मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या ·

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक

ज्ञानोबाचे पैजार ·
तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला, याच्या डोळ्यात अंगार फुलला, “हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली. यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला. “गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला” त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला. हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला. ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते.

अरण्यबंध -छापील प्रत

नूतन ·
माझ्या पहिल्या ई पुस्तकासाठी केलेल्या अभिनंदन आणि शुभेच्छां साठी आभार. 'गतीशील' यांच्याप्रमाणे आणि माझ्या काही परिचितांनी केलेल्या मागणीमुळे मर्यादित संख्येत छापील प्रती काढण्याचे ठरवले आहे. छापील प्रत हवी असल्यास मला व्य नि ने कळविल्यास प्रतींची संख्या ठरवता येईल. तसेच प्रत आपल्यापर्यंत कशी पोहचेल हेही बघता येईल. मिपावरील आधीचा दुवा खाली देत आहे. https://www.misalpav.com/node/43651

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

वाळवीची पावसाळी रात्र.

गवि ·

मेलो, वारलो, खपलो, उचला आता. लेखन वाचतांना केवटीमेंदूवर ताण आल्यामुळे बोबड़ी वळली आहे, लेखकाने मराठी भाषा जपण्यासाठी जी अलौकिक प्रतिभा त्यांनी वापरली आहे, त्याला सलाम. -दिलीप बिरुटे (शुद्ध मराठी शब्द भाषा चळवळ उपाध्यक्ष)

खी खी खी... वाळवी, मांडीमाथा, आमटीरस्ता, आंबडुक्करमांसनळ्या, निसर्गवायुत्रिचक्री, भाडतैलरथ, इ इ इ.... =)) =)) =)) तुम्हाला उष्णकुत्रे चावले असल्याचा संशय येतोय ;) ;) ;) =)) =)) =)) (हघ्याहेवेसांन)

खी खी खी... "मंडळ मराठी असल्याने वादांमुळे ते अध्यक्षपदावरून तीनच महिन्यांत पायउतार झाले होते म्हणून माजी" . __/\__सलाम.

असली भाषा वाचली तर डोक्यातले फ्यूज कायमस्वरूपी मृत व्हायचे..... आमची आंग्ल आणि हिंदी मिश्रित भाषाच बरि. अध्यक्ष:- मिळून मिसळून वर भाषा शुद्धीकरणाचे टोमणे खाणारी संघटना.

उपयोजक 25/06/2018 - 21:44
आवडलं.पण ते 'वाहनगमनआगमननियामकरक्तपितहरितवर्णदीपपट्टीका' किंवा 'दुग्धशर्करायुक्तशीतलघनगोलगट्टू' असे अजून लांबलचक शब्द वापरले असते तर अजून हसू आलं असतं. 'उष्णकुत्रे' :) :) :)

In reply to by उपयोजक

गवि 25/06/2018 - 22:22
तुम्हीच छोटे करा म्हणालात. म्हणून आम्ही किंचित पाऊल त्या दिशेने उचललं. पुढील कोश अद्यतन होईल तेव्हा होतील हळूहळू आणखी छोटे. मग काय, त म्हटल्या ताकभात. ट म्हटल्या टाकभात..

बाकीचं सगळं क्षणाभर विचार करतां समजलं पण ते "वाळवी" काय असेल ते समजण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण येईपर्यंत थांबावं लागलं. थोडक्यात, 'वाळवी'ने मेंदू पोखरला! :) _/\_

निशाचर 26/06/2018 - 03:11
=)) =)) नको तिथे एकेक शब्द आठवून फिसकन हसू नाही आलं म्हणजे मिळवलं!

In reply to by प्रचेतस

गवि 26/06/2018 - 06:58
अर्रर्र. विटाळ झालाच का ? सुधारून घेतो. किल्ली, ... , विक्रीस्थान, परिणाम कुलूपला सुचत नाहीये. कलप असा घेऊया. अपभ्रंश करून शुद्धी चालू शकते.

In reply to by गवि

प्रचेतस 26/06/2018 - 08:39
परत विटाळ किल्ली हा पण फारसी शब्द. किला (बंदिस्त /फोर्टीफाइड स्थान) ह्यातून उत्कांत झालेला शब्द. विक्री हा पण फारसी किंवा अरबी. योग्य शब्द विपणि हा यावा. कुलुपाला पर्यायी शब्द अडसर हा घ्यावा. तुमच्या वरील लेखात रस्ता हा सुद्धा परकीय शब्द आहे. त्याला पर्यायी शब्द पथ असा घ्यावा.

In reply to by प्रचेतस

गवि 26/06/2018 - 08:46
मेल्या चावी नको, किल्ली नको तर मग काय म्हणू? कुंजी ? की तोही हिंदी? कसं वाचवू माझ्या लोणच्याच्या बरणीला या परकीय पाबळीपासून?

रंगीला रतन 26/06/2018 - 10:27
मी केवळ एक उदाहरण म्हणून लिहीलील्या परिच्छेदाचा आपण कथारुपी विस्तार केलात त्याबद्दल. हसून हसून पुरेवाट झाली. परत शेवटी क्रमशः लिहून कहर केलात. :)

गामा पैलवान 26/06/2018 - 11:59
प्रचेतस,
चावी, कुलूप, दुकान, निकाल असे फारसी शब्द वापरल्याबद्दल निषेध.
चावी पोर्तुगीज आहे ना ? : https://dictionary.cambridge.org/dictionary/english-portuguese/key कुलूप बहुतेक क्लृप् धातूवरनं आलेलं दिसतंय. आ.न., -गा.पै.

खिलजि 26/06/2018 - 15:04
हे असे प्राकृतिक वाचून आम्हाला स्वतहाला "" पेशवे बाजीराव "" झाल्यासारखे वाटत आहे .. का कुणास ठाऊक , पण आज ती , आमची ऐतिहासिक वाड्यावरची सुंदरानी ( मस्तानी ) राहून राहून आठवत आहे .. त्या आठवणींच्या हल्लकल्लोळात आम्ही थेट उभ्या उभ्या अश्वदलनाकडे चालत गेलो .. तिथे जाताच क्षणी अदमासे तीनजणी भोवळ येऊन पडल्या . कारण नंतर समजले आणि खूप वाईट वाटले .. आम्ही सुंदराणीच्या आठवणींमध्ये रममाण होऊन असेच निर्वस्त्र अश्वदालनाकडं चालत गेलो .. ह्या शुद्ध लेखनाला ,, आम्हा पेशव्यांकडून बारा तोफांची सलामी काबुल करा गविसाहेब .. हेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुन्हा जन्माला आलो आहोत ,, आता सुंदरानी नाही मिळाली तरी चालेल पण आपली मराठी भाषा अशीच बहरत गेली पाहिजे ... तिच्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...

In reply to by खिलजि

विजुभाऊ 26/06/2018 - 22:02
च्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...
या हिषेबाने अगदी पॅशिव अ‍ॅव्हरेज काढून पाहिले तरी किमान ३० लाख वर्षे मराठीवरच्या अन्यायाचे रडगाणे गावे लागेल

विजुभाऊ 26/06/2018 - 22:00
मांडी माथा एकवार उमजले नाही. पण रीडताना जसजसे प्रोग्रेसत गेलो तसतसे मांडीमाथ्याचा कृतीकर्ता जागृत होऊन एक एक शब्द कृतत होता. @ गवि : "वाड्यात " एकदा पूर्ण होऊन जाऊद्या की भौ.

नाखु 27/06/2018 - 21:15
मज दिधले "हसायदान"हे. ज्ञानेश्वर माऊलींचा २१ व्यावसायिक शतकातील रेडा नाखु

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि 28/06/2018 - 18:00
पावसाळा आहे. आमच्या कोंकणात पेरणी चालूच आहे. अन्य पेरणा वगैरेकडे लक्ष देण्यास तूर्तास सवड नाही. धन्यवाद. -आपल्या शेतातले भात आणि आमसूल सार खाणारा, कोणाचा मिंधा नसलेला ("तुम्ही तुमच्या घरी शहाणे, आम्ही आमच्या घरी शहाणे, कोणाचं ऐकून नाय घेत" फेम) गवि कोंकणकर.

मेलो, वारलो, खपलो, उचला आता. लेखन वाचतांना केवटीमेंदूवर ताण आल्यामुळे बोबड़ी वळली आहे, लेखकाने मराठी भाषा जपण्यासाठी जी अलौकिक प्रतिभा त्यांनी वापरली आहे, त्याला सलाम. -दिलीप बिरुटे (शुद्ध मराठी शब्द भाषा चळवळ उपाध्यक्ष)

खी खी खी... वाळवी, मांडीमाथा, आमटीरस्ता, आंबडुक्करमांसनळ्या, निसर्गवायुत्रिचक्री, भाडतैलरथ, इ इ इ.... =)) =)) =)) तुम्हाला उष्णकुत्रे चावले असल्याचा संशय येतोय ;) ;) ;) =)) =)) =)) (हघ्याहेवेसांन)

खी खी खी... "मंडळ मराठी असल्याने वादांमुळे ते अध्यक्षपदावरून तीनच महिन्यांत पायउतार झाले होते म्हणून माजी" . __/\__सलाम.

असली भाषा वाचली तर डोक्यातले फ्यूज कायमस्वरूपी मृत व्हायचे..... आमची आंग्ल आणि हिंदी मिश्रित भाषाच बरि. अध्यक्ष:- मिळून मिसळून वर भाषा शुद्धीकरणाचे टोमणे खाणारी संघटना.

उपयोजक 25/06/2018 - 21:44
आवडलं.पण ते 'वाहनगमनआगमननियामकरक्तपितहरितवर्णदीपपट्टीका' किंवा 'दुग्धशर्करायुक्तशीतलघनगोलगट्टू' असे अजून लांबलचक शब्द वापरले असते तर अजून हसू आलं असतं. 'उष्णकुत्रे' :) :) :)

In reply to by उपयोजक

गवि 25/06/2018 - 22:22
तुम्हीच छोटे करा म्हणालात. म्हणून आम्ही किंचित पाऊल त्या दिशेने उचललं. पुढील कोश अद्यतन होईल तेव्हा होतील हळूहळू आणखी छोटे. मग काय, त म्हटल्या ताकभात. ट म्हटल्या टाकभात..

बाकीचं सगळं क्षणाभर विचार करतां समजलं पण ते "वाळवी" काय असेल ते समजण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण येईपर्यंत थांबावं लागलं. थोडक्यात, 'वाळवी'ने मेंदू पोखरला! :) _/\_

निशाचर 26/06/2018 - 03:11
=)) =)) नको तिथे एकेक शब्द आठवून फिसकन हसू नाही आलं म्हणजे मिळवलं!

In reply to by प्रचेतस

गवि 26/06/2018 - 06:58
अर्रर्र. विटाळ झालाच का ? सुधारून घेतो. किल्ली, ... , विक्रीस्थान, परिणाम कुलूपला सुचत नाहीये. कलप असा घेऊया. अपभ्रंश करून शुद्धी चालू शकते.

In reply to by गवि

प्रचेतस 26/06/2018 - 08:39
परत विटाळ किल्ली हा पण फारसी शब्द. किला (बंदिस्त /फोर्टीफाइड स्थान) ह्यातून उत्कांत झालेला शब्द. विक्री हा पण फारसी किंवा अरबी. योग्य शब्द विपणि हा यावा. कुलुपाला पर्यायी शब्द अडसर हा घ्यावा. तुमच्या वरील लेखात रस्ता हा सुद्धा परकीय शब्द आहे. त्याला पर्यायी शब्द पथ असा घ्यावा.

In reply to by प्रचेतस

गवि 26/06/2018 - 08:46
मेल्या चावी नको, किल्ली नको तर मग काय म्हणू? कुंजी ? की तोही हिंदी? कसं वाचवू माझ्या लोणच्याच्या बरणीला या परकीय पाबळीपासून?

रंगीला रतन 26/06/2018 - 10:27
मी केवळ एक उदाहरण म्हणून लिहीलील्या परिच्छेदाचा आपण कथारुपी विस्तार केलात त्याबद्दल. हसून हसून पुरेवाट झाली. परत शेवटी क्रमशः लिहून कहर केलात. :)

गामा पैलवान 26/06/2018 - 11:59
प्रचेतस,
चावी, कुलूप, दुकान, निकाल असे फारसी शब्द वापरल्याबद्दल निषेध.
चावी पोर्तुगीज आहे ना ? : https://dictionary.cambridge.org/dictionary/english-portuguese/key कुलूप बहुतेक क्लृप् धातूवरनं आलेलं दिसतंय. आ.न., -गा.पै.

खिलजि 26/06/2018 - 15:04
हे असे प्राकृतिक वाचून आम्हाला स्वतहाला "" पेशवे बाजीराव "" झाल्यासारखे वाटत आहे .. का कुणास ठाऊक , पण आज ती , आमची ऐतिहासिक वाड्यावरची सुंदरानी ( मस्तानी ) राहून राहून आठवत आहे .. त्या आठवणींच्या हल्लकल्लोळात आम्ही थेट उभ्या उभ्या अश्वदलनाकडे चालत गेलो .. तिथे जाताच क्षणी अदमासे तीनजणी भोवळ येऊन पडल्या . कारण नंतर समजले आणि खूप वाईट वाटले .. आम्ही सुंदराणीच्या आठवणींमध्ये रममाण होऊन असेच निर्वस्त्र अश्वदालनाकडं चालत गेलो .. ह्या शुद्ध लेखनाला ,, आम्हा पेशव्यांकडून बारा तोफांची सलामी काबुल करा गविसाहेब .. हेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुन्हा जन्माला आलो आहोत ,, आता सुंदरानी नाही मिळाली तरी चालेल पण आपली मराठी भाषा अशीच बहरत गेली पाहिजे ... तिच्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...

In reply to by खिलजि

विजुभाऊ 26/06/2018 - 22:02
च्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...
या हिषेबाने अगदी पॅशिव अ‍ॅव्हरेज काढून पाहिले तरी किमान ३० लाख वर्षे मराठीवरच्या अन्यायाचे रडगाणे गावे लागेल

विजुभाऊ 26/06/2018 - 22:00
मांडी माथा एकवार उमजले नाही. पण रीडताना जसजसे प्रोग्रेसत गेलो तसतसे मांडीमाथ्याचा कृतीकर्ता जागृत होऊन एक एक शब्द कृतत होता. @ गवि : "वाड्यात " एकदा पूर्ण होऊन जाऊद्या की भौ.

नाखु 27/06/2018 - 21:15
मज दिधले "हसायदान"हे. ज्ञानेश्वर माऊलींचा २१ व्यावसायिक शतकातील रेडा नाखु

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गवि 28/06/2018 - 18:00
पावसाळा आहे. आमच्या कोंकणात पेरणी चालूच आहे. अन्य पेरणा वगैरेकडे लक्ष देण्यास तूर्तास सवड नाही. धन्यवाद. -आपल्या शेतातले भात आणि आमसूल सार खाणारा, कोणाचा मिंधा नसलेला ("तुम्ही तुमच्या घरी शहाणे, आम्ही आमच्या घरी शहाणे, कोणाचं ऐकून नाय घेत" फेम) गवि कोंकणकर.
संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक ·

कंजूस 18/06/2018 - 20:01
बातमीला वळण दिले हे खरेच. यावर संपादक त्यांच्या अर्थरंगच्या/एक्सप्रेस लोकांचं मत घेत नाहीत का? लोकमतच्या मुलाखतीत भोगले यांनी हया शक्यता हसण्यावरी नेलेल्या पाहिल्या. गोदरेजनेही फुडस डिविजन हर्शे चॅाकलेट्सना विकले, आरकॅाम जिओवाले घेणार आहेत हेपण मराठीच आहेत.

चौथा कोनाडा 18/06/2018 - 21:58
खरं आहे. लोकसत्ता आजकाल ओरिएन्ट होऊन मथळे / बातम्या देतोय. त्यांच्यांशी असंतांच्या संतांनी संग केलाय. पण, भोगले यांनी त्यांच्या निवेदनात सर्वच गोष्टी स्पष्ट केल्यामुळे लोकसत्तावाल्यांना कुठं तोंड लपवायंच असा प्रश्न पडला असणार. भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्या लोकांमध्ये काही किंतू राहिला नाही. निर्लेप हे मराठी उद्योगजगताच्या इतिहासातले सुवर्णपान म्हणुनचकायमच नावाजले जाईल.

टर्मीनेटर 18/06/2018 - 22:21
गिरीश कुबेर हा महान संपादक अजून काही दिवसांनी एक्स्प्रेस ग्रुपला लोकसत्ता हा ब्रांड दुसऱ्या कोणाला विकण्यायोग्य पण न ठेवता कायमचा बंद करण्याची वेळ आणणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

In reply to by टर्मीनेटर

अगदी बरोबर अधर्मयुद्ध..तेल नावाचा इतिहास..युद्ध जीवांचे अशी अप्रतिम पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर आपली बुद्धी नको तिथेच वापरून वाया घालवत आहेत

कंजूस 18/06/2018 - 20:01
बातमीला वळण दिले हे खरेच. यावर संपादक त्यांच्या अर्थरंगच्या/एक्सप्रेस लोकांचं मत घेत नाहीत का? लोकमतच्या मुलाखतीत भोगले यांनी हया शक्यता हसण्यावरी नेलेल्या पाहिल्या. गोदरेजनेही फुडस डिविजन हर्शे चॅाकलेट्सना विकले, आरकॅाम जिओवाले घेणार आहेत हेपण मराठीच आहेत.

चौथा कोनाडा 18/06/2018 - 21:58
खरं आहे. लोकसत्ता आजकाल ओरिएन्ट होऊन मथळे / बातम्या देतोय. त्यांच्यांशी असंतांच्या संतांनी संग केलाय. पण, भोगले यांनी त्यांच्या निवेदनात सर्वच गोष्टी स्पष्ट केल्यामुळे लोकसत्तावाल्यांना कुठं तोंड लपवायंच असा प्रश्न पडला असणार. भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्या लोकांमध्ये काही किंतू राहिला नाही. निर्लेप हे मराठी उद्योगजगताच्या इतिहासातले सुवर्णपान म्हणुनचकायमच नावाजले जाईल.

टर्मीनेटर 18/06/2018 - 22:21
गिरीश कुबेर हा महान संपादक अजून काही दिवसांनी एक्स्प्रेस ग्रुपला लोकसत्ता हा ब्रांड दुसऱ्या कोणाला विकण्यायोग्य पण न ठेवता कायमचा बंद करण्याची वेळ आणणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

In reply to by टर्मीनेटर

अगदी बरोबर अधर्मयुद्ध..तेल नावाचा इतिहास..युद्ध जीवांचे अशी अप्रतिम पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर आपली बुद्धी नको तिथेच वापरून वाया घालवत आहेत
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

बेबी डोल मै सोने दी

जेडी ·

एस 19/05/2018 - 20:42
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
फारच वाईट वाटतं हो अशा स्त्रियांबद्दल. 'त्यागाची मूर्ती' म्हणून आरती ओवाळतो समाज. पण तिच्या माणूस असण्याचं काय? आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तर अगदी मर्मभेदी आहे. मुलीमध्ये समजा असे एखादे व्यंग वगैरे असेल, तर किती मुले तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतील? तिला मनापासून स्वीकारतील? अशी उदाहरणे समाजात नसतातच असे नाही. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. साधा सावळा रंगदेखील चालत नाही मुलांना. बाकीचं तर सोडूनच द्या.

In reply to by एस

एस भाऊ, आहेत की समाजात अशी मुलं. ऍसिड अटॅक झालेल्या मुलींशी लग्न करणारे, बलात्कार झालेल्या मुलीशी (बलात्कार हे व्यंग नव्हे, पण समाजातला एक टॅबु म्हणूया) लग्न करणारे आहेतच. एका मुलीनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय. तर तो तिच्यावर लादला गेलेला निर्णय आहे असं कशावरून? जशी काही मुलं चेहरा विद्रुप केल्या गेलेल्या मुलीला मनापासून स्वीकारतात, तशा काही मुली ह्या मुलांना स्वीकारू शकत नसतील का? इतकं टोकाचं नाही पण एक अगदी परिचयातील उदाहरण म्हणजे ओळखीतल्या एका काकूंना जबरदस्त फिट्स येतात. त्या सरकारी नोकरीत. पण नवरा दहावी पास. तसा माणूस मेहनती. इतर अनेक व्यवसाय करून त्यांनी बायकोपेक्षा जास्त पैसा कमावला. पण त्यांनी आपण कमी शिकलेले आहोत म्हणून फिट्स येणारी मुलगी स्वीकारली. काकूंनी कमी शिकलेला मुलगा स्वीकारला. उत्तम संसार झाला. चालू आहे. काकूंचे खूप शाररिक त्रास आहेत, काकांना ताण पडतो- चिडचिड होते. पण तरी साथ निभावली एकमेकांची. अशी अनेक जोडपी असतात. म्हणून मुलींनी काही केलं की मुलं करतील का असं हा प्रश्न मला इथे योग्य वाटत नाही. ही लग्न मुळात पठडीतली नाहीत. त्यामुळे सरसकटपणे काही बोलता येणार नाही असे माझे मत. (ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे. अर्थात परिस्थिती वेगळी असली तरी त्याने बायको म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली आहेच.)

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:17
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे., ह्या केसमध्ये एकतर दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत आणि नात्यातल्याच आहेत. शिवाय धाकट्या बहिणीने आपल्या गतिमंद बहिणीशी दुसरे कोणीच लग्न करणार नाही आणि तिला सांभाळणार कोण म्हणून तिच्या भावी नवर्याला तशी अट घातली होती म्हणून ते लग्न झाले. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:20
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे." त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, त्यातल्या एका मुलीनेच आपल्या बहिणीला कोण सांभाळणार म्हणून आपल्या भावी पतीला हा निर्णय घ्यायला लावला शिवाय त्या मुली अगदी नात्यातल्या आहेत त्या मुलाच्या. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by जेडी

तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ... मग प्रॉब्लेम काय आहे? तिने स्वीकारलं ना? कुणीही मिळत असताना? मग इथे लादणे वगैरे मुद्दे कसे आले? मला ह्यात "मुलं करतील का असं?" हा मुद्दाही कसा आला हे लक्षात येत नाहीये. ह्या काही नेहमी घडणाऱ्या घटना नाहीत. आधीच दुर्मिळ घटनेत पुरुष ते करणार नाहीतच हे गृहीतक कसं आलं?

In reply to by पिलीयन रायडर

एस 20/05/2018 - 04:47
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे दोन्ही बाजूंना. मी काही एकजात समस्त मुलांना काळीजशून्य किंवा स्वार्थी ठरवत नाहीये. माझ्याही पाहण्यात बायकोसाठी असीम त्याग करणारे पुरुष आहेत. कोणाला थेट काळ्या-वा-पांढऱ्या शेडमध्ये रंगवणे चुकीचेच. मी फक्त या प्रमाणातील तफावत अधोरेखित करत आहे. जितक्या प्रमाणात मुलींकडे अशी उदाहरणे दिसतात, तितक्या प्रमाणात मुलांमध्ये ती दिसत नाहीत. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मुलीने केलं तर ते काहीतरी थोर, पण योग्यच म्हणायचं. आणि मुलानं केलं तर त्याला दुसरी भेटली नसती का अशा स्वरूपाची चर्चा करायची, किंबहुना त्याला आडून आडून तसे सल्ले देत राहायचे असा दांभिकपणा मला आढळून आला. समाजाच्या किंवा लोकांच्या अशा वागण्यामागे अधिक खोलवर विचार केला तर अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांना योनिशुचिता व पातिव्रत्य सांगणारा समाज पुरुषांना पॉलिगामीची मुभा असावी असे धरून चालतो (उदा. पहा अनेक टीव्ही मालिका किंवा सिनेमे), तेव्हा ही विसंगती अधिकच जाणवते.

In reply to by एस

अनेक मुद्दे एकत्र येत आहेत. 1. मला मुलींना ग्रेट म्हणून मुलांना मात्र दुसरी नसती का मिळाली असं म्हणणारे लोक दिसले नाहीत. आणि मुळात अशी लग्नच इतकी दुर्मिळ आहेत तुलनेनं, की आपण कोणताही ट्रेंड कसा शोधू शकतो? मी त्या पुरुषाला ग्रेट म्हणणारी बाजू पाहिली आहे. तुम्ही दुसरी बाजू पाहिली आहे. पण ह्यातून "नेहमी असंच होतंय" असा दावा आपण दोघेही करू शकत नाही ना. 2. लग्न संस्थेचे प्रॉब्लेम्स काही नवीन विषय नाही. पण एक मुलगी स्वखुशीने असे लग्न करत असताना हा मुद्दा का यावा? भारतात मुलींना जास्त त्रास आहेत हे किमान मी तरी अमान्य करणार नाही. पण ते इथे गैरलागू आहेत. सगळा मामला राजीखुशीचा आहे. मला अगदी मनातून एक प्रश्न पडलाय. अशी लग्न सर्रास होत आहेत का? कारण माझ्या पाहण्यात ऐकण्यात तरी असे नाही. जर मुलींना फशी पाडणे आणि गतिमंद मुलांशी लग्न लावून देणे हे सर्रास घडत असेल तर मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. पण हे बहुदा सर्रास घडतही नाहीये आणि मुलीला जबरदस्ती सुद्धा झालेली दिसत नाहीये. त्यामुळे मला ह्या सगळ्याचे प्रयोजन कळत नाहीये. मुलीचं आयुष्य खडतर असणारे, पण ते तिनी accept केलंय. की Am I missing something here?

गामा पैलवान 19/05/2018 - 22:20
जेडी,
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार
जोपर्यंत मुलगी लादवून घेतेय तोपर्यंत. आ.न., -गा.पै.

In reply to by पिवळा डांबिस

मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा यात कुठेतरी गतिमंद हा वर्ग येतो. वैद्यकीयदृष्ट्या नेमकी व्याख्या माहीत नाही पण ही मुले बहुतेक सगळ्या सामान्य गोष्टी शिकतात पण शिकणे खूप संथ असते, भावनिकदृष्ट्या खूप अस्थिरही असतात बहूधा (आनंद , दु:ख , राग अगदी लगेच आणि खूप ठळकपणे व्यक्त करतात). मिपावरील डॉक्टर्स या धाग्यावर फिरकतील तेव्हा याबद्दल अधिक वाचायला मिळेल अशी आशा करुयात.

ट्रेड मार्क 22/05/2018 - 03:37
या उदाहरणात असलेल्या जोड्या कमी असल्या तरी व्यसनी, बाहेरख्याली, कामधंदे न करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा सगेसोयरे म्हणतात की लग्न लावून द्या मग सगळं ठीक होईल. मग अशीच एखादी गरीब घरातली किंवा परिस्थितीमुळे गांजलेली मुलगी बघायची आणि लग्न लावून द्यायचं. मुलगा तर काही सुधारत नाहीच पण त्या मुलीच्या आयुष्याची मात्र वाट लागते. ही उदाहरणं तर कितीतरी आहेत. अर्थात हे दुसऱ्या बाजूनी पण आहेच. काही मुलं सुद्धा अश्या गोष्टींचे बळी आहेतच. मुलाला किंवा मुलीला लग्न नसेल करायचं तरी सामाजिक प्रेशर एवढं असतं की काहीही करून लग्न करायलाच लावतात. लग्न झाल्यावर सगळं मार्गाला आपोआप कसं लागेल याचा कोणी विचार करत नाही. ज्याला जबाबदारी घ्यायची असते तो लग्न न होता पण घेतच असतो. पण वाट चुकलेली मुलं बायकोमुळे सरळ होतील हा समज का असावा?

ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ती त्याच्या निर्व्याजपणावर भाळली. जबरदस्ती कुठे दिसतेय यात ?

एस 19/05/2018 - 20:42
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
फारच वाईट वाटतं हो अशा स्त्रियांबद्दल. 'त्यागाची मूर्ती' म्हणून आरती ओवाळतो समाज. पण तिच्या माणूस असण्याचं काय? आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तर अगदी मर्मभेदी आहे. मुलीमध्ये समजा असे एखादे व्यंग वगैरे असेल, तर किती मुले तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतील? तिला मनापासून स्वीकारतील? अशी उदाहरणे समाजात नसतातच असे नाही. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. साधा सावळा रंगदेखील चालत नाही मुलांना. बाकीचं तर सोडूनच द्या.

In reply to by एस

एस भाऊ, आहेत की समाजात अशी मुलं. ऍसिड अटॅक झालेल्या मुलींशी लग्न करणारे, बलात्कार झालेल्या मुलीशी (बलात्कार हे व्यंग नव्हे, पण समाजातला एक टॅबु म्हणूया) लग्न करणारे आहेतच. एका मुलीनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय. तर तो तिच्यावर लादला गेलेला निर्णय आहे असं कशावरून? जशी काही मुलं चेहरा विद्रुप केल्या गेलेल्या मुलीला मनापासून स्वीकारतात, तशा काही मुली ह्या मुलांना स्वीकारू शकत नसतील का? इतकं टोकाचं नाही पण एक अगदी परिचयातील उदाहरण म्हणजे ओळखीतल्या एका काकूंना जबरदस्त फिट्स येतात. त्या सरकारी नोकरीत. पण नवरा दहावी पास. तसा माणूस मेहनती. इतर अनेक व्यवसाय करून त्यांनी बायकोपेक्षा जास्त पैसा कमावला. पण त्यांनी आपण कमी शिकलेले आहोत म्हणून फिट्स येणारी मुलगी स्वीकारली. काकूंनी कमी शिकलेला मुलगा स्वीकारला. उत्तम संसार झाला. चालू आहे. काकूंचे खूप शाररिक त्रास आहेत, काकांना ताण पडतो- चिडचिड होते. पण तरी साथ निभावली एकमेकांची. अशी अनेक जोडपी असतात. म्हणून मुलींनी काही केलं की मुलं करतील का असं हा प्रश्न मला इथे योग्य वाटत नाही. ही लग्न मुळात पठडीतली नाहीत. त्यामुळे सरसकटपणे काही बोलता येणार नाही असे माझे मत. (ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे. अर्थात परिस्थिती वेगळी असली तरी त्याने बायको म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली आहेच.)

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:17
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे., ह्या केसमध्ये एकतर दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत आणि नात्यातल्याच आहेत. शिवाय धाकट्या बहिणीने आपल्या गतिमंद बहिणीशी दुसरे कोणीच लग्न करणार नाही आणि तिला सांभाळणार कोण म्हणून तिच्या भावी नवर्याला तशी अट घातली होती म्हणून ते लग्न झाले. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:20
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे." त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, त्यातल्या एका मुलीनेच आपल्या बहिणीला कोण सांभाळणार म्हणून आपल्या भावी पतीला हा निर्णय घ्यायला लावला शिवाय त्या मुली अगदी नात्यातल्या आहेत त्या मुलाच्या. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by जेडी

तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ... मग प्रॉब्लेम काय आहे? तिने स्वीकारलं ना? कुणीही मिळत असताना? मग इथे लादणे वगैरे मुद्दे कसे आले? मला ह्यात "मुलं करतील का असं?" हा मुद्दाही कसा आला हे लक्षात येत नाहीये. ह्या काही नेहमी घडणाऱ्या घटना नाहीत. आधीच दुर्मिळ घटनेत पुरुष ते करणार नाहीतच हे गृहीतक कसं आलं?

In reply to by पिलीयन रायडर

एस 20/05/2018 - 04:47
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे दोन्ही बाजूंना. मी काही एकजात समस्त मुलांना काळीजशून्य किंवा स्वार्थी ठरवत नाहीये. माझ्याही पाहण्यात बायकोसाठी असीम त्याग करणारे पुरुष आहेत. कोणाला थेट काळ्या-वा-पांढऱ्या शेडमध्ये रंगवणे चुकीचेच. मी फक्त या प्रमाणातील तफावत अधोरेखित करत आहे. जितक्या प्रमाणात मुलींकडे अशी उदाहरणे दिसतात, तितक्या प्रमाणात मुलांमध्ये ती दिसत नाहीत. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मुलीने केलं तर ते काहीतरी थोर, पण योग्यच म्हणायचं. आणि मुलानं केलं तर त्याला दुसरी भेटली नसती का अशा स्वरूपाची चर्चा करायची, किंबहुना त्याला आडून आडून तसे सल्ले देत राहायचे असा दांभिकपणा मला आढळून आला. समाजाच्या किंवा लोकांच्या अशा वागण्यामागे अधिक खोलवर विचार केला तर अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांना योनिशुचिता व पातिव्रत्य सांगणारा समाज पुरुषांना पॉलिगामीची मुभा असावी असे धरून चालतो (उदा. पहा अनेक टीव्ही मालिका किंवा सिनेमे), तेव्हा ही विसंगती अधिकच जाणवते.

In reply to by एस

अनेक मुद्दे एकत्र येत आहेत. 1. मला मुलींना ग्रेट म्हणून मुलांना मात्र दुसरी नसती का मिळाली असं म्हणणारे लोक दिसले नाहीत. आणि मुळात अशी लग्नच इतकी दुर्मिळ आहेत तुलनेनं, की आपण कोणताही ट्रेंड कसा शोधू शकतो? मी त्या पुरुषाला ग्रेट म्हणणारी बाजू पाहिली आहे. तुम्ही दुसरी बाजू पाहिली आहे. पण ह्यातून "नेहमी असंच होतंय" असा दावा आपण दोघेही करू शकत नाही ना. 2. लग्न संस्थेचे प्रॉब्लेम्स काही नवीन विषय नाही. पण एक मुलगी स्वखुशीने असे लग्न करत असताना हा मुद्दा का यावा? भारतात मुलींना जास्त त्रास आहेत हे किमान मी तरी अमान्य करणार नाही. पण ते इथे गैरलागू आहेत. सगळा मामला राजीखुशीचा आहे. मला अगदी मनातून एक प्रश्न पडलाय. अशी लग्न सर्रास होत आहेत का? कारण माझ्या पाहण्यात ऐकण्यात तरी असे नाही. जर मुलींना फशी पाडणे आणि गतिमंद मुलांशी लग्न लावून देणे हे सर्रास घडत असेल तर मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. पण हे बहुदा सर्रास घडतही नाहीये आणि मुलीला जबरदस्ती सुद्धा झालेली दिसत नाहीये. त्यामुळे मला ह्या सगळ्याचे प्रयोजन कळत नाहीये. मुलीचं आयुष्य खडतर असणारे, पण ते तिनी accept केलंय. की Am I missing something here?

गामा पैलवान 19/05/2018 - 22:20
जेडी,
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार
जोपर्यंत मुलगी लादवून घेतेय तोपर्यंत. आ.न., -गा.पै.

In reply to by पिवळा डांबिस

मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा यात कुठेतरी गतिमंद हा वर्ग येतो. वैद्यकीयदृष्ट्या नेमकी व्याख्या माहीत नाही पण ही मुले बहुतेक सगळ्या सामान्य गोष्टी शिकतात पण शिकणे खूप संथ असते, भावनिकदृष्ट्या खूप अस्थिरही असतात बहूधा (आनंद , दु:ख , राग अगदी लगेच आणि खूप ठळकपणे व्यक्त करतात). मिपावरील डॉक्टर्स या धाग्यावर फिरकतील तेव्हा याबद्दल अधिक वाचायला मिळेल अशी आशा करुयात.

ट्रेड मार्क 22/05/2018 - 03:37
या उदाहरणात असलेल्या जोड्या कमी असल्या तरी व्यसनी, बाहेरख्याली, कामधंदे न करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा सगेसोयरे म्हणतात की लग्न लावून द्या मग सगळं ठीक होईल. मग अशीच एखादी गरीब घरातली किंवा परिस्थितीमुळे गांजलेली मुलगी बघायची आणि लग्न लावून द्यायचं. मुलगा तर काही सुधारत नाहीच पण त्या मुलीच्या आयुष्याची मात्र वाट लागते. ही उदाहरणं तर कितीतरी आहेत. अर्थात हे दुसऱ्या बाजूनी पण आहेच. काही मुलं सुद्धा अश्या गोष्टींचे बळी आहेतच. मुलाला किंवा मुलीला लग्न नसेल करायचं तरी सामाजिक प्रेशर एवढं असतं की काहीही करून लग्न करायलाच लावतात. लग्न झाल्यावर सगळं मार्गाला आपोआप कसं लागेल याचा कोणी विचार करत नाही. ज्याला जबाबदारी घ्यायची असते तो लग्न न होता पण घेतच असतो. पण वाट चुकलेली मुलं बायकोमुळे सरळ होतील हा समज का असावा?

ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ती त्याच्या निर्व्याजपणावर भाळली. जबरदस्ती कुठे दिसतेय यात ?
काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते. घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे.

एकाच माळेचे मणी

जेडी ·

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या.

रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा

निमिष सोनार ·

क्रिप्ट 23/02/2018 - 04:28
ही कादंबरी केवळ एक कथा या स्वरूपाने लिहिली गेली आहे की दिलेल्या घटना, गोष्टी सर्व इतिहासकालीन संदर्भांवर आधारित आहेत? काय आहे हल्ली अध्यात्मिक stories पण कथा कादंबरी च्या स्वरूपात लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्सुकता वाढवण्यासाठी अनेक वेळा संधर्भ नसताना कोणत्याही घटना अथवा गोष्टी घुसडल्या जातात त्यामुळे वाचलेले हे लेखकाच्या मनाचे की त्याने खरेच संशोधन करून इतिहासकालीन संदर्भ मिळवून लिहिलेले आहे हे कळणे अवघड होऊन बसते.

क्रिप्ट 23/02/2018 - 04:28
ही कादंबरी केवळ एक कथा या स्वरूपाने लिहिली गेली आहे की दिलेल्या घटना, गोष्टी सर्व इतिहासकालीन संदर्भांवर आधारित आहेत? काय आहे हल्ली अध्यात्मिक stories पण कथा कादंबरी च्या स्वरूपात लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्सुकता वाढवण्यासाठी अनेक वेळा संधर्भ नसताना कोणत्याही घटना अथवा गोष्टी घुसडल्या जातात त्यामुळे वाचलेले हे लेखकाच्या मनाचे की त्याने खरेच संशोधन करून इतिहासकालीन संदर्भ मिळवून लिहिलेले आहे हे कळणे अवघड होऊन बसते.
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल. रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते. रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते.