगला भाग..

आपली इमारत किती मजली आहे ? लिफ्ट बंद ठेवली असताना सामान घेवून आपापल्या मजल्यावर जाणे सदर फ्लोर लीडर्स साठी त्रासदायक ठरले का (खासकरुन जास्त वरच्या मजल्यांकरिता). हे क्वारंटाईन किती दिवस चालू होते ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 20/05/2020 - 13:11
सात मजली बिल्डिंग आहे. सामान जिन्याने नेणे सर्वांना सोयीचे आणि सुरक्षित वाटले. हे क्वारंटाईन साधारणपणे २१-२२ दिवस चालले.

In reply to by मोदक

तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ? तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ? सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ? तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 20/05/2020 - 20:34
>>>तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ? नाही. >>>तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ? फक्त आमची सोसायटी सील केली होती. सोसायटी जवळची म्हणजे साधारण ५०० / ७०० मीटरपेक्षा लांब असलेली दुकाने सुरूच होती. त्या भागातील दुकानदारांचे मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर केले गेले. किराणा मालाची व्यवस्था त्या त्या दुकानदारांनी केली. भाजी आणि दुधाच्या पिशव्या अशाच पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व सामान गेटमधून आत दिले जात होते. सोसायटीच्या आतून कोणालाही बाहेर जाण्याची आणि कोणालाही बाहेरून आत येण्याची परवानगी नव्हती. >>>सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ? फळभाजी विक्रेता आणि किराणा दुकानदारांचे नंबर वगैरे व्यवस्था प्रशासनाने केली. पालिकेचे अधिकारी सोसायटीला नियमीतपणे भेट देत होते.. पोलिस पाहिले नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येऊन सॅनिटायझेशन, धूर मारणारी यंत्रे आणून फ्युमिगेशन असे बरेच कांही सतत सुरू होते. वयस्कर लोकांच्या तब्बेतीचे अपडेट घेतले जात असावेत. आमच्या तब्बेतीचे अपडेट्स कुणीही विचारले नाहीत. >>>तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ? सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश लोक अत्यावश्यक सेवेत असल्याने आजिबात नकारात्मक सूर उमटला नाही. "त्यांच्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे" असा विचार मुळीच केला गेला नाही. उलट एकदा एका पेशंटच्याच घरी कोणत्यातरी वस्तूची आवश्यकता असताना तातडीने त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या. सिक्युरिटी गार्डच्या जेवणाची काळजी सोसायटीमधील सर्वांनी उत्साहाने पार पाडली आणि जनरल औषधे किंवा कांहीही गोष्टींची आवश्यकता लागल्यास सर्वांनी बिन्धास्त सोसायटी गृपवर मेसेज पाठवून सोसायटीमध्येच सगळ्या गोष्टींची सोय शोधली.

In reply to by मोदक

सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ? तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ? एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 14:29
>>>सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ? सिक्युरिटी गार्ड्सनी घरी जाण्याचे प्रमाण कमी केले होते. क्लब हाऊसमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केली होती. >>>तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ? सर्वसाधारणपणे स्त्रिया वैयक्तिक आरोग्याशी संबंधित गोष्टींची इतकी हातातोंडाची लढाई करत नाहीत. पण जर कांही अडचणी आल्या असतील तर ते प्रश्न त्यांच्या त्यांच्या ग्रुपद्वारे सोडवले गेले असतील. कारण मेन ग्रुपवर असा कांहीच विषय निघाला नाही. >>>एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ? आता असे आहे.. ही अभूतपूर्व परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघत आहोत आणि प्रार्थना करूया की हे सगळे लवकर संपेल. आपण / सरपंच / नगराध्यक्ष / महापौर / आमदार / मुख्यमंत्री / पंतप्रधान / राष्ट्रपती हे सर्वजण ही परिस्थिती पहिल्यांदाच बघत आहेत. लॉकडाऊन होईल आणि महिनोन्महिने रेल्वे / विमान सेवा बंद राहतील असे आपल्याला कधीतरी वाटले होते का..? ९/११ ला अमेरिकेने सर्व विमाने विमानतळावर उतरवली हे बहुतेक अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आज भारतात तसेच घडते आहे. "लॉकडाऊन होऊन सोसायटी सील कसे करणार..?" हे जसे जानेवारी २०२० मध्ये कुणालाच माहिती नव्हते त्याच प्रमाणे "लोकं कामाला जाऊ लागले आणि रूग्ण सापडला की सोसायट्या कसे सील करणार..?" हे त्या त्या वेळी बघू आणि उत्तरे शोधू.

In reply to by मोदक

सील करण्याचा प्रकार , त्यातील अडचणी , त्यावर काढलेले मार्ग याबद्दल तुम्ही लिहिले आणि तेच अधिक विस्ताराने समजून घेण्याकरिता मी काही प्रश्न विचारलेत. कारण उद्या अशी परिस्थिती माझ्याही सोसायटीत उद्भवू शकते. त्यातून आता अनेकांचे कार्यालय/ कंपनीमध्ये जाणे चालू झाले असल्याने कुणी कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता वाढणारच आहे. म्हणून मी अधिक खोलात जावून समजून घेण्याकरिता प्रश्न विचारलेत. आणि तुम्ही त्यांची विस्ताराने उत्तरं दिलीत. पण त्यामुळे माझा "लॉकडाऊनला असलेला विरोध" आणि इथे मी विचारलेले प्रश्न यांची सांगड घालत माझ्या प्रश्नांत नसलेली नकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न एका प्रतिसादात (तुमच्या नव्हे) दिसून आला.

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 16:28
तुम्हाला आणखीही प्रश्न असतील तर बिन्धास्त विचारा.. कसे आहे, आमच्याकडून एखादा विचार करायचा राहून गेला असेल तर इथे तसा नोंदवला जाईल आणि समजा आंम्ही अंमलबजावणी केली नाही तर निदान मार्ग तरी कळेल, कुणालातरी त्याचा उपयोग नक्कीच होईल. त्यामुळे कांहीही संकोच न करता प्रश्न विचारा. "मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न आपण आज जिथेतिथे विचारायचा आहे, की "आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

In reply to by मोदक

"मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न
नाही हो.. आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :)
"आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.
हो.. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 22:46
आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :) बरोबर.. आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो. त्यामुळे किमान आपल्यासारख्या लोकांनी कुणाकडूनच काहीच अपेक्षा करू नये. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा).. तुमचा हा निष्कर्ष म्हणजे सिलेक्टिव रिडींगचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात माझा देश उद्योग आणि उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मला आजिबात वाईट वाटणार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानभावीपणा करत कुणाला अशा एखाद्या गोष्टीची टवाळी करावी असे वाटत असेल तर त्याने स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे - हे माझे वैयक्तिक मत.

In reply to by मोदक

स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे
कुणाच्याच नाही. ना मोदी ना अन्य कुणी. ना भाजप ना काँग्रेस. एक गोष्ट आहे साधीशी - भिकारी आणि चोर सोडले तर स्वतः कष्ट करुन खाणारा प्रत्येक जण आत्मनिर्भरच. लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. बाकी तुमच्या धाग्यावर विषयांतर नको असे तुम्हीच सुचवले होते म्हणून मला वाटते ही चर्चा इथे थांबवावी (मोदींचा विषयही मी काढला नव्हताच, असो).

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 22/05/2020 - 13:23
लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. श्री मोदी काय म्हणाले हे आपण नीट समजूनच घेतलेले नाही असे दिसते. याचे कारण आपला पूवग्रह असू शकतो. भारताला अणूशक्ती, अणुपाणबुडी, क्षेपणास्त्रे, उपग्रह यांचे तंत्रज्ञान कुणी दिले? कुणीही नाही. हे सर्व आपणच विकसित केलेले आहे. मग जर भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ इतके उच्च तंत्रज्ञान विकसित करू शकतात तर इतर तंत्रज्ञान का नाही. आज आपण अनेक गोष्टींमध्ये चीन वर अवलंबून आहोत. ते अवलंबित्व सोडून या गोष्टी स्वतः बनवू लागा हा खरा संदेश आहे. आणि हा संदेश केवळ इसरो किंवा डी आर डी ओ च्या शास्त्रज्ञांना नाही ( ते अगोदरच आत्मनिर्भर आहेत) तर लहान माध्यम आणि मोठ्या उद्योगातील लोकांसाठी आहे. आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत. पण कोव्हीड मुळे आपले मातीचे पाय उघडे पडले आहेत. उद्या तुम्ही त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू लागलात तर चीनमधील वस्तू महाग झाल्या तरी झक मारत त्या तुम्हाला विकतच घ्याव्या लागतील. https://www.cnbc.com/2017/02/27/chinese-wages-rise-made-in-china-isnt-so-cheap-anymore.html असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे. परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही. बेरोजगार मजुराला आत्मनिर्भर हो याचा अर्थ ( आमचे १५ लाख रुपये कुठे आहेत म्हणणार्यांप्रमाणे) आपल्याला सोयीस्कर पणे लावून केअवलं टीका करण्यात काय हशील आहे? अजूनही आपल्याला हे समजूनच घ्यायचे नसेल तर मी येथेच थांबतो.

In reply to by सुबोध खरे

असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे.
बरोबर आहे. पण "मेक इन इंडिया" अभियान आधीच होतं ना. आता या परिस्थितीत "आत्मनिर्भर व्हा" अशा आवाहनाचा काय अर्थ घ्यायचा ? जर्मनी, अमेरिका ई देशांत उद्योगांना अर्थिक मदतही मिळाली आहे (व्हॉटस अ‍ॅप व येथील पोस्ट वाचून समजले त्याप्रमाणे) बाकी एरवी सरकारने (फक्त केंद्र असे नाही तर राज्य, स्थानिक) उद्योगांकरिता फार असं वेगळं काही केलं नाही तरी चालेल पण फक्त कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम असावी, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, भ्रष्टाचार यांना पुर्णतः मोडीत काढायला हवे, औगद्योगिक तंटे (जसे पेमेंट बुडविणे, कराराच्या अटी न पाळणे ई) त्वरेने निकालात निघून न्याय मिळेल याची व्यवस्था करावी. मग प्रगती करण्यास उद्दोजक सक्षम आहेतच. या मातीत टाटा , किर्लोस्कर , जगदाळे असे अनेक उद्योजक स्वतःच्या हिमतीवर पुढे आले आहेत. पण त्याचवेळी अनेक जण व्यवसायात पडायला घाबरतात कारण भ्रष्टाचार, गुंडगिरी याची भिती.
आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत.
ही खूप नॉर्मल आहे. जेव्हा जे स्वस्त आणि सहज मिळतं ते माणूस तिथूनच घेतो स्वतः विकसित करण्याच्या भानगडीत पडत नाही. गरज ही शोधाची जननी आहे. मी स्वतः काही रेसिपीज इतक्याकरिता शिकलो की ते पदार्थ सहसा कोणत्या हॉटेलमध्ये मिळत नाहीत आणि जिथे ते मिळतात तिथेही खूप महाग होते. जो हाडाचा उद्योजक आहे त्याला माहिती आहे की किंमत कशी नियंत्रणात ठेवायची. पण रक्तात उद्योजकता नसलेला व्यक्ती नोकरीच करेल. आणि आता त्याची नोकरी गेली असेल तर त्याला सरकारी सहाय्य गरजेचे आहे. तो लगेच आत्मनिर्भर बनू शकत नाही.
परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही
हा तुमचा गैरसमज. मी मोदी विरोधक नाही. २०१४ साली मोदी सत्तेवर आलेत तेव्हा मलाही खूप आनंद झाला. त्यांच्या गुजरातच्या विकासबद्दल खूप ऐकले होते आणि आता देशाचाही विकास वेगाने होईल असे स्वप्न होते. पण नंतर पदरी निराशाच आली. पण ते असो. मात्र मोदींवर केलेली टीका तुम्ही व्यक्तिशः खूपच मनाला लावून घेता असं दिसतंय.

In reply to by मराठी कथालेखक

चौकस२१२ 29/05/2020 - 09:38
"..लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे" मुळात (जमेल तसे) आत्मनिर्भय व्हा" हे सुचवणे फारसे चुकीचे वाटत नाही आणि ते काही फक्त टाटा बिर्लांना नाही किंवा ज्याच्याकडे अगदीच काही नाही त्याला सांगितले असे नाही , ज्यांना शक्य आहे त्यांना सांगितलेले दिसते मग एवढे चुकीचे आणि टीका करण्यासारखे काय? तर "या वेळेस " हे सांगणे जरुरीचे होते काय? असा आपलं प्रश्न दिसतोय.. भारत काय सर्वांनाच या परिस्थिती आपण चीन वर किती अवलंबून आहोत याची कोविद च्या धक्य्यने प्रचिती आलेली दिसतेय ..आणि म्हणून या परिस्थिती हे जर देशाच्या पंतप्रधानांच्या सुचवले तर काय गैर आहे हो? हे मी दिवसेंदिवस आत्मनिर्भर कमी होत चाल्लेलाय देशातून बोलतोय .. त्यामुळे कदाचित भारत पेक्षा जास्त अवघड आम्हला जातंय .. तुम्ही त्यामामाने खूप आत्मनिर्भय आहात .. आज भारतात, घड्याळ फ्रिज , मोबाइलला फोन , गाड्या आणि अशा कितीतरी वस्तू देशात बनतात म्हणजे हे सगळे तंत्रण्याना देशाच्या मालकीचे आहे ( याचे श्रेय नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्वांना ) मग त्या बद्दल अभिमान बाळगायचा आणि या परिस्थिती दुहेरी संधीचा फायदा घायचा ( चीन आयातिला पर्याय स्वतःसाठी आणि इतर देशांसाठी) कि "मोदी म्हणले म्हणून हाणून पाड " असे धोरण अंगिकार्याचे ते आपणच ठरवा! मी तरी मी भारताकडे हेव्याने बघतोय आणि विचार करतोय मी ज्या सुजलाम सुफलाम देशात राहतोय त्या देशाने नुसते खनिज निर्यात ना करता त्या खनिजा पासून पुढे एअर कंडिशनर किंवा गाडी बनवला तर ...

In reply to by मोदक

आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो.
फार काही वेगळी अशी देशसेवा नसेन करत पण वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो. वाहतुकीपासून सगळे नियम पाळतो. लॉकडाऊनलाही तात्विक विरोध असला तरी ते पाळतो आहेच. तसेच आणखी काही वैयक्तिक गोष्टी/निर्णय आहेत जे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फक्त देशाकरिताच नाही तर पुर्ण जगाकरिता, निसर्गाकरिता , पर्यावरणाकरिता लाभकारकच आहेत. असो. तो पुर्णतः वेगळा विषय होईल.

In reply to by सुबोध खरे

तो प्रतिसाद एकतर तुम्हाला नव्हता. आणि आपण स्वतः किती धाग्यांवर किती टिमकी वाजवत फिरता याचेही आत्मपरीक्षण करावे. तुमच्या ज्ञानाचा, वयाचा , आणि एकंदरीत अनुभवाचा मला आदर आहे. पण दुसर्‍याला विनाकारण अपमानास्पद बोलण्याची तुमची प्रवृत्ती अलीकडे जास्तच दिसून येत आहे . विचार पटत नसेल तर तुम्ही वैयक्तिक पातळीवर येवून प्रतिसाद देता. स्वतःचा अहंकार जपण्याकरिता शेवटचा प्रतिसाद हा तुमचाच असेल याकरिता रेटून प्रतिसाद देता. इतरांना बिनधास्त मुर्ख वगैरे म्हणता. मी गेले सहा-सात वर्षे जालावर. मी कोणत्याही कंपूत नाही. मला इथे कुणाशीही मैत्रीही करायचा उद्देश नाही (झाल्यास हरकत नाही, पण मुद्दाम तसे प्रयत्न नाहीत) आणि कुणाशी वैरही करायची इच्छा नाही. थोडेफार लेखन, थोडे वाचन, काही चर्चांत जमल्यास भाग घेणे , कधी काही सल्ला हवा असल्यास तो मिळवण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा माफक उद्देश आहे. मी स्वतःहून कधीच कुणावर (म्हणजे मिपा सदस्यावर) वैयक्तिक टिपण्णी करत नाही की कुणाची खोडी करत नाही. असतात प्रत्येकाचे विचर वेगळे. आणि राजकीय विचारप्रणाली तर कमालीची भिन्न असू शकते. त्यामुळे कुणा मिपाकरावर वैयक्तिक विखारी टीका कराविशी मला वाटत नाही. पण माझा अपमान करण्याचा कुणी प्रयत्न केला , विनाकारण माझ्याशी खोडसाळपणा केला तर मी जशास तसे उत्तर देवू शकतो. वर म्हंटल्याप्रमाणे तुमच्या ज्ञान व अनुभवाचा मला आदर आहेच , तरी त्या आदराची किंमत ठेवून तुम्ही यापुढे मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नम्रपणे व्यक्त करतो. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 22/05/2020 - 19:46
मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती? एखादा नवीन नोकरीला लागला असेल त्याचा पगारच सहा आकड्यात नसेल पण तो जरी सर्व कायदे पळत असेल तर त्याला मत नाही? किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?

In reply to by सुबोध खरे

किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?
असेलही..पाच आकडी भरणाराही माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल. मुळात मी माझ्या हुशारी बद्दल बोललोच नव्हतो. प्रश्न होता समाजाला काही देण्याचा तेव्हा मी उत्तर दिले होते. इतरही काही उल्लेख होते त्या उत्तरात पण तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग केले असावे, तसेच प्रश्नही वाचला नसावा. असो.
मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती?
बाकी माझा प्रत्येक प्रतिसाद पोस्ट करण्यापुर्वी तुमच्याकडे परीक्षणाला द्यावा काय ? कशाची गरज आहे आणि कशाची नाही हे तुम्ही ठरवावे काय ? तुमच्या धाग्यांत , अनेक प्रतिसादातील तपशीलाचीही अशा प्रकारे कुणी विनाकारण चिकित्सा केली तरी तुम्हाला चालेल का ? असो. आता या विषयावर अधिक वाद होवू नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by मराठी कथालेखक

चौथा कोनाडा 23/05/2020 - 17:17
"मी कष्ट करून / माझी बुद्धिमत्ता वापरून मी जास्त पैसे कमावतो व जास्त कर भरतो" ही बाब अभिमानास्पद वाटते. हे विधान इतरांनी सकारात्मक दृष्ट्या घेतल्यास काही अडचण येऊ नये. जास्त कर भरणार्‍याचे वृत्तपत्रे देखील कौतुक करतातच की !

गामा पैलवान 20/05/2020 - 18:52
खरे डॉक्टर,
त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत.
लोकांना त्रास द्यायचं उद्दिष्ट नाही पण लोकांना त्रास तर होतो आहेच ना? निरर्थक बंधनं म्हणजे नागरी स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय? करोना हां सर्दी किंवा फ्लू पेक्षा घातक रोग नसतांना धडधाकट लोकांवर टाळेबंदी का लादली जातेय? आ.न., -गा.पै.

आयर्नमॅन 20/05/2020 - 19:03
सगळेच बऱ्यापैकी सुशिक्षित, सुखवस्तुकर सोसायट्यात राहतात व ताकही फुंकून प्यायचा गुण करोना काळात सर्वात उपयोगी पडत असल्याने तिथे विशेष चिंता नाहीच पण जर कोणी चाळीत राहात आहे जिथे 200 लोकात 1 संडास वापरला जातो अथवा दाटीवाटीच्या वस्तीत जिथे एकाच खोलीत 4 अथवा जास्त लोक राहतात तिथं जीवनमान खडतर आहे व ते लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल

In reply to by आयर्नमॅन

मोदक 20/05/2020 - 19:45
सहमत. असे कुणाचे अनुभव असतील तर खरंच वाचायला आवडेल. थोडेसे अवांतर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते पुण्यात शासनाच्या मदतीला जात आहेत आणि त्यांचे सकारात्मक अनुभव वाचायला मिळत आहेत. विटेकरकाकांच्या मुलाचा खरडफळ्यावरचा अनुभव मुद्दाम इथे पेस्टवत आहे. ****************** विटेकर — 14 May 2020 - 08:49 माझा मुलगा अथर्व याचे अनुभव कथन ======================== माझा खारीचा वाटा माझ्या घरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण आहे. वडील, काका, मावश्यांचे यजमान, असं संपूर्ण कुटुंब संघाच्या संपर्कात आहे. त्यामुळे जेव्हा निरोप मिळाला, की संघाचे स्वयंसेवक सेवा वस्त्यांमध्ये 'Mass Screening' चा उपक्रम राबवत आहेत, घरच्यांची समजूत घालून, त्यांची परवानगी घेऊन या, तेव्हा मला वडिलांकडून आज्ञा मिळाली- ' तू जा'. मी आईला विचारलं, तिचे दोन प्रश्न होते- "केव्हा परत येणार?", आणि "तू गेल्यावर अर्णवचा(माझा धाकटा भाऊ) अभ्यास कोण घेईल?". "अर्णवनं आता स्वतः अभ्यास करायला शिकलं पाहिजे" असं सांगून मी फॉर्म भरला. मी बॅग भरली. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून त्याच दिवशी नवीन साबण, पेस्ट वगैरे घेऊन ठेवलं होतं. सकाळी फोन आला, तुला आज नाही, उद्या जायचंय. माझा दृढनिश्चय अजून पक्का झाला. अर्णवला मात्र एक दिवस जास्त अभ्यास करावा लागला! घरून निघालो. मनात भीती अजिबात न्हवती. माहीत होतं, सत्कर्म करायला निघालोय, त्यामुळे मार्ग खडतर असला तरी वाट निघेल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. मी आबासाहेब गरवारे कॉलेजला पोहोचलो, तेव्हा जेवण करून या असं सांगितलं. जेवणानंतर PPE kit घातलं, आणि शिवाजीनगर स्टेशनजवळील ताडीवला रोडला ऍम्ब्युलन्स मधून रवाना झालो. तिथे एका बौद्ध विहारात काही डॉक्टर असेच PPE kits घालून लोकांच्या तपासण्या करत होते. मला सांगितलं गेलं होतं त्यांना मदत करायची. पहिल्या दिवशी फार काम न्हवतं. डॉक्टरांनी आधीच सर्व काम केलं होतं. एक माफक संख्या सोडली, तर निवडलेल्या भागामधील सर्वांचं स्क्रिनिंग झालं होतं. तेव्हा मग कार्यपद्धती समजून घेतली. दुसऱ्या दिवशी मात्र बौद्ध विहारात न जाता, घरोघरी फिरलो. घराच्या दारातूनच सर्वांच्या तपासण्या केल्या. त्यांना औषधं व मास्क दिले. डॉक्टरांनी काही सूचना दिल्या. आम्ही सर्वांची नावं नोंदवून घेत होतो. संभाव्य रूग्णांच्या नावापुढे खुणा करत होतो. आमच्या सर्वांमध्ये, खेळीमेळीतच आपोआप एक शर्यत लागली- कोणती टीम जास्त घर करत आहेत...50 घरं करायला सांगितली होती, आम्ही 90 केली. तिसऱ्या दिवशी देखील 70 घरं केली, त्यात एक पूर्ण चाळ आम्ही कव्हर केली. तिथल्या युवा वर्गाने देखील आम्हाला भरपूर मदत केली. एकही घर सुटत नाही ना, याची खात्री केली. कुठे कुणाला त्रास होतो आहे का, हे देखील सांगितलं. वस्तीत राहणाऱ्या लोकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी टाळ्या वाजवून कौतुक केलं, आभार व्यक्त केले. काहींनी चहा-सरबत देखील विचारलं! PPE kit घातल्यामुळे काही घेता आले नाही. नाहीतर तहान खूप लागली होती कष्ट करून घाम गळणं म्हणजे काय असतं, हे तेव्हा मला कळलं! ह्या सगळ्या अनुभवावरून, एक गोष्ट मात्र मला कळली- PPE kit बघून काही जण घाबरून जात, काही जणांना असं वाटत होतं की आपल्यात काही लक्षणं दिसली तर आपल्याला क्वारन्टाईन च्या नावाखाली डांबून ठेवतील. लक्षणं दिसली म्हणजे माणूस गेलाच म्हणून समजा, म्हणून मग तपासणी होण्यापूर्वी गार पाण्याने अंघोळ करायची, दीड- दोन वर्षांचं बाळ मांडीवर असताना, त्याची आई पुन्हा गरोदर होती, आणखीन एक वर्षभराचं बाळ होतं, त्यांचं घर शौचालयाजवळ होतं, व त्या बाळामध्ये लक्षणं दिसत होती. 10x10 च्या खोलीत 10 जणांचा संसार कसा चालतो, हे माझ्यासू अजूनही एक कोडंच आहे. एक मोठा 2bhk फ्लॅट होता. पण त्यात 40 जणं रहात होती! 'सोशल डिस्टन्स ठेवा' असं म्हणता येतंच न्हवतं. ह्या सगळ्यावरून मी असा बोध घेतला की समाजात शिक्षण आणि जागरूकता, या दोनही गोष्टींची आवश्यकता आहे. सुदैवाने लोकांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत आहे. कोणीही कुठल्याही संभाव्य घराला वाळीत टाकलं नाही. एक-दोन अंघोळ करणारे अपवाद सोडले, तर चाचण्या करून घ्यायला कोणी नाही म्हणत न्हवते. मुलं आणि वयस्कर ह्यांची विशेष काळजी घेतली जात होती. नॅशनल ट्रेझर या इंग्रजी चित्रपटातील एक वाक्याची आठवण झाली. त्याचं सार होतं, जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा ज्यांच्याकडे कार्य करण्याची क्षमता असेल कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ज्यांच्याकडे अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद असते, त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवतात. जेव्हा श्रीराम सेतू बांधत होते, तेव्हा खारीने देखील उचलेल्या दगडाचा उपयोग होत होता. तो दगड भले छोटा असेल, पण रामकार्यात सहभागी होणाऱ्या त्या खारीसाठी मात्र तो दगड मोठा होता. माझी अजूनही काम करायची तयारी आहे. मी जे काम केलं, ते इतर अनेक लोकांच्या मानाने कमी आहे. पण तो देशकार्याचा सेतू बांधायला मी मदत करू शकलो, ह्यात मी धन्यता मानतो. ह्यासाठी, मी माझ्या पालकांचा व शाखेतील सर्व शिक्षकांचा ऋणी आहे. अथर्व स्वाती सुहास क्षीरसागर पुणे 98502 89730

आयर्नमॅन 20/05/2020 - 19:54
जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19
टायटल वाचून सामान्यजन जे गोंधळलेले नसतील ते गोंधळात पडून जातील पावसाळ्यातील एक दिवस, मी पाहिलेला हिटलर, रेड लाईट मधील एक संध्याकाळ इसिस प्रमुखासोबत केलेला नाश्ता अथवा आशा शब्द योजनेतून सुरू होणारे बरेच एस्से हे यु नो अशी थिंग स्पष्ट करत असतात जी इतरेजनांच्या नजरेतून सुटलेली तरी आहे अथवा नजरेच्या टप्यात कधी येऊच शकलेली नाही अथवा ती आशा वेळी घडली जेंव्हा वाचक पृथ्वीवरच न्हवता पण सदरील लेख वाचल्यावर तर असे काहीच नसल्याने मोठ्या अपेकसेने काय नक्की घडले तरी काय असावे असा विचार करत धागा वाचल्यावर भयंकर हिरमोड झाला... खोदा पहाड निकला चुहा अशी काहीशी भावना झाली

In reply to by आयर्नमॅन

मोदक 20/05/2020 - 20:02
अभिप्रायाचे स्वागत आहे. मुळात जगावेगळी अशी कोणतीही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाच नाहिये. फक्त एका सदस्याला आलेली निराशेची भावना वाचल्यानंतर प्रत्यक्षात क्वारंटाईनचा घेतलेला अनुभव इथे मांडला आहे इतकेच. तुम्हाला या लेखातून जगावेगळ्या अचाट अपेक्षा असल्याच तर लेख पुन्हा वाचा (शीर्षकासह) ही नम्र विनंती. बाकी, आयडी तयार झाल्यापासून एकाच दिवसात अपेक्षा तयार झाल्या, वाढल्या आणि हिरमोड झाला; असे बरेच कांही घडले आहे म्हणजे नक्कीच पुनर्जन्म असण्याची दाट शक्यता वाटत आहे.. ;)

In reply to by मोदक

आयर्नमॅन 20/05/2020 - 20:09
फक्त सामान्य मतिचा व्यक्ती टायटलमुळे कन्फ्युस होतो हे विषद करावेसे वाटले बाकी काय बोलणार उत्पत्ती स्थिती व लय हे चक्र चालूच राहते त्यामुळे तुम्हाला तुमचा सध्याचा जन्म जरी पुनर्जन्म वाटत नसला तर तो तुमचे अज्ञान आहे असे तत्वज्ञान म्हणते आणी फक्त कोणी एकच पुनर्जन्म घेत असेल असे वाटत असेल तर ते महाज्ञान ठरावे

गामा पैलवान 21/05/2020 - 02:16
लोकहो, आंतरराज्य प्रवासास आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार : https://twitter.com/navimumpolice/status/1256640942494240769 भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही. तर मग अशा प्रवासपत्राची सक्ती करणे हे घटना धाब्यावर बसवणे नाही का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही
संचारस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे हे खरं पण आणीबाणी जाहीर झाली तर इंटरनेट व फोनवरही बंधने येवू शकतील... बाकी या लॉकडाऊनविषयी काही याचिका दाखल झाल्या आहेत किंवा कसे ?

In reply to by मोदक

विषयांतर होत आहे.
खरंय.. पण गापैंचा एक धागा उखडला गेला आणि आता तो साईड इफेक्टवाला धागाही वाचनमात्र केला आहे. मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. असो..

In reply to by मराठी कथालेखक

मोदक 21/05/2020 - 22:25
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे. तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे. बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?

In reply to by मोदक

आयर्नमॅन 21/05/2020 - 22:29
एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
बरोबर आहे उगा धोरणे निष्पक्ष की लवचिक याचा ऊहापोह आजिबात करू नये

In reply to by मोदक

खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
ते माझं मी बघेन. तुमचा धागा आहे , मी तुमच्याशी चांगल्याप्रकारे चर्चा करत होतो. पण तुम्हाला वाकड्यात घुसायची हौस आहे का ? मी आणि मालक काय ते बघून घेईन. तुमच्या मालकीची नाही ना वेबसाईट ?
थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.
उगाच वाईट भाषा वापरुन तुम्ही स्वतःची पातळी दाखवत आहात. अपमान मलाही करता येतो.
इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?
तुमचा धागा आहे आणि मी तुमची खोडी काढली नव्हती. फालतूत वाद करु नका.

गामा पैलवान 21/05/2020 - 02:28
चौकस२१२,
- हजारो मेले ते कोविद मुले नाही
अमेरिकेत दोन महिन्यांत जर खरोखंच ८८०००+ मेले असते तर काय हाहाकार उडाला असता! विदर्भात मोवाड नावाचं एक गाव वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. तिथे जुलै १९९१ मध्ये भयानक महापूर आला होता व आख्खं गाव पाण्याखाली गाडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी वाईट होती की प्रेतांची मोजदाद करणंही अशक्यं बनलं होतं. मृतांचा अधिकृत आकडा ५०० होता तर अनधिकृत आकडा २०००+. लक्षांत घ्या, २४ तासांत फक्त २००० लोकं मेल्याने भीषण रोगराई माजली होती. तर चिमुकल्या UK मध्ये ६० दिवसांत ३५०००+ लोकं मेल्याने काय हाहाकार माजायला हवा होता बरं? संदर्भ : २० मार्च ते २० मे या कालांतराचा तक्ता - https://www.worldometers.info/coronavirus/country/uk/ करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 21/05/2020 - 06:29
हि कसली विचित्र तुलना ! भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ? आणि पुरातून होणारी रोगराई आणि आशय फुफुसाच्या आजारातून प्रसार होणारी रोगराई यात काही फारकत नाही? पूर इंडोनेशियात पण येतो आणि हजारो मरतात आणि पूर ऑस्ट्रेलियात पण येतो आणि काही थोडे मरतात .. दोन्ही ची तुलना कशी होईल भूकंप इंडोनेशियात पण होतो आणि नू झीलंड मध्ये पण दोन्ही ची तुलना कशी होईल तुम्हाला पण आपलेच घोडे पुढे दामटवायचे असेल आणि हे थोतांड म्हणून चालू ठेवायचे असेल तर बसा उगाळत ( जरा नो १० ला जाऊन बोरिस काकांना पण सांगा कि ते आजारी पडलेच नवहते )

In reply to by गामा पैलवान

मोदक 21/05/2020 - 12:40
करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. ओके गापै. आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या. तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?

In reply to by मोदक

अजून काही लोकांचं जग वेगळं आहे, जे तुमच्या सोसायटीत असलेले नसलेले प्रॉब्लेम शोधून तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करताहेत.

इथे एकजण स्वतःचा अनुभव सांगतोय की लॉक डाऊन मध्ये कशी व्यवस्था केली गेली, अडचणी कशा हाताळल्या गेल्या, त्रास कमीत कामी कसा करता येईल त्याचे काय प्रयत्न केले गेले, दुसरा त्याला पटवून देतोय की काहीतरी त्रास झालाच असेल. तुला नाहीतर दुसऱ्याला झाला असेल. कुणालाच नाही तर सिक्युरिटी गार्ड ला तरी झालाच असेल. जर गार्ड ला सुद्धा झाला नसेल तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जो झालाय तो त्रासच आहे, पण ते तुम्हाला समजत नाहीये. म्हणजे तुमच्यातच प्रॉब्लेम आहे! दुसरीकडे जगातील आर्थिक ताकद म्हणून ओळखले जाणारे देश गुडघ्यावर येऊन काही ना काही प्रयत्न करताहेत. युरोप पासून चीन पर्यंत अन् अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळे देश, तिथली सरकारे, प्रशासन, वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर, उद्योगधंदे, उद्योगपती, सगळे एकतर मूर्ख आहेत किंवा सगळे जण एकत्र येऊन इतरांना मूर्ख बनवताहेत कारण जे चाललंय ते थोतांड आहे. फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!

गामा पैलवान 21/05/2020 - 14:29
चौकस२१२,
भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?
इंग्लंडचं जाऊ द्या. तो भारतापेक्षा बराच प्रगत आहे असं गृहीत धरूया. इटलीतला लोम्बार्डी तर भारतासारखाच आहे ना? गर्दी, धूर, धूळ, प्रदूषण, इत्यादि भारतीय महानगराइतकं नसलं तरी बाकीच्या युरोपपेक्षा जास्त आहे. तिथे म्हणे प्रेतं पुरायला जागा अपुरी पडू लागली. मग उघड्यावर सडलेल्या किंवा नुसतं पडलेल्या प्रेताचा एखादा फोटो कुठेतरी मिळेल काय? नुसते मोठमोठे आकडे टाकल्याने ती विश्वासार्ह बातमी होत नसते. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 21/05/2020 - 18:57
पैलवान,
फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!
थोतांड उकलणं हे सत्य शोधण्यापेक्षा फारंच सोपं असतं. मी संपूर्ण सत्य माहीत असल्याचा दावा केला कुठेही नाहीये. माझ्या कथनात त्रुटी आहेत हे मान्य. पण आपण सगळ्यांचे अनुभव जर एकत्र मांडले तर त्यातून सत्याच्या अधिक जवळ जाता येईल. जनज्ञान किंवा Crowdsourcing the Truth असंही म्हणता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by आयर्नमॅन

आयर्नमॅन 21/05/2020 - 19:17
सकृत दर्शनी आपण चीनची व त्याचा पोपट WHO यांची वकिली करत आहात असा भास होतोय. शत्रू देशाची री ओढल्याबद्दल आपण समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे

In reply to by गामा पैलवान

असं सगळे म्हणत होते. आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्षा पासून ते चौकातल्या दुकानदाराला पर्यंत सगळे जण म्हणत होते पूर्ण आभाळ काळवंडल आहे. मी म्हणत होतो, छे. तो अध्यक्ष अन् दुकानदार तुम्हाला मूर्ख बनवून खोटं सांगताहेत की ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्ही मूर्ख बनत आहात. डोळे उघडे ठेऊन बघा, स्वच्छ उन पडलय. मग पाऊस पडू लागला, मी सांगत होतो सगळ्यांना. हा पाऊस पडत नाहीये, कडक ऊन पडले आहे. पाऊस वगैरे थोतांड आहे. हवामान विभागाची वेबसाईट दाखवत होती पुणे शहराच्या पूर्व भागात पावसाची सुरुवात झालीय आणि पूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे. पूर्ण पुण्यात सुद्धा लवकरच पाऊस पडेल. गुगल वर पुणे वेदर सर्च केलं तर पाऊस चालू असल्याचं चिन्ह दिसत होतं. पुढचे दोन अडीच तास आकाश ढगाळ असल्याचं फोरकास्त दाखवत होतं. मग पाऊस पडत नाही, कडक ऊन पडले आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी माझी ना? की लोकांनी पाऊस पडतोय , हे सिद्ध करावं? की गुगल, हवामान विभाग, यांनी ऊन नाही पडलेलं , हे सिद्ध करावं? आणि सगळ्यांनी दाखवून दिलं की बाबा पाऊस पडतोय, तरी मी पाऊस वगैरे काही नसतो, हे तर कडक ऊन पडलं आहे, असं सांगत राहिलो तर मी सर्वात जास्त ज्ञानी आहे, जे भारी तज्ञांना कळत नाही, ते मला समजलंय, हे सिद्ध होईल ना?

In reply to by तुषार काळभोर

गामा पैलवान 22/05/2020 - 01:25
पैलवान, बाहेर पावसात जाऊन उभं राहिलं तर माणूस ओला होईल. माणूस ओला होणे हा वस्तुनिष्ठ अनुभव आहे. करोनाच्या बाबतीत असा वस्तुनिष्ठ निकष काय लावायचा? किंबहुना असा काही निकष नाही, हा माझा आक्षेप आहे. आ.न., -गा.पै.

नेत्रेश 22/05/2020 - 01:15
लॉस एंजेलीसमध्ये रुग्णालयांनी कोव्हीडले मेलेल्या लोकांची प्रेते जागा नसल्यामुळे वातानुकुलीत कंटेनरमध्ये ठेवली आहेत. त्यांचे दफन करायला २ ते ३ महीन्यांचा वेट ताईम आहे. त्यातल्या एका रुग्णालयांने (बहुधा चुकीने) वातानुकुलीत नसलेल्या कंटेनरमध्ये बॉडीज ठेवला होत्या. त्या कंटेनरमधुन वास येउ लागल्यावर प्रशासनाला समजले, व त्यांनी चुक सुधारली. हे सर्व टीव्ही वा बातम्यांमधे दाखवत होते. केवळ अमेरीकेत मृतांचा आकडा अत ९६००० झाला आहे. सर्व मोठी शहरे लॉकडाउन आहेत / होती. ट्रीलियनस डॉलर्सची हेल्प सरकारने अगोदरच दीली आहे. सरकारने सर्व टॅक्सपेअर्सच्या खात्यात १५०० ते ३००० डॉलर्स जमा केले आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांना हजारों लाखों डॉलर्सची मदत मीळाली आहे. लाखो छोटे उद्योग बंद पडुन कोट्यावधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. ३ कोटीच्या वर लोकांनी अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी अर्ज केला आहे. आणखी लाखों / कदाचीत करोडो लोक अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी पात्र नाहीत, पण त्यांनी रोजगार गमावला आहे. सरकार आणी स्वयंसेवी संस्था रोज कोट्यावधी लोकांना फुकट जेवण पुरवत आहेत. आता आणखी काय हाहाकार उडायचा बाकी राहीला आहे?

In reply to by नेत्रेश

ते लॉस एंजेलिस चे हॉस्पिटल - ती बातमी खोटी आहे. ९६००० - आकडा खोटा आहे. ती मिलियन बिलियन डॉलर्स ची पॅकेज - थोतांड आहे. त्या नोटा नकली असतील. अमेरिकन सरकार अमेरिकन लोकांना मूर्ख बनवतेय.

In reply to by तुषार काळभोर

गामा पैलवान 22/05/2020 - 18:39
पैलवान, तुम्ही seasonal flu नावाची संज्ञा ऐकली असेल. युरोप व अमेरिकेत फ्लूचा मौसम असतो. इंग्लंडमधल्या मौसमी फ्लू चं वर्तन चमत्कारिक राहिलं आहे. हा मौसम डिसेंबर ते मार्च धरला जातो. त्यावर इथे एक लेख आहे (इंग्रजी दुवा) : https://fullfact.org/health/coronavirus-compare-influenza/ इंग्लंडात २०१४-१५ साली या फ्लू पायी २८०००+ मृत्यू झालेले. तर २०१८-१९ साली फक्त १७०० होते. सरासरी १७००० आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचे ३६००० मृत्यू अवाढव्य नाहीत. मौसमी फ्लू बरोबर करोना नामे नवा भिडू मैदानात दाखल झालाय. हा नवा भिडू जरा जास्त खतरनाक आहे. पण इतकी पळापळ व टाळेबंदी करायची गरज नाहीये. करोना व मौसमी फ्लू यावर इथे एक तौलनिक लेख आहे : https://www.itv.com/news/2020-02-06/how-does-the-wuhan-coronavirus-compare-to-seasonal-flu/ या लेखानुसार सार्स चा मृत्यूदर १०% आहे, करोनाचा २% आहे तर मौसमी फ्लूचा १% आहे. करोनातनं पुढे सार्स उत्पन्न झाला तर आणि तरंच करोना घातक ठरतो. अंगात करोना सापडला म्हणून बोंबलंत सुटून काहीही फायदा नाही. ज्यांना त्रास होतोय अशांवर आणि फक्त अशांवरच दृष्टी ( = फोकस) हवी. कारण की करोनातून पुढे गंभीर गुंतागुंत उत्पन्न होते. मरायला टेकण्याची शक्यता आहे त्यांना सोडून इतरांवर फोकस जातोय जो अनावश्यक असून करोनाप्रवण लोकांसाठी प्राणघातक आहे. इंग्लंड मधील करोनाचा मृत्यूदर घटून हिवाळ्याच्या सर्वसाधारण मृत्यूदरावर आला आहे : https://www.theguardian.com/society/2020/may/21/english-death-rate-now-at-normal-winter-levels-as-coronavirus-deaths-fall या लेखातही Daily hospital deaths of patients with Covid-19 in England peaked at 891, असंच म्हंटलं आहे. with याचा अर्थ 'करोनासंगे मृत' असा घ्यायचा असून 'करोनामुळे मृत' असा घ्यायचा नसतो. तात्पर्य : करोनामृतांचे आकडे जसेच्या तसे घ्यायचे नसून अतिरिक्त मृत्यूदर पाहायला हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/05/2020 - 07:51
१) गापैंनी इंग्लंडाचे उदाहरण दिले आहे १७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत. मागील अधिकतम मृत्यू दराचा आकडा २८००० घेतला तरी ३० टक्क्याच्या आसपास अधिक मृत्यू होताना दिसतात. (मागच्या महिन्याभरात बातमी वाचली तेव्हा ईटलीत ४९ टक्के मृत्यूदर अधिक राहीला होता) . घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ? २) टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे. हाँगकाँग चे लोक शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी स्वतःहून घेतात टाळेबंदीची गरज पडत नाही. जिथे लोक स्वतःहून काळजी घेत नाहीत ईतरांमध्ये रोग प्रसारणा बाबत बिनधास्त असतात तिथे टाळेबंदीची गरज भासते. ३) शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ? ४) गापै इन्फुएन्झाचे उदाहरण देतात १७०० ते १७००० मृत्यू . एका अतिरेक्याने १० माणसे मारली एक विमान कोसळून १०० गेले तर हळहळ होते १७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ? श्वसन विषयक आजारांना एवढे किरकोळीत काढत गेल्यानेच शारिरीक अंतर मास्कचे वापर बारकाईने स्वच्छता या गोश्टी टळ्त आल्या आहेत औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?

In reply to by माहितगार

गामा पैलवान 27/05/2020 - 01:49
माहितगार, माझा प्रतिसाद सांगतो. १.
१७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत.
जर मृत्यूदर १७०० ते २८००० असा दीर्घ हेलकावे घेणारा असेल तर १७००० ही सरासरी निरर्थक ठरते. अशा वेळेस विस्तारकला ( = ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ) विचारात घ्यावी असं माझं मत आहे. २८००० च्या पार्श्वभूमीवर ४०००० हा आकडा अतिरिक्त नाही. २.
घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल ....
भावना व गणित यांची गल्लत होऊ नये असं माझं मत आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण सध्या मुद्दा सांख्यिकीचा आहे. ३.
शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?
बाब गंभीर आहे, पण अवाढव्य नाही. ४.
टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे
तैवान व व्हियेतनाम हे अपवाद धरावेत का? तैवानमध्ये टाळेबंदी नाही ( पण कडक नियम आहेत ) : https://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2020/04/23/2003735146 व्हियेतनाममध्ये करोना मृत नाहीत : Remarkably, for a country that shares a 870-mile porous border with China and is far less wealthy than other Asian nations such as South Korea and Taiwan, Vietnam has suffered no deaths from the pandemic. संदर्भ : https://www.telegraph.co.uk/news/2020/05/02/life-lockdownvietnam-reopens-tentatively-zero-deaths/ तैवान व व्हियेतनाम यांच्या एकत्रित उदाहरणांवरून दिसतं की सरसकट टाळेबंदी न करताही करोनाशी लढत देता येते. ५.
शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?
फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो हे मान्य. पण मृत्यूदरही त्याच वेगाने वाढतो हे अमान्य. मृत्यूदर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो, पण केव्हा? जर गंभीर रोगी वेगळे केले तर आणि तरंच. जर सरसकट टाळेबंदी व लोकं सरसकट रुग्णालयात भरती केले तर आरोग्यव्यवस्थेवर अविरत ताण येतो. त्यामळे ज्या करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर आहे अशांना उपचार मिळंत नाहीत. ६.
१७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ?
हे मृत्यू फ्लू या आजारांमुळे झालेले नसून आधीच असलेल्या व्याधी अधिक वेगाने पसरून झालेले मृत्यू आहेत. फ्लू हे केवळ तात्कालिक कारण आहे. ७.
औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?
माझ्या माहितीप्रमाणे फ्लू वर लस नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by palambar

मोदक 23/05/2020 - 14:07
अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने दिवसभरात अनेक वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळावे लागते. त्यातून कुठूनतरी विषाणूबाधा झाली असावी.

वीणा३ 27/05/2020 - 02:06
लेख आणि उपाययोजना आवडल्या, तुम्हाला आणि तुमच्या सोसायटीवाल्याना शुभेच्छा. बाकी २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार हे नक्की. 

Prajakta२१ 29/05/2020 - 01:20
लॉक डाउनच असाही परिणाम -माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय ऑफिसच्या WFH च्या गडबडीत (२ मॉनिटर,cpu आणि सामान घेऊन यायच्या घाईत )मी आमच्या जुन्या घरी आले (तिथे range पण चांगली मिळते म्हणून पण ) माझे घर दुसरीकडे आहे जिथे माझे पेरेंट्स आणि बहीण राहते पण त्या वेळेस कामाच्या घाईत हे जवळ म्हणून इकडे आले इकडे माझे काकाकाकू (ज्ये ना ) आणि मी'दोन वेगवेगळ्या घरात पण एक कॉमन दार आणि एंट्रन्स असे राहतो माझा चुलत भाऊ थोडे जवळच दोन बिल्डिंग सोडून वाहिनी भाच्यासोबत राहतो काका काकूंची जेवण्याची सोय तो करतो (तीन वेळेला डबे आणून देतो ) आणि इकडे machine मध्ये त्या सर्वांचे कपडे काका धुतात (mutual अडजस्टमेन्ट ) आमचे स्वैपाकपाणी वेगळे आहे (माझे मी करते त्यांचा डबा येतो) आमच्या घराला मागून एक जिना आहे पण तिथून ये जा करणे सुरक्षित नाहीये (त्याला लागून असलेलया चाळीतले मागे सांगितल्याप्रमाणे खोकत,शिंकत असतात म्हणून आणि इतरही कारणांनी ) सुरक्षिततेच्या दृष्टीने मागचे दार कुलूपबंद केले आहे त्यामुळे मला काकांच्या घरातून ये जा करावी लागते तसेही इतके वर्ष एक कॉमन एंट्रन्स म्हणूनच सगळे वापरायचे सध्या लॉक डाऊन च्या काळात त्याचे आणि काका काकूंचे वाजत असते सारखे म्हणजे तोच दटावत असतो आणि ते निमूटपणे ऐकत असतात असो तो त्यांचा वैयक्तिक विषय माझे काका ज्ये ना असून त्यांना घरी बसवत नाही म्हणून ते सारखे बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबायचे त्यांना दम्याचा त्रास आहे ते या बाबतीत त्याचे ऐकत नव्हते आणि त्याची नजर चुकवून खाली जाऊन इतरांशी गप्पाटप्पा करायचे तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या भावाने घराला बाहेरून कुलुप घातले आहे आणि माझी अडचण केली मी ३-५ दिवस किन्वा आठवड्याने सामान आणण्यासाठी बाहेर पडते (काका रोजच थोडा वेळ खाली जायचे आत्ता आम्ही तिघे कुलूपबंद आहोत) आणि हे पण मला रविवारी सामान आणण्याच्या वेळेस त्यांनी सांगितले मला जर बाहेर जायचे असेल तर त्याला फोन करून बोलवायचे आणि नंतर मी जायचे काकांसाठी त्याने हे केले म्हणून मी काही बोलले नाही पण काल आणि आज एकंदर असे वाटले कि त्याने हे मुद्दामून माझी अडचण करण्यासाठी केले कि काय काकांचे नाव पुढे करून काल त्याने माझ्या भाच्याला (वय-७वर्षे )एकट्यालाच इकडे दुपारी असेच पाठवले होते तसेच रोज तो सकाळी ८-८. ३० दरम्यान येतो तेव्हा मी पर्वा दूध आणि इतर सामान घेऊन यायला वेळ लागला तर ओरडत होता आज तो सकाळी ६. ४५ लाच आला जेव्हा मला दुकाने उघडी नसल्याने आणि कचरा गाडी देखील अली नसल्याने बाहेर जाताच आले नाही दुपारी किराणावल्याने काही सामान खालच्या एका काकूंकडे ठेवले तो डबा घेऊन आल्यावर ते आणता येईल ह्या बेताने मी तयार होऊन बसले तर तो मुद्दाम उशिरा आला आणि किल्लीच आणली नाही शेवटी त्यांचा डबा खिडकीतून येईना आणि मलाही जायचे म्हणल्यार परत त्याने जाऊन किल्ली आणली आणि मग मी सामान घेऊन आले तेव्हा तो म्हणाला कि मी सारखे फोन केल्यावर येणार नाही त्याच्या यायच्या वेळेस च मी जायचे आणि आदल्या दिवशी त्याला फोन करून सांगायचे काही असले तर मी बर म्हटले (अडला नारायण गाढवाचे पाय धरी करणार काय शेवटी ?) नंतर मी माझ्या घरात आले असता काकू त्याला बहुतेक माझ्याबद्दलच सांगत होती कि ती ३-४ दिवसात जाते किंवा तिला सामान द्यायचे का तर तो म्हणाला कि आपला काही संबंध नाही तिलाच अड्जस्ट करावे लागेल लॉक डाऊन सुरु व्हायच्या काळात पण त्याने असाच त्रास दिला होता तेव्हा बाबांनी त्याला मलापण डबा देण्यास सांगितले असता तेव्हाही त्याने तिचे ती करेल/बघेल असे सांगितले होते आणि मुद्दामून इकडच्या दाराने ये जा करण्यास सांगितले होते पण आम्ही सुरक्षिततेचे कारण सांगून आणि मी तशीही रोज बाहेर पडतच नाही म्हणून कॉमन एंट्रन्स चालू ठेवला होता पण आत्ता काकांचे कारण पुढं करून तो मुद्दामून त्रास देत आहे आणि काका ऐकत नव्हते म्हणून काही बोलताही येत नाहीये लॉक डाऊन उठून माझ्या घरी जायला मिळेल म्हणून वाट बघतीये तर आमचा भाग containment झोन आणि रे झोन असल्यामुळे कठीणच होतेय आणि WFH चा पसारा घेऊन जाणे अवघडच आहे नाहीतर नोकरीवरून सुट्टी घ्यावी सरळ आज ह्या सगळ्यामुळे फार ताण येऊन शेवटी मी कामावरून सुट्टी घेतली घरी आई बाबांना फोन करून सांगत असते पण त्यांना ताण यायला नको बाबा त्याला फोनवरून झापतात पण त्याने परिस्थिती अजूनच बिघडते लहानपणी एकत्र कुटुंब असताना माझ्या आईने त्याला असेच कशावरून तरी थोडेसे मारलं (पूर्वी एकत्र कुटुंबात ह्या गोष्टी कॉमन होत्या) आणि माझी आई नोकरी करणारी आणि काकू गृहिणी त्यामुळे मिळणाऱ्या सोयी सवलतीत फरक ह्या सगळ्याचा सूड तो आत्ता उगवतोय असे वाटतेय काय करावे क्या परिस्थितीत? लोकडाऊनचा असाही फायदा उचलणारी मानसिकता बघायला मिळाली

Prajakta२१ 01/06/2020 - 00:39
संपादक मंडळ , वेगळा धागा काढल्याने वरील प्रतिसाद डिलिट करावा हि विनंती धन्यवाद

Prajakta२१ 01/06/2020 - 00:45
https://www.esakal.com/global/vietnam-does-not-have-single-coronavirus-death-reported-300121 ह्या वरील लिंकमध्ये व्हिएतनाम या छोट्या पण गरीब देशाने काय उपाययोजना केल्या याची चांगली माहिती दिली आहे WHO वर मुळीच विसंबून ना राहता वेळीच उपाययोजना केल्या हे उल्लेखनीय एकंदरीतच ह्या प्रकारात (कोरोनाच्या साथीत ) WHO खूप संशयास्पद आहे WHO ला वेळीच फाट्यावर मारून आपण उपाययोजना चालू करायला हव्यात आधीही WHO चे ऐकले नसते तर बरे झाले असते असे वरील बातमीवरून वाटले

चौकस२१२ 01/06/2020 - 05:31
WHO ला फाट्यावर ना मारता , त्यांचे आणि स्वतःचे आणि इतर सामान जडण घडण असणाऱ्या देशांचे काय चालले आहे , आपल्याला काय जमेल इत्यादी विचार करून माझ्य देशाने पाऊले उचलली त्यात लोकडवून हे होतेच.. भारताशी तुलना नाही होऊ शकत मान्य मग भारताची तुलना चीन शी किंवा इंडोनेशिया शी करा विएतनाम किंवा स्वीडन शी नाही चीन मध्ये सुद्धा अघोरी लोकडवून झाले मग भारताचेच का चुकले ? आज जर काँग्रेस चे सरकार असते तर त्यांनी काय केले नसते?

गामा पैलवान 02/06/2020 - 19:06
लोकहो, मागील आठवड्यात करोनाचे दोन मध्यमवयीन मृत्यू ऐकले. मृत्यू १. नाव : दिलीप (बदललेले ) वय वर्षे : ५९ रुग्णालय : नाणावटी (मुंबई विलेपारले) ऐकीव कथा : व्यक्ती राहायला मुंबईत दादरला. घरीच असतांना खोकला सर्दी वगैरे किरकोळ लक्षणांना सुरुवात झाली. लक्षणं जरा लांबल्याने करोना तपासणी केली. तर करोना सापडला. ताबडतोब पारल्याच्या नाणावटीत अतिदक्षता विभागात दाखल केलं. प्रकृती सुधरेना. पण लक्ष द्यायला कोणी नाही कारण रुग्णालयात रुग्णांची (?!) अभूतपूर्व गर्दी उसळली होती. अधून मधून बातम्या यायच्या की रक्तशोधनी ( = डायालिसीस) लावली आहे. एके दिवशी फोन आला की बॉडी घेऊन जा. नशीब जोरावर म्हणून देह मिळाला. नाहीतर महापालिकेने परस्पर विल्हेवाट लावलीही असती. करोना गंभीर असून मूत्रपिंडाच्या कार्यात प्राणघातक हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. प्रस्तुत प्रसंगी केवळ दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू २. नाव : माहीत नाही. वय वर्षे : ५५ रुग्णालय : मुंबई (पण कोणतं ते माहीत नाही) व्यवसाय : डॉक्टर कार्य : करोना रुग्णसेवा ऐकीव कथा : करोना रुग्णालयात सतत काम केल्याने संसर्ग झाला. हे त्या डॉक्टरला माहीत होतं. प्रकृतीस उतार पडेना म्हणून त्याला अतिदक्षता विभागात हलवलं. तिथे तीव्र हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक) झाला. करोनामुळे मृत असा छाप लागला. फ्लू गंभीर असून संसर्ग वाढल्यास हृदयाच्या कार्यात हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. मला स्वत:ला २०१९ साली फ्लू झालेला असतांना हृदयाच्या पिशावीस सूज आली. ही सूज पुढे हृदयापर्यंत पोहोचल्याने एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) टाकावी लागली होती. करोना फ्लू सारखाच विकार असल्याने जर वेळीच रुग्णाच्या प्रकृतीस उतार पडला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवते. पण लक्षात कोण घेतो. असो. वरील दोन्ही मृत्यू सहज टाळता येण्याजोगे होते. वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. पण इथे तर सगळे महत्त्वाचे लोकं करोनाच्या नावाने उर बडवण्यात मग्न झालेत. बहुतांश वैद्यकीय सामुग्री करोनाचं भयावडंबर, विलगीकरण आणि टाळेबंदी यासारख्या निरर्थक बाबींत खर्ची पडते आहे. ज्यांना खरीखुरी गरज आहे त्यांना धत्तुरा मिळतोय. कोणाच्या पायांत कुणाचा पायपोस आहे, ओळखा पाहू ! गणेश लोखंडेचे आजी व मामा उपचार नाकारल्याने मेले. बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/two-members-of-the-family-die-due-to-hospital-rejection/articleshow/75900774.cms हे दोन्ही मृत्यू करोनाच्या थोतांडामुळेच झालेत. दिसला करोना, मारला छाप आन बशीवला आडोश्याला हास्पिटलात. याला उपचार म्हणंत नाहीत. अशाने रुग्णालय हे संसर्गाचं केंद्र बनण्याचा धोका असतो. पण लक्षात कोण घेतो. करोना + मूत्रपिंडविकार = प्राणाघात करोना + हृदयविकार = प्राणाघात ही समीकरणं सरकारच्या कधी लक्षांत येणार? सरसकट छाप मारणं कधी बंद होणार? आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त 25/08/2020 - 04:45
हा लेख आज वाचला. खूपच छान रितीने तुमच्या सोसायटीत एकंदरित नियोजन आणि त्याची अम्मलबजावणी केली गेली. तुम्ही दिलेले सल्ले खूपच कामाचे आहेत. आता सोसायटीत आणि परिसरात कसे काय आहे ? आम्ही जवळपास महिनाभराच्या करोना अनुभवातून पार पडून आता ठीक झालो आहोत. त्याबद्दल 'कोविडः एक इष्टापत्ती ?? ' हा लेख लिहीला आहे.
फारच निराशा वाटतेय आज आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे सामान संपत चालले आहे सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत काय होणार कळत नाही ****************************** प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध क

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

किसन शिंदे ·

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

शैलेंद्रच्या निमित्ताने...

मायमराठी ·

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

मीनाकुमारी की बेटी? भाग २

शशिकांत ओक ·

मीनाकुमारी की बेटी?

 1 भाग २ व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का? डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले … प्रत्येकाची आपापली मते… फेब्रुवारी २०२०मधे … अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली.