मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

शरद ·

कवितेचे नांव आहे "भूतावळ" कवि : विं.दा.करंदीकर किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आली आली भुताबाई; तीन माणसे रोज खाई स्मशानामध्ये घालते फेरी पहाटेपूर्वी करते न्हेरी न्हेरीसाठी होतात चट्‍ट दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आला आला महासमंध; त्याची चाल संथ संथ त्याची उंची दहा फूट अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हँट बीट, तुम्ही फसाल ! पहा नीट वळवळणारे गळ्यात काय ? नागोबाचा लंबा टाय ! किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आले आले थातूमातू ; खाते सातू जर सातू नसले घरात तर बसते नखे खात. रोज रात्री मांजरावरुन हे येते जग फिरुन, हे भूतआहे मुत्रे, तरी त्याला भितात कुत्रे. किर्र रानी सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्यांचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आले आले अरेतुरे ; हे भूत काळेबेरे मध्य रात्री रांगत येते; दारावरती थाप देते. जर त्याला घेतले घरात जीभ काढते तेरा हात. पण ’कारे’ म्हटले तर, जाईल सोडून तुमचे घर. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला आग्या वेताळ; त्याच्या डोक्यात असतो जाळ. कोळसे खातो कराकर; राकेल पितो डबाभर. डोक्यावरती कढई धरुन भुते घेतात स्वैपाक करुन केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला. किर्र रात्री सुन्न रानी; झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला पिंपळावरुन एक मुंजा संध्या करुन. त्याची पोथी चालत येते; हळूच त्याच्या हातात जाते. रक्‍तासारखी पाने लाल, खुणेसाठी असते पाल. तीच पोथी ऐकण्यासाठी भुते आली; झाली दाटी पाल लागली चुकचुक करु, पोथीवाचन झाले सुरु; हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’ किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. सर्व आले सर्व आले दार हसले बंद झाले ! ह्या साध्या आणि सोप्या कवितेचे काय रसग्रहण करणार?

कवितेचे नांव आहे "भूतावळ" कवि : विं.दा.करंदीकर किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आली आली भुताबाई; तीन माणसे रोज खाई स्मशानामध्ये घालते फेरी पहाटेपूर्वी करते न्हेरी न्हेरीसाठी होतात चट्‍ट दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आला आला महासमंध; त्याची चाल संथ संथ त्याची उंची दहा फूट अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हँट बीट, तुम्ही फसाल ! पहा नीट वळवळणारे गळ्यात काय ? नागोबाचा लंबा टाय ! किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आले आले थातूमातू ; खाते सातू जर सातू नसले घरात तर बसते नखे खात. रोज रात्री मांजरावरुन हे येते जग फिरुन, हे भूतआहे मुत्रे, तरी त्याला भितात कुत्रे. किर्र रानी सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्यांचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आले आले अरेतुरे ; हे भूत काळेबेरे मध्य रात्री रांगत येते; दारावरती थाप देते. जर त्याला घेतले घरात जीभ काढते तेरा हात. पण ’कारे’ म्हटले तर, जाईल सोडून तुमचे घर. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला आग्या वेताळ; त्याच्या डोक्यात असतो जाळ. कोळसे खातो कराकर; राकेल पितो डबाभर. डोक्यावरती कढई धरुन भुते घेतात स्वैपाक करुन केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला. किर्र रात्री सुन्न रानी; झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला पिंपळावरुन एक मुंजा संध्या करुन. त्याची पोथी चालत येते; हळूच त्याच्या हातात जाते. रक्‍तासारखी पाने लाल, खुणेसाठी असते पाल. तीच पोथी ऐकण्यासाठी भुते आली; झाली दाटी पाल लागली चुकचुक करु, पोथीवाचन झाले सुरु; हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’ किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. सर्व आले सर्व आले दार हसले बंद झाले ! ह्या साध्या आणि सोप्या कवितेचे काय रसग्रहण करणार?
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती ! व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् ! विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण. मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

वेल्लाभट ·

२१ डिसेम्बर ला सेना भवन जवळील कोहिनूर TOWER (५२ माळी ) चढण्याची स्पर्धा आहे. भाग घेतलेला आहे. बघू पायात कितपत ताकत आहे ते ? त्यासाठी व्यायाम सुचवले तर बरे होईल…. सध्या बंगळुरात मुक्काम आहे. स्पर्धेदिवशी मुंबईत धडकायचा विचार आहे.

In reply to by विअर्ड विक्स

वेल्लाभट 02/12/2014 - 12:29
शिवाय जागच्या जागी धावणे, दोरीउड्या यासारखे कार्डिओ प्रकार केलेत तर स्टॅमिना वाढायला मदत होईल. स्पर्धेबाबत शंका: रेस आहे की केवळ एकावन मजले चढणे हाच गोल आहे?

In reply to by विअर्ड विक्स

कविता१९७८ 04/12/2014 - 17:10
चढताना तोंडाद्वारे श्वास न घेता नाकानेच घ्या नाहीतर थकायला होईल , आणि घाई घाईत चढु नका सावकाशीनं घ्या, शक्यतो ७-८ व्या मजल्या पासुन घाम यायला सुरुवात होते, माझा २० -२५ माळे चढायचा सराव आहे.चढताना लक्ष वर न ठेवता पायर्‍यांवर ठेवा कारण जास्त मजले चढल्यावर बर्‍याचदा पाय लटपटु लागतात. नी कॅप्स चालत असतील तर चांगल्या प्रतीचे नी कॅप्स घाला, पायात स्पोर्ट्स शुज बरे पडतात.

In reply to by स्पा

सूड 04/12/2014 - 14:18
>>आपल्या हेल्थ फ्रिक ग्रुपवर कधींचा हा विषय सुरु होता झायरात झायरात करत अजून कसं कोण आलं नाही म्हणे?

कंजूस 02/12/2014 - 13:55
१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत? २)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे? ३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?

In reply to by कंजूस

वेल्लाभट 02/12/2014 - 14:03
गुड क्वेच्चन्स!
१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत?
लं'गड'
२)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे?
बॉईफ्रेंड नसण्याची कारणं आधी शोधावीत.
३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?
खुर्ची न मिळाल्यास 'कळ'वळण्याची वेळ येऊ नये म्हणून

कंजूस 02/12/2014 - 15:18
मजा आली गुर्जी. बाकी चालू दे. 'वेल्लाभट' यापुढे काही भटकंती असणार या अपेक्षेने धागा उघडला पण टिव्हीवरचा आरोग्य-विचारा-तुम्ही- सांगतो -आम्ही पाहून काही कलाडगती आहे हे खात्री झाली. तरी पायांना चांगलीच गती दिली आहे. आनंद झाला.+10

In reply to by कंजूस

वेल्लाभट 02/12/2014 - 15:22
कमाल करता राव ! :) धागा 'साहित्य' मधे कशाला टाकला असता, भटकंती असती तर ? त्यावरून किलिक झालं.... साहित्य मधे धागा असला तरी धाग्यातील व्यायामाला साहित्याची गरज नाही :D लोळ !

रेवती 02/12/2014 - 19:19
लेखन आवडले. अदृष्य खुर्चीचा व्यायामप्रकार गेल्या शनिवारीच मुलाने शिकवला. वाट लागली. अजून एक प्रकार शिकलीये पण जमला नाही. मग पुन्हा सूर्यनमस्कार सुरु केले.

सूड 04/12/2014 - 14:21
'If your boyfriend skips his leg-day in the gym, dump him.'
आणि हे
पायांतील ताकद किती महत्वाची आहे ते हे वाक्य अतिशयोक्तीद्वारे योग्यपणे सुचवतं.
यांचा परस्परसंबंध कळेल काय?

In reply to by वेल्लाभट

सूड 04/12/2014 - 15:31
>>अस्मिता म्हणते,
कोण ही अस्मिता? आणि तिने तिच्या मुलगामित्राला टाकून दिलं असेल तर त्याचा ती सुविचार वैगरे कसा काय बनवू शकते? ;)

साती 04/12/2014 - 19:42
आता रेखाचित्रे टाकल्याने समजायला एकदम सोप्पं झालंय. धन्यवाद. यातले एक आणि पाच नेहमी करते. पाचवा अ‍ॅब्जसाठी उत्तम आहे. काफ रेजेस करताना स्टूलवरून पडायची भिती वाटेल. नुसत्या जमिनीवर किंवा खरं म्हणजे कट्ट्यावर/पायरीच्या कडेवर उभं राहून करायला सोपा पडेल हा प्रकार. नुसतेच लंजेस करत होते आता वॉकिंग लंजेस करून बघते.

२१ डिसेम्बर ला सेना भवन जवळील कोहिनूर TOWER (५२ माळी ) चढण्याची स्पर्धा आहे. भाग घेतलेला आहे. बघू पायात कितपत ताकत आहे ते ? त्यासाठी व्यायाम सुचवले तर बरे होईल…. सध्या बंगळुरात मुक्काम आहे. स्पर्धेदिवशी मुंबईत धडकायचा विचार आहे.

In reply to by विअर्ड विक्स

वेल्लाभट 02/12/2014 - 12:29
शिवाय जागच्या जागी धावणे, दोरीउड्या यासारखे कार्डिओ प्रकार केलेत तर स्टॅमिना वाढायला मदत होईल. स्पर्धेबाबत शंका: रेस आहे की केवळ एकावन मजले चढणे हाच गोल आहे?

In reply to by विअर्ड विक्स

कविता१९७८ 04/12/2014 - 17:10
चढताना तोंडाद्वारे श्वास न घेता नाकानेच घ्या नाहीतर थकायला होईल , आणि घाई घाईत चढु नका सावकाशीनं घ्या, शक्यतो ७-८ व्या मजल्या पासुन घाम यायला सुरुवात होते, माझा २० -२५ माळे चढायचा सराव आहे.चढताना लक्ष वर न ठेवता पायर्‍यांवर ठेवा कारण जास्त मजले चढल्यावर बर्‍याचदा पाय लटपटु लागतात. नी कॅप्स चालत असतील तर चांगल्या प्रतीचे नी कॅप्स घाला, पायात स्पोर्ट्स शुज बरे पडतात.

In reply to by स्पा

सूड 04/12/2014 - 14:18
>>आपल्या हेल्थ फ्रिक ग्रुपवर कधींचा हा विषय सुरु होता झायरात झायरात करत अजून कसं कोण आलं नाही म्हणे?

कंजूस 02/12/2014 - 13:55
१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत? २)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे? ३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?

In reply to by कंजूस

वेल्लाभट 02/12/2014 - 14:03
गुड क्वेच्चन्स!
१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत?
लं'गड'
२)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे?
बॉईफ्रेंड नसण्याची कारणं आधी शोधावीत.
३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?
खुर्ची न मिळाल्यास 'कळ'वळण्याची वेळ येऊ नये म्हणून

कंजूस 02/12/2014 - 15:18
मजा आली गुर्जी. बाकी चालू दे. 'वेल्लाभट' यापुढे काही भटकंती असणार या अपेक्षेने धागा उघडला पण टिव्हीवरचा आरोग्य-विचारा-तुम्ही- सांगतो -आम्ही पाहून काही कलाडगती आहे हे खात्री झाली. तरी पायांना चांगलीच गती दिली आहे. आनंद झाला.+10

In reply to by कंजूस

वेल्लाभट 02/12/2014 - 15:22
कमाल करता राव ! :) धागा 'साहित्य' मधे कशाला टाकला असता, भटकंती असती तर ? त्यावरून किलिक झालं.... साहित्य मधे धागा असला तरी धाग्यातील व्यायामाला साहित्याची गरज नाही :D लोळ !

रेवती 02/12/2014 - 19:19
लेखन आवडले. अदृष्य खुर्चीचा व्यायामप्रकार गेल्या शनिवारीच मुलाने शिकवला. वाट लागली. अजून एक प्रकार शिकलीये पण जमला नाही. मग पुन्हा सूर्यनमस्कार सुरु केले.

सूड 04/12/2014 - 14:21
'If your boyfriend skips his leg-day in the gym, dump him.'
आणि हे
पायांतील ताकद किती महत्वाची आहे ते हे वाक्य अतिशयोक्तीद्वारे योग्यपणे सुचवतं.
यांचा परस्परसंबंध कळेल काय?

In reply to by वेल्लाभट

सूड 04/12/2014 - 15:31
>>अस्मिता म्हणते,
कोण ही अस्मिता? आणि तिने तिच्या मुलगामित्राला टाकून दिलं असेल तर त्याचा ती सुविचार वैगरे कसा काय बनवू शकते? ;)

साती 04/12/2014 - 19:42
आता रेखाचित्रे टाकल्याने समजायला एकदम सोप्पं झालंय. धन्यवाद. यातले एक आणि पाच नेहमी करते. पाचवा अ‍ॅब्जसाठी उत्तम आहे. काफ रेजेस करताना स्टूलवरून पडायची भिती वाटेल. नुसत्या जमिनीवर किंवा खरं म्हणजे कट्ट्यावर/पायरीच्या कडेवर उभं राहून करायला सोपा पडेल हा प्रकार. नुसतेच लंजेस करत होते आता वॉकिंग लंजेस करून बघते.
बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे. लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही. माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही. खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. झालं. तर! आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी.

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव ·

In reply to by जयंत कुलकर्णी

हाडक्या 19/11/2014 - 17:47
पॅटनच्या या एका वाक्याने आमचे डोळे उघडले होते. 'मै भी दुश्मन की कम कर सकता हु इक गोली' असल्या गाण्यांच्या ओळींचा फोलपणा झटक्यात जाणवला होता.

hitesh 19/11/2014 - 11:44
कैकेयी .. दशरथ , कैकेयी .. राम , कैकेयी ... लक्ष्मण , सत्यवती ... भीष्म , द्कुंती ... कार्ण , ध्रुवबाळाची सावत्र आई ... ध्रुवबाळ .. ही त्यागाची उदाहरणे आहत का लबाड लोकानी दुसर्‍याच्या बोकांडी त्याग बसवुन स्वतः मनसोक्त उपभोग कसे घेतले याच्या कथा आहेत ??

असंका 20/11/2014 - 11:02
त्यागी, त्यागी म्हणून जो मोठेपणा मिळतो ना, तो बरेच वेळा सोडवत नाही या त्यागी लोकांना. त्या मोहाचा एकदा त्याग केला मी मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

प्यारे१ 20/11/2014 - 13:00
त्यागातून त्याग करणाराला स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच त्याग केला जातो. हीच गोष्ट प्रत्येक कृतीबाबत आहे. स्वतःच्या नि फक्त स्वतःच्या सुखासाठी माणूस कुठलीही कृती करत असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कधीकधी माणसाला दु:खात राहूनच सुख मिळतं (असं त्याचं आतल्या आत मत असतं. कदाचित नकळत पण तेच खरं आहे.) ही त्याची सुखी होण्यासाठी केलेली कृती असते.

तिमा 20/11/2014 - 15:24
'प्रकाश बाबा आमटे' बघितलात तर, सरसकट सर्व त्याग ढोंगी असतो असे म्ह्णण्यापूर्वी तुम्ही परत विचार कराल.

वडापाव 20/11/2014 - 18:35
प्रकाश बाबा आमटे पाहिलाय. "आपण 'त्याग' केलाय" असं त्यांना वाटतही नसावं. त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. स्वतः भुकेलं राहून आपल्या बाळाला खाऊ घालणा-या आईच्या या कृत्यात कुठलीही त्यागाची भावना नसते, नसावी. पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. जेव्हा एखादा त्याग करतो, तेव्हा कोणीतरी त्या त्यागातून उपभोग घेतो. 'गरज' हा पात्रतेचा/हक्काचा निकष नाही. दुस-याच्या त्यागावर जगणारा 'गरजू' हा तसं जगेपर्यंत, आणि त्याच्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची शक्य असल्यास परतफेड करेपर्यंत नालायक असतो.

In reply to by वडापाव

>>>>त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. माणसाला स्वत:च्या आयुष्याशिवाय जास्त प्रिय काय असतं? पण बाबा आमटे, प्रकाश आमटें आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेच आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन. >>>>पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. कुठलीच आई असं करणार नाही. जे अन्न उपलब्ध आहे ते ती दोघांमध्येही वाटून देईल. एकच पोळी असेल तर स्वतः उपाशी राहून अर्धी पोळी स्वतःच्या आणि उरलेली अर्धी शेजारच्या मुलाला देईल.

वडापाव 20/11/2014 - 23:06
'वैयक्तिक'या शब्दाची व्याप्ती त्यांच्यासाठी मोठी आहे. मग उरलेली अर्धी पोळी जी दुस-याच्या मुलाला दिली तो त्याग आहे. जर त्या दुस-या मुलाबद्दलही आपल्या मुलाएवढीच आपुलकी असेल तर ठीक, मग तो त्याग नसेल. पण तेवढ्या प्रमाणात आपुलकी नसेल, तर जेवढे मनातल्या मनात ती आढेवेढे घेईल तेवढा ती त्याग करेल. मुळात त्या मुलाला भरवणं ही शेजा-याची जबाबदारी आहे. तो ती पाळत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची शुश्रुषा तिला वाटून घ्यावी लागते. हाच मुद्दा आहे. आपली लढाई लढायला जाताना इतरांचा पाठिंबा हा ब-याचदा नुसता नावाला असून मुळात त्यांच्यामुळे विकतची दुखणी अंगावर घ्यावी लागतात ज्याने आपण जास्त अशक्त होतो.

In reply to by जयंत कुलकर्णी

हाडक्या 19/11/2014 - 17:47
पॅटनच्या या एका वाक्याने आमचे डोळे उघडले होते. 'मै भी दुश्मन की कम कर सकता हु इक गोली' असल्या गाण्यांच्या ओळींचा फोलपणा झटक्यात जाणवला होता.

hitesh 19/11/2014 - 11:44
कैकेयी .. दशरथ , कैकेयी .. राम , कैकेयी ... लक्ष्मण , सत्यवती ... भीष्म , द्कुंती ... कार्ण , ध्रुवबाळाची सावत्र आई ... ध्रुवबाळ .. ही त्यागाची उदाहरणे आहत का लबाड लोकानी दुसर्‍याच्या बोकांडी त्याग बसवुन स्वतः मनसोक्त उपभोग कसे घेतले याच्या कथा आहेत ??

असंका 20/11/2014 - 11:02
त्यागी, त्यागी म्हणून जो मोठेपणा मिळतो ना, तो बरेच वेळा सोडवत नाही या त्यागी लोकांना. त्या मोहाचा एकदा त्याग केला मी मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

प्यारे१ 20/11/2014 - 13:00
त्यागातून त्याग करणाराला स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच त्याग केला जातो. हीच गोष्ट प्रत्येक कृतीबाबत आहे. स्वतःच्या नि फक्त स्वतःच्या सुखासाठी माणूस कुठलीही कृती करत असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कधीकधी माणसाला दु:खात राहूनच सुख मिळतं (असं त्याचं आतल्या आत मत असतं. कदाचित नकळत पण तेच खरं आहे.) ही त्याची सुखी होण्यासाठी केलेली कृती असते.

तिमा 20/11/2014 - 15:24
'प्रकाश बाबा आमटे' बघितलात तर, सरसकट सर्व त्याग ढोंगी असतो असे म्ह्णण्यापूर्वी तुम्ही परत विचार कराल.

वडापाव 20/11/2014 - 18:35
प्रकाश बाबा आमटे पाहिलाय. "आपण 'त्याग' केलाय" असं त्यांना वाटतही नसावं. त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. स्वतः भुकेलं राहून आपल्या बाळाला खाऊ घालणा-या आईच्या या कृत्यात कुठलीही त्यागाची भावना नसते, नसावी. पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. जेव्हा एखादा त्याग करतो, तेव्हा कोणीतरी त्या त्यागातून उपभोग घेतो. 'गरज' हा पात्रतेचा/हक्काचा निकष नाही. दुस-याच्या त्यागावर जगणारा 'गरजू' हा तसं जगेपर्यंत, आणि त्याच्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची शक्य असल्यास परतफेड करेपर्यंत नालायक असतो.

In reply to by वडापाव

>>>>त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. माणसाला स्वत:च्या आयुष्याशिवाय जास्त प्रिय काय असतं? पण बाबा आमटे, प्रकाश आमटें आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेच आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन. >>>>पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. कुठलीच आई असं करणार नाही. जे अन्न उपलब्ध आहे ते ती दोघांमध्येही वाटून देईल. एकच पोळी असेल तर स्वतः उपाशी राहून अर्धी पोळी स्वतःच्या आणि उरलेली अर्धी शेजारच्या मुलाला देईल.

वडापाव 20/11/2014 - 23:06
'वैयक्तिक'या शब्दाची व्याप्ती त्यांच्यासाठी मोठी आहे. मग उरलेली अर्धी पोळी जी दुस-याच्या मुलाला दिली तो त्याग आहे. जर त्या दुस-या मुलाबद्दलही आपल्या मुलाएवढीच आपुलकी असेल तर ठीक, मग तो त्याग नसेल. पण तेवढ्या प्रमाणात आपुलकी नसेल, तर जेवढे मनातल्या मनात ती आढेवेढे घेईल तेवढा ती त्याग करेल. मुळात त्या मुलाला भरवणं ही शेजा-याची जबाबदारी आहे. तो ती पाळत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची शुश्रुषा तिला वाटून घ्यावी लागते. हाच मुद्दा आहे. आपली लढाई लढायला जाताना इतरांचा पाठिंबा हा ब-याचदा नुसता नावाला असून मुळात त्यांच्यामुळे विकतची दुखणी अंगावर घ्यावी लागतात ज्याने आपण जास्त अशक्त होतो.
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

कोवळा हुंकार

समयांत ·

जेपी 19/11/2014 - 15:50
समयांत आमच्या संघटनेत या. प्यार का पंचनामा करतो सगळे मिळुन.

जेपी 19/11/2014 - 15:50
समयांत आमच्या संघटनेत या. प्यार का पंचनामा करतो सगळे मिळुन.
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

माहितगार ·

कल्पनेला खाद्य पुरवणारी ही असली गणितं..लोकं मांडतच असतात..आजच चे.पु.आणि व्हॉट्सप वर तेंडुलकर्/सेहेवाग्/रोहित शर्मा यांनी मारलेल्या डबल सेंचुरीजच्या मॅच मधे..त्या तिह्नी मॅच आपण १५३ रनांच्या फरकानी जिंकलो..अशी पोस्ट फिरताना पाहिली!

माहितगार 14/11/2014 - 23:28
हम्म... अर्थात या ११४ क्रमांकात सरळ सरळ गणित होते, शिक्षक/शिक्षीका महोदय जे कुणी असतील त्यांनी विद्यार्थ्यांची सहज म्हणून फिरकी घेतली असेल भाबड्या विद्यार्थ्यांनी लगेच शंका न विचारणे खरेतर त्या गुरुजनांना स्वतःसच आतून खुपले असण्याची शक्यता अधीक वाटते.

हाडक्या 14/11/2014 - 23:37
भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात.
ह्यात लॉजिक गंडलंय असं वाटत नाही का हो ? म्हणजे असे की भगवद गीतेचा ११४ वा श्लोक का जादूई? एखाद्या पुस्तकाची ११४ वी ओळ अथवा बायबलचे ११४ पान देखील चालेल की ? संबंध ११४ या संख्येचा असताना भगवद गीतेला जोडण्याचा संबंध समजला नाही.. इथे कोणी फसूच कसा शकेल हे नाही कळाले? मुलांना सांगणार्‍याला हे समजले नसेल तर अवघडच आहे.

In reply to by हाडक्या

माहितगार 14/11/2014 - 23:46
पाल्याच्या वयात मी स्वतः असताना शिक्षक गणितात चुकलाकी माझी शंका तयार असे, इतर कुणी कसे फिरवले या पेक्षा आमचे पाल्य फिरले कार्यकारण न तपासता सहज विश्वास ठेऊन बसले, याचेच याचेच अत्यंत वाईट वाटले पण प्रसंग जसा झाला तो असा झाला, बरे आमच्या पाल्याने कधी भगवद गीता ना पाहिली ना वाचली, शेवटी या निमीत्ताने आमच्या पाल्याचे आपसूक शिक्षण झाले ते बरेच झाले. असो

आयुर्हित 15/11/2014 - 10:08
आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे. अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत. पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते हे ज्या दिवशी जगासमोर येईल तो सुदिन ठरावा.

माहितगार 15/11/2014 - 11:04
पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते....
काय म्हणायच आहे ते नीटस समजल नाही. कुठल्या जुन्या चर्चांमध्ये सहभाग घेतला असल्यास पुन्हा न टंकता जुन्या धागा प्रतिसादाचा दुवा दिला तरी चालेल. मुद्दा नवा असल्यास अधिक समजून घेऊ इच्छितो.
अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत.
यातनं काय सुचवू इच्छित आहात ते तेवढ लक्षात आल नाही.
आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे.
हम्म.....

In reply to by माहितगार

आयुर्हित 15/11/2014 - 16:14
हा प्रतिसाद आपल्या या वाक्यासाठी आहे.
सध्या सत्यनारायण कथे बद्दल चर्चा चालू आहे, अधून मधून असे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर धागे चर्चा निघतच असतात (पुढेही निघतील). थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, एखादी गोष्ट ५० % वेळा होईल ५० % वेळा होणार नाही, याची तशी सर्वसाधारण पणे सर्वांनाच कल्पना असते. तरी सुद्धा एखादी गोष्ट व्हावी अशी मनातून खूप इच्छा आहे, मग एखादी विशीष्ट प्रार्थना, विशीष्ट पुजा, विशीष्ट सुपरस्टीशन अमलात आणले जाते, आणि बघता बघता हातात घवघवीत यश येते. या गोष्टींकडे आपण फक्त सुपरस्टीशन अंधश्रद्धा याच दृष्टिने पहात असतो.

कल्पनेला खाद्य पुरवणारी ही असली गणितं..लोकं मांडतच असतात..आजच चे.पु.आणि व्हॉट्सप वर तेंडुलकर्/सेहेवाग्/रोहित शर्मा यांनी मारलेल्या डबल सेंचुरीजच्या मॅच मधे..त्या तिह्नी मॅच आपण १५३ रनांच्या फरकानी जिंकलो..अशी पोस्ट फिरताना पाहिली!

माहितगार 14/11/2014 - 23:28
हम्म... अर्थात या ११४ क्रमांकात सरळ सरळ गणित होते, शिक्षक/शिक्षीका महोदय जे कुणी असतील त्यांनी विद्यार्थ्यांची सहज म्हणून फिरकी घेतली असेल भाबड्या विद्यार्थ्यांनी लगेच शंका न विचारणे खरेतर त्या गुरुजनांना स्वतःसच आतून खुपले असण्याची शक्यता अधीक वाटते.

हाडक्या 14/11/2014 - 23:37
भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात.
ह्यात लॉजिक गंडलंय असं वाटत नाही का हो ? म्हणजे असे की भगवद गीतेचा ११४ वा श्लोक का जादूई? एखाद्या पुस्तकाची ११४ वी ओळ अथवा बायबलचे ११४ पान देखील चालेल की ? संबंध ११४ या संख्येचा असताना भगवद गीतेला जोडण्याचा संबंध समजला नाही.. इथे कोणी फसूच कसा शकेल हे नाही कळाले? मुलांना सांगणार्‍याला हे समजले नसेल तर अवघडच आहे.

In reply to by हाडक्या

माहितगार 14/11/2014 - 23:46
पाल्याच्या वयात मी स्वतः असताना शिक्षक गणितात चुकलाकी माझी शंका तयार असे, इतर कुणी कसे फिरवले या पेक्षा आमचे पाल्य फिरले कार्यकारण न तपासता सहज विश्वास ठेऊन बसले, याचेच याचेच अत्यंत वाईट वाटले पण प्रसंग जसा झाला तो असा झाला, बरे आमच्या पाल्याने कधी भगवद गीता ना पाहिली ना वाचली, शेवटी या निमीत्ताने आमच्या पाल्याचे आपसूक शिक्षण झाले ते बरेच झाले. असो

आयुर्हित 15/11/2014 - 10:08
आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे. अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत. पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते हे ज्या दिवशी जगासमोर येईल तो सुदिन ठरावा.

माहितगार 15/11/2014 - 11:04
पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते....
काय म्हणायच आहे ते नीटस समजल नाही. कुठल्या जुन्या चर्चांमध्ये सहभाग घेतला असल्यास पुन्हा न टंकता जुन्या धागा प्रतिसादाचा दुवा दिला तरी चालेल. मुद्दा नवा असल्यास अधिक समजून घेऊ इच्छितो.
अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत.
यातनं काय सुचवू इच्छित आहात ते तेवढ लक्षात आल नाही.
आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे.
हम्म.....

In reply to by माहितगार

आयुर्हित 15/11/2014 - 16:14
हा प्रतिसाद आपल्या या वाक्यासाठी आहे.
सध्या सत्यनारायण कथे बद्दल चर्चा चालू आहे, अधून मधून असे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर धागे चर्चा निघतच असतात (पुढेही निघतील). थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, एखादी गोष्ट ५० % वेळा होईल ५० % वेळा होणार नाही, याची तशी सर्वसाधारण पणे सर्वांनाच कल्पना असते. तरी सुद्धा एखादी गोष्ट व्हावी अशी मनातून खूप इच्छा आहे, मग एखादी विशीष्ट प्रार्थना, विशीष्ट पुजा, विशीष्ट सुपरस्टीशन अमलात आणले जाते, आणि बघता बघता हातात घवघवीत यश येते. या गोष्टींकडे आपण फक्त सुपरस्टीशन अंधश्रद्धा याच दृष्टिने पहात असतो.
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

एकदा तरी पहावा असा.

नाखु ·

बोका-ए-आझम 31/10/2014 - 12:13
चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही) हे बेष्ट. बरेच वेळा चित्रपटाची समीक्षा करणे म्हणजे त्याची कथा सांगणे असा लोकांचा समज असतो. तुम्ही तसं केलेलं नाही हे चांगलं आहे.

सौंदाळा 31/10/2014 - 15:38
वाटच बघत होतो या चित्रपटाच्या मिपा समीक्षणाची. दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब बघायचा विचार होता पण जमले नाही. नक्की बघणार

@ तिरकी रेघ थोड्याच पण खटकणार्या बाबी (ऊणीवेच्या बाजू नाहीत तर मज पामराच्या अपेक्षा) @एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा >>> सहमत. @खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही >>> +++१११ @पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल) >> ये भी रैट्ट है। @सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो >>> *YES* एकदम मंजे एकदम रैट्ट!!! *HAPPY* ----------------------- या शिवाय ... सोनाली(तै) कुलकर्णींच्या ऐवजी सदर व्यक्तिरेखेची गरज पूर्ण करणारी (दुसरी) सक्षम अभिनेत्री घ्यायला हवी होती. एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे,(विशेषतः बिबट्या मेल्याचा प्रसंग) त्यामुळे काहि प्रसंगातली गंभीरता निष्प्रभ झालीये. एकदोन ठिकाणी तर हसूही येतं. बाकि सर्व ठीकठाक आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संचित 03/11/2014 - 09:31
एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे तरी बर्र. जुन्या सोनाली तै आहेत. नवीन सोनाली तैईना तर (कमी काय... जास्ती काय) अभिनयच करता येत नाही.

छान परिक्षण ! बहुतेक मुद्दे चपखल आहेत. चित्रपट मनावर परिणाम करतो हे निश्चित... पण बरेच दिवस मनात घर करून बसेल असा नाही... तो तसा असायला पाहिजे इतकी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची खोली आणि व्याप्ती निश्चितच आहे.

नाखु 03/11/2014 - 15:49
परिक्षण लिहिण्यास माझा मुलगा (वय १२ वर्षे) कारण ठरला: हा चित्रपट पहायचा आहे त्याच वेळेस आलेला "हॅपी न्यु इअर" असताना !!! हेच मला आवडले!! चित्रपट पहाताना त्याच्या विचार-शंका,माझ्या अल्प्मतीने दिलेली स्पष्टीकरणे-पळवाट यातून हा विषय मिपा बोर्डावर आणावा असे वाटू लागले. आपले पहिलेच लिखाण वाचले गेले आणि प्रतीसाद-दखल झाले याचा आनंद आहे. सर्व वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार.

गणेशा 03/11/2014 - 18:40
चित्रपट खरेच छान आहे, आणि एकदा नाही दुसर्यांन्दा पाहण्यासारखा ही आहे. मी दूसर्यांनादा पण जातो आहे पहायला.. बाकी अडव्या-उभ्या रेघा असतातच.. पण माणसाचा परिस्थीलाच आव्हान देवुन केलेला प्रवास खरेच जबरदस्त आहे.. सुंदर सिनेमा .. प्रत्येकाने मराठी चित्रपट पहावेच पहावे.

अरुन मुम्बै 05/11/2014 - 00:10
चित्रपट - डॉ. प्रकाश बाबा आमटे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा - समृद्धी पोरे सीन 1- एका जिल्हाधिका-याच्या टेबलावरचा फोन खणखणतो. टेबलावरच्या नेमप्लेटमुळे त्याचं आडनाव 'कांबळे' असल्याचं कळतं.. पुढील फोनवरचा संवाद.. कांबळे - हो, बोला सर... पलिकडून - प्रकाश बाबा आमटे हे कोण आहेत? त्यांच्यावर मोनॅको देशाने टपाल तिकिट काढलंय. कांबळे - हो, हो मी ओळखतो त्यांना. त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहली आहे. पलिकडून - आर यु शुअर मि. कांबळे? कांबळे - येस सर, आय अॅम व्हेरी मच शुअर पलिकडून - देन व्हू वॉज बाबासाहेब आंबेडकर? कांबळे - ?? .... सॉरी सर, या प्रकाश आमटेबद्दल माहिती काढून सांगतो. या सीनमधून समृद्धी पोरे यांनी नेमके काय म्हणायचे होते? कांबळे आडनावाच्या जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा आमटे यांच्यातला फरक ठाऊक नसणार का?

बोका-ए-आझम 31/10/2014 - 12:13
चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही) हे बेष्ट. बरेच वेळा चित्रपटाची समीक्षा करणे म्हणजे त्याची कथा सांगणे असा लोकांचा समज असतो. तुम्ही तसं केलेलं नाही हे चांगलं आहे.

सौंदाळा 31/10/2014 - 15:38
वाटच बघत होतो या चित्रपटाच्या मिपा समीक्षणाची. दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब बघायचा विचार होता पण जमले नाही. नक्की बघणार

@ तिरकी रेघ थोड्याच पण खटकणार्या बाबी (ऊणीवेच्या बाजू नाहीत तर मज पामराच्या अपेक्षा) @एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा >>> सहमत. @खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही >>> +++१११ @पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल) >> ये भी रैट्ट है। @सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो >>> *YES* एकदम मंजे एकदम रैट्ट!!! *HAPPY* ----------------------- या शिवाय ... सोनाली(तै) कुलकर्णींच्या ऐवजी सदर व्यक्तिरेखेची गरज पूर्ण करणारी (दुसरी) सक्षम अभिनेत्री घ्यायला हवी होती. एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे,(विशेषतः बिबट्या मेल्याचा प्रसंग) त्यामुळे काहि प्रसंगातली गंभीरता निष्प्रभ झालीये. एकदोन ठिकाणी तर हसूही येतं. बाकि सर्व ठीकठाक आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संचित 03/11/2014 - 09:31
एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे तरी बर्र. जुन्या सोनाली तै आहेत. नवीन सोनाली तैईना तर (कमी काय... जास्ती काय) अभिनयच करता येत नाही.

छान परिक्षण ! बहुतेक मुद्दे चपखल आहेत. चित्रपट मनावर परिणाम करतो हे निश्चित... पण बरेच दिवस मनात घर करून बसेल असा नाही... तो तसा असायला पाहिजे इतकी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची खोली आणि व्याप्ती निश्चितच आहे.

नाखु 03/11/2014 - 15:49
परिक्षण लिहिण्यास माझा मुलगा (वय १२ वर्षे) कारण ठरला: हा चित्रपट पहायचा आहे त्याच वेळेस आलेला "हॅपी न्यु इअर" असताना !!! हेच मला आवडले!! चित्रपट पहाताना त्याच्या विचार-शंका,माझ्या अल्प्मतीने दिलेली स्पष्टीकरणे-पळवाट यातून हा विषय मिपा बोर्डावर आणावा असे वाटू लागले. आपले पहिलेच लिखाण वाचले गेले आणि प्रतीसाद-दखल झाले याचा आनंद आहे. सर्व वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार.

गणेशा 03/11/2014 - 18:40
चित्रपट खरेच छान आहे, आणि एकदा नाही दुसर्यांन्दा पाहण्यासारखा ही आहे. मी दूसर्यांनादा पण जातो आहे पहायला.. बाकी अडव्या-उभ्या रेघा असतातच.. पण माणसाचा परिस्थीलाच आव्हान देवुन केलेला प्रवास खरेच जबरदस्त आहे.. सुंदर सिनेमा .. प्रत्येकाने मराठी चित्रपट पहावेच पहावे.

अरुन मुम्बै 05/11/2014 - 00:10
चित्रपट - डॉ. प्रकाश बाबा आमटे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा - समृद्धी पोरे सीन 1- एका जिल्हाधिका-याच्या टेबलावरचा फोन खणखणतो. टेबलावरच्या नेमप्लेटमुळे त्याचं आडनाव 'कांबळे' असल्याचं कळतं.. पुढील फोनवरचा संवाद.. कांबळे - हो, बोला सर... पलिकडून - प्रकाश बाबा आमटे हे कोण आहेत? त्यांच्यावर मोनॅको देशाने टपाल तिकिट काढलंय. कांबळे - हो, हो मी ओळखतो त्यांना. त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहली आहे. पलिकडून - आर यु शुअर मि. कांबळे? कांबळे - येस सर, आय अॅम व्हेरी मच शुअर पलिकडून - देन व्हू वॉज बाबासाहेब आंबेडकर? कांबळे - ?? .... सॉरी सर, या प्रकाश आमटेबद्दल माहिती काढून सांगतो. या सीनमधून समृद्धी पोरे यांनी नेमके काय म्हणायचे होते? कांबळे आडनावाच्या जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा आमटे यांच्यातला फरक ठाऊक नसणार का?
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे. नमन झाल्यावर आता मुळ विषयः डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला. सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतल

काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...

समीरसूर ·

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 15:09
काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगला लेख आहे आणि कळेल अश्या भाषेत लिहीलाय. हल्ली मिपा वर अगम्य मराठीत लिहीण्याचा एक अपमार्केट ट्रेंड चालू आहे. कलेच्या प्रांतात क्लास आणि मास असावे असे मला वाटते. "मास" कलाकृतीचा आनंद जरूर घ्यावा, पण ते बरेच अलिकडचे स्टेशन आहे प्रवासातले ह्याची जाणिव असू दे. बादवे - हिमेश च्या पहील्या ५-६ सिनेमांची गाणी मला "क्लास" वाटली. मटेरियल गोष्टींबाबत. बर्‍याच वेळेला असे असते की आपली ऐपत असली एखादी गोष्ट करण्याची आणि ती जाहीर असली तर ती गोष्ट उघडपणे न करायचे टाळु शकतो. महाग हॉटेल मधे सारखे जाउन खाउ शकतो इतकी ऐपत असली आणि ती बाकीच्यांना माहीती असली तर मग आपण मला एखाद्या छोट्या हॉटेल मधे कसे जेवण चांगले असते आणि मला तिथेच जेवायला आवडते हे तोंड वर करुन सांगू शकतो. तसेच मल्टीप्लेक्स आणि जुन्या टॉकीज बद्दल आहे

विजुभाऊ 29/10/2014 - 15:13
ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात?
या सगळ्या कोमेन्ट्स हिन्दीत आहेत ना.मग बरोबर आहे. हिन्दी....... नुसता वरवरचा आव. माझे एक सर सांगायचे. "तुम्ही ५ तारांकितीत हॉटेल मधे जाता ते इतराना साम्गण्यासाठी ,दाखवण्यासाठी .जेवण्यासाठी नव्हे. तुम्हाला माहीत आहे सकाळी त्या ५ तारांकीत जेवणाचे काय फारसे वेगळे झालेले नसते. ते कुठे जाते हे सर्व जाणतातच."

आदूबाळ 29/10/2014 - 15:22
येब्बात! तुमचां आणि माझा मत्त बराब्बर जमतां! मला आवडणार्‍या पण डा.मा. समजल्या गेलेल्या गोष्टी: १. पोलिस टाईम्स २. "होम मिनिस्टर" ३. काडेपेट्यांचे छाप जमवणे ४. कागदाची विमाने आणि बाण करणे आणि उडवणे अजून आठवल्या की टंकतो.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 29/10/2014 - 16:49
होम मिनिस्टर मला पण आवडते. आणि सह्याद्री चॅनलवरचे चालता-बोलता पण भारी आहे. सोप्या सोप्या प्रश्नांना लोकं जी मजेदार उत्तरं देतात ती ऐकून कंप्लीट मनोरंजन होते. :-)

एक सुधारणा - 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है ' हे गाण हिमेश च नसून साजिद -वाजिद यांच आहे . 'प्यार किया तो डरना क्या ' या चित्रपटाला जतिन -ललित , हिमेश आणि साजिद -वाजिद असे ३ संगीतकार होते त्यामुळे हा घोळ झाला असावा . बाकी आवड अपनी अपनी . स्पष्टीकरण का देत बसायची लोकाना . ह. घ्या : )

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण . पूर्वी हे कुर्ता-पायजमा घालून कलकत्ता पान तोंडात ठेवून कुमार्,भीमसेनांच्या मैफिलीला जात.खात्री आहे मला- काहीही कळत नसे त्यांना.'मस्तच गायले' ह्या पलिकडे काहीही प्रतिक्रिया नाही. दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या-रफी वा किशोर!

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण "अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?" हे वाक्य आणि लेखाचा सुर यात विरोधाभास जाणवतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

समीरसूर 29/10/2014 - 16:54
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय? ;-)

विजुभाऊ 29/10/2014 - 16:02
माईसाहेबानी खूपच महत्वाचे मुद्दे सांगितले. अर्थात रफी वा किशोर हे जी एम दुर्राणी किंवा आर सी बोराल अथवा पंकज मलीकपेक्षा खूपच चांगले गातात. देवीकाराणी चा सुद्धा आवाज चांगला होता. नव्यापैकी म्हणजे शारदा बरी होती. उगाच कशाला कोणाची कोणाशी तुलना करायची. लोकानी मिफीलीला जाताना धोतर कोट घातले काय किंवा कुर्ता पैजामा घातला.अंग झाकणे महत्वाचे. आदिवासी बाम्धवाना तेवढे सुद्धा सूख मिळत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 16:47
"एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते." अशा भिकार कल्पना असलेल्या लोकांना मी तत्काळ फाट्यावर मारतो. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो." लेख मस्त जमून आला आहे.

In reply to by नाखु

पगला गजोधर 29/10/2014 - 19:22
बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो.... अनुमोदन

मदनबाण 29/10/2014 - 16:45
मस्त ! आपल्याला काय आवडतं त्यातुन आनंद घ्यावा ! लोक / इतर काय म्हणतील याचा विचार करण्यात देखील वेळ घालवु नये ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

बोका-ए-आझम 29/10/2014 - 18:54
लोक आणि चपला सारखेच समीरभाऊ! कितीही चांगली चप्पल असली तरी आपण घरात घालून फिरतो का? तसंच. लोकांना फाट्यावर मारा आणि जे वाटतं ते करा. Never Explain. Your Friends don't need it, your enemies won't believe it. So who cares?

मारवा 29/10/2014 - 19:45
जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! तुम्ही जो आर्यनिवास म्हणता तो तर मला माहीत नाही मात्र मागे एकदा जळगावला पहिल्यांदा च जाण्याचा योग आला होता. तर हे शहर मला खुप आवडले. इथे मी काही छान छान खाण्याचा आनंद घेतला व काही अड्डॅ हेरुन ठेवले १- या शहरात जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतीचे वांग्याचे भरीत मिळते. बस स्टॅन्ड जवळ च एक बी.जे. मार्केट नावाची जागा आहे त्यात एक फेमस हॉटेल आहे. तिथे अति उच्च दर्जाचे वांग्याचे भरीत नेहमी च मिळते. वा वा वा. २- त्याच मार्केट च्या थोड च जवळ एक मिठाई चे दुकान आहे नाव आहे महालक्ष्मी स्वीट्स येथील मिठाई व चिवडा या दोन गोष्टींचा दर्जा तुम्ही विचार करु शकत नाही इतका उच्च आहे. अप्रतिम मिठाई खास करुन काजु कतली ओ माय गॉड तुम्ही चव चाखलीत तर पागल व्हाल गॅरंटी त्यात ही फ्लेवर आहेत स्ट्रॉबेरी,मँगो, चॉकलेट व रेग्युलर व्हाइट क्लासिक काजु कतली. ग्रेट मिठाई साठी येथे भेट द्यावी. ३- या शहरात शेव भाजी असामान्य चवीची भेटते कुठल्याही हॉटेलात खा इथली शेवभाजी वन ऑफ इटस काइंड ४- वयोमानाने मेमरी अंधुक लोकप्रिय मिसळ का काय असे एक दुकान पण या शहरात आहे तिथे मिसळ फार भन्नाट मिळते ५- वरील सर्व पदार्थ खाउन ( समजा महालक्ष्मी त नाही गेलात ) आणी पोटाचा जाळ जास्त झाला तर या शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन जवळच एक मोठ मार्केट आहे आता पत्ता नाय सांगता येणार पण एक लस्सी मिळते गायत्री का काय नाव गाडी च आहे पण बॉस लस्स्सी जैसी कोई नही हे सिरीयल याच लस्सी च्या नावाने बनविले होते खुप सुंदर शहर मी एकदाच गेलो इथे मात्र माझ्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला प्रचंड आनंद देणार शहर अजुनही माझ्या आठवणीत ताज आहे.

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:22
भरीत मिळण्याचे ते ठिकाण म्हणजे कृष्णा हॉटेल. तिथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. भाकरी, भरीत, डाळगंडोरी, शेवभाजी, ठेचा, मटकी उसळ...जबरदस्त चव, मेंदूला कामाला लावणारी झणझण. मी जळगांवला गेलो की इथली भाकरी, भरीत, डाळगंडोरी एकदा तरी चापतोच. बाकी मिठाईचा आणि माझा फारसा संबंध नसल्याने महालक्ष्मी माहित नाही. :-( आर्यनिवास नटवर टॉकीजच्या जवळ आहे. फुले मार्केट भागात. कधी गेलात जळगांवला तर एकदा जाऊन या. ऐंशी रुपयात मजबूत जेवण. तिथेच जवळ एक नैवेद्य नावाचा नवा डायनिंग हॉल उदयाला आला आहे. तिथेही चांगले जेवण मिळते. ते थोडे गुजराती स्टाईलचे आहे पण चव छान आहे. पण आर्यनिवासची सर नाही त्याला. जळगांव हे एक छान टूमदार शहर आहे. एकदम शांत आणि कोलाहल नसलेलं. :-)

In reply to by समीरसूर

मनिष 30/10/2014 - 16:12
मनमंदिर आहे का अजून? मस्त पाणीपुरी मिळायची तिथे आणि मोरॅक्को आहे का अजून? त्याच्या शेजारच्या बुक स्टॉल वरून कित्येक चाचा चौधरीची पुस्तके घेतलीत लहानपणी! तो कट्टा २ तारखेनंतर असेल तर मी पण येतो! :-)

In reply to by समीरसूर

अगदी अगदी.. खरोखर मस्त भरित आणि बाजरीची भाकरी बरोबर शेवेची भाजी.. जळगावला गेलो की एक तरि फेरी ठरलेली.. छातीमध्ये आठवणीने कळ आली..

In reply to by मारवा

स्मिता. 18/12/2014 - 01:37
मूळ लेखातला आणि या प्रतिसादातले जळगांवचे उल्लेख वाजून 'नोस्टॅल्जिक' झाले :) बाकी लेखाशी सहमत. आपली आवड ही आपली असते, दुसर्‍याला आवडण्याकरता नसते!

बाबा पाटील 29/10/2014 - 19:45
स्वतःला आनंद मिळतो तस माणसाने जगत जाव, त्या जगण्यात मजा आहे,मी ही असाच स्वच्छंदी जगतो,इतर कुठे रिकामे धंदे करण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात मी जास्त मोकळा राहतो, दिवेआगारचा समुद्र मला भावतो,माझ्या राजाचे गड किल्ले मला बेधुंद करतात्,पण इथे मला प्रत्येक वेळी माझ्या लेकींची संगत लागते,का कुणास ठावुक बरीच लोक एकएकटे फिरतात मी मात्र बायको आणी लेकीसह सगळा गोतावळा घेवुन फिरतो, बर्‍याचदा तर माझ्या छोट्या सव्वा वर्षाच्या लेकीपासुन ते १०० वर्षाच्या आज्जी पर्यंत असे १५-२० लोक एकत्र भटकत असतो अगदी गडकिल्ल्यांवर देखिल,माझी माणस माझ जगण आहे.हा फक्त माझ्या हातात एखाद पुस्तक पडे पर्यंत्,कारण हातात जेंव्हा पुस्तक पडत तेंव्हा मात्र माझ्याशी संवाद साधायचा म्हटल की बायकोला मला चिमटे काढावे लागतात आणी लेक मात्र तेच पुस्तक माझ्या डोक्यात घालते. असो,प्रत्येकाच जगण वेगळ असत्,पण जे असत ते मनस्वी असाव एव्हडच वाटत.

मी-सौरभ 29/10/2014 - 19:47
आपले बरेच विचार पटतात :) बसणर्‍यातले असाल तर भेटूया कधीतरी पुण्यनगरीत...नसाल तर जनसेवा पण चालेल

In reply to by टवाळ कार्टा

समीरसूर 30/10/2014 - 13:30
जहां चार यार मिल जाये वही रात हो गुलजार... कट्टा तर जमून राहिलाय असं दिसतंय... :-) बोला कधी आणि कुठे भेटायचे? अजून कोण कोण येतंय?

In reply to by मी-सौरभ

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 12:29
जनसेवा मधे "काम नसताना गप्पा मारत बसू नये" अश्या टाईप च्या पाट्या आहेत. आणि मालक हाताला धरुन बाहेर काढण्याला पण मागेपुढे बघणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर 30/10/2014 - 13:28
अशी कुठलीच पाटी नाहीये तिथे. आणि तिथला माहोलच असा असतो की जेवण झालं की माणसाला आडवं होता येत नाही म्हणून हात धुतल्यानंतर लोकं लगेच बाहेर पडतात. शिवाय जागेसाठी ताटकळत असलेली माणसं बघून जास्त वेळ थांबायला बरं नाही वाटत. ती जागा गप्पा मारण्यासाठी नाहीच. तिथे तोंड उघडायचं ते फक्त घास घेण्यासाठी. ;-) गप्पा काय, संभाजी पार्कात नाहीतर चौकात उभं राहून देखील मारता येतात. :-) तिथे फक्त जेवायचं. फाईन डायनिंग एक्सपीरियन्स वगैरे शब्दही तिथल्या कर्मचार्‍यांनी किंवा मॅनेजरने ऐकले नसतील. आनेका, खानेका, जानेका...और कुछ नही करनेका...

सुहास.. 29/10/2014 - 21:32
एकदम मस्त लेख ..आवड आपली आपली !! बाकी तुम तो ठहरे च मला आश्चर्य नाही वाटले , मी ही त्या एका आणि दुसरे ते यारों मैंनै पंगा ले लिया एकतोच !! शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत, मी थोडा ..नाही ..थोडा नाही..महाभयानक अडामन्ट आहे का काय माहीत ते स्टार होटेल अणि ते बसुन त्या, काय ते, साद्र संगीत, मध्ये रुबाब दाखविण्यापेक्षा ना , बियर शॉपीच्या आडबाजुला शेंगदाण्याची पुडी एका हातात आणि बाटली दुसर्‍या हातात अशीच आजवर प्यायला आवडली आहे ..पुनम मध्ये तर दोस्तोंकी खातीर .. आणि खाण्याच म्हणशील तर टपरीच पाहिजे , तुला आजवर चायनीज न खाल्लेला माणुस बघीतला नसेल तर त्याला माझा फोटो दाखव ( हे खाण्यापेक्षा मी गवत खाईन ) , किंवा साध हॉटेल , त्या पुनमला ही मी दाल खिचडी च खाल्ली आहे ..एरवी, स्ट्रीट फुड च ..जिथे आणि जसे भेटेल :) बाकी मस्त आठवणी निघाल्यात स्वता:विषयी या लेखामुळे ...धन्यवाद यार !!

In reply to by सुहास..

समीरसूर 30/10/2014 - 09:27
पहले तो कभी कभी गम था...हे पण एक भारी गाणं. त्यात नौशीन सरदार होती. चायनीज मला पण फारसं आवडत नाही. बाकी शिवाजीनगरच्या सिमला ऑफिसच्या मागच्या गल्लीत ज्या टपर्‍या आहेत तिथे वडापाव, मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा वगैरे पदार्थ छान मिळतात. खरं म्हणजे तिथला माहोल आणि निवांतपणा मला जास्त आवडतो.

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 30/10/2014 - 13:03
पहले तो कभी कभी गम था
हे माझंही आवडतं गाणं आहे. याची एक फिमेल व्हर्जन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे हे गाणं रहीम शाह नावाच्या अफगाणी गायकानेही गायलं आहे. गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अफलातून आहे.

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:30
बरेच रसिक पुरुष प्रेक्षक केवळ जान्हवीसाठी ही मालिका बघतात असा मला दाट संशय आहे. ;-) ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती वा वा...क्या बात है! :-) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 30/10/2014 - 09:32
डेक्कनला चितळेंचं जे मोठं दुकान आहे त्याच्या शेजारी. गरवारे पुलाला लागून मागच्या ज्या गल्लीत डेक्कनचे पोस्ट ऑफिस आहे, तिथे!

खटपट्या 30/10/2014 - 02:37
शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे.
खरंच ?? बाकी लेख आवडला !! मी रात्री जेउन खाली फिरायला जाताना अर्धी विजार घालतो हे माझ्या बायकोला आवडत नाही कारण तिच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. तीच्या मैत्रिणींना आवडावे म्हणून मी पुर्ण विजार का घालावी ? अर्धी विजार म्हणजे डाउन मार्केट बहूतेक !!!

In reply to by खटपट्या

समीरसूर 30/10/2014 - 09:39
पण रात्री तुम्ही फिरायला जातांना बायकोच्या मैत्रिणींना सोबत घेऊन जात नसणार ना? मग त्यांना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? :-) बायकांना जे आवडतं ते आवडत नाही; जे आवडत नाही ते आवडतं; बायकांचा नकार म्हणजे होकार आणि होकार म्हणजे होकारच! असं काहीसं असतं असं म्हणतात बुवा. ;-) यावरून "पुरानी जीन्स, और विजार, मुहल्ले की वो छत मेरे यार..." आठवलं. आम्ही गिटारऐवजी 'विजार' म्हणायचो...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 30/10/2014 - 14:33
ऐकलंय की. पण ते इतकं आवडलं नाही. बाकी, अल्ताफ राजाची खाली उल्लेखिलेली सर्व गाणी चिकारदा ऐकलीत. खास मुसलमान लग्नांत वाजणारी गाणी म्हणूनच मला खरे तर ही जास्ती प्रचलित आहेत.

"माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. " ०००००० सहमत.... सेम हियर...

वेल्लाभट 30/10/2014 - 11:01
असं झालं होतं तुम्हाला.... बरोब्बर? :) असो. आता प्रतिसादात काय काय लिहू असं होतंय मला. बर मुद्द्यांनुसार जातो.
नदीम-श्रवणचे संगीत:
: खरं तर संपूर्ण नव्वदीच्या दशकातलं संगीत, अगदी २००३ २००४ पर्यंत... हे आताच्यापेक्षा कमालीचं श्रवणीय व मेलडीयस होतं असं मला वाटतं. मला वैयक्तिक हे संगीत अत्तिशय आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे खास जमवून जमवून केलेलं. हवं असल्यास सांगा. त्यात रिक्शा साँग्स, किंवा खतरनाक साँग्स असा एक वेगळा फोल्डर असून, त्यामधे 'गादीवाल्या-गाणीवाल्या' (आमची टर्म) रिक्षांमधे वाजणारी खास गाणी आहेत. ढस्स्स्स्स ढस्स्स्स्स्स असा ट्रेबल हेवी आवाज .... आहाहा ! मझाच वेगळा. गाडीतल्या माझ्या पेन्ड्राईव्ह मधे न चुकता हे कलेक्शन असतं.
"तुम तो ठहरे परदेसी":
अल्ताफ राजा अफाट माणूस आहे आणी तीन-पाच गाण्यांनीच का होईना तो अमर झालेला आहे. आवारा हवा का... ची पारायणं झालीयत माझी.
चेन्नई एक्सप्रेस
बघितला नाही, सो नो कमेंट्स.
हाउसफुल
भारी आहे. ह ह पु वा. पण उत्तरोत्तर साजिद खान नामक इसम भावात गेला, वहावत गेला........ आणि मग डोक्यात गेला.
हिमेश रेशमिया
.... नाकगंधर्व ! (कानाला हात लावतो).... काय बोलावं हिमेश सरांबद्दल ! केवळ कमाल गायक, संगीतकार. मला, प्रामाणिकपणे त्याची गाणी ऐकायला आवडतात, मजा येते. आशिक बनाया.... पासून ते मन का रेडियो, तंदूरी नाईट्स पर्यंत. एक से एक. याचंही कलेक्शन आहे भलं मोठ्ठं. हवं असल्यास सांगणे.
उई अम्मा ते तोफा तोफा
..... हं सहमत
धनंजय
:) सहीच!
डायनिंग हॉल्स
.... पंजाबी-चायनिज पासून सुटका हवी असल्यास जरूर जाणे. 'सर्व्ह' केलेल्या खाण्यापेक्षा 'वाढलेलं' खाण्याची मजाच और. ती खरी मजा.
पान
घरी जमवलेलं छान लागतंच, पण बाहेरच्या कलकत्ता मसालाची चव न्यारी.
एकपडदा चित्रपटगृहे
माझा एक मित्र असा आहे की तो आणि मी आवर्जून पिक्चर बघतो आणि तेही एकपडदा मधेच. शक्यतोवर स्टॉल मधून. पान-तंबाखूचा भरून राहिलेला वास. खड्खड वाजणा-या खुर्च्या. पिक्चर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत, शिट्या, टाळ्या, आणि चहूबाजूंनी कानावर येणारे 'फिलर्स' यांचा आनंद घेत पिक्चर बघून जी धमाल येते ती पुढच्या १० मल्टिप्लेक्स मधे बघितलेल्या पिक्चरांनी एकत्रितपणेही येत नाही. असो. लेख आवडला. त्यातल्या गोष्टीही आवडल्या. वर म्हटल्याप्रमाणे.

क्रेझी 30/10/2014 - 11:03
नोकरी लागल्यावर पहिलं शॉपिंग कुठे करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर सगळ्या मैत्रिणींसोबत, आयुष्यात पहिल्यांदाच मॉलची पायरी चढले.तिथे असलेल्या किमती बघून लगेचच स्ट्रीट-शॉपिंग हा एकमेव पर्याय निवडला.पण, मुंबईमधल्या स्ट्रीट-शॉपिंगची मी इतकी जाहिरात केली की त्या मैत्रिणी सुध्दा सुरूवातीला डाऊनमार्केट वाटणा-या त्या मार्केटमधे नंतर नेमाने घिरट्या घालायला लागल्या ;)

चिगो 30/10/2014 - 12:23
हेच आणि हेच.. अत्यंत खुमासदार लेख.. खासकरुन बायको आणि 'काव्या'चं वर्णन खासच.. :-) मलाही हेच एक पटत नाही. तुम्ही साला मार्केटात चालू असलेल्या सद्य फॅशननुसार किंवा जिला जनता उच्च अभिरुची मानते त्यानुसार आपली आवड सांगत असाल, पण म्हणून दुसर्‍यांच्या आवडीला हीन मानण्यात काय अर्थ? मला अन्नू मलिकचीपण काही गाणी आवडतात. खासकरुन "अकेले हम अकेले तुम' मधली. तेच नदीम-श्रवण बद्दल अल्ताफ राजाची "तुम तो ठहरे परदेसी" मधली जवळजवळ सगळीच गाणी आवडतात. त्यातल्या एका गाण्यातला "वो चाहती थी रुह भी उसें सौंप दे मगर उस आदमी की बस बदन पर निगाह थी.." हा पुर्ण शेर मी एका स्पर्धेतपण वापरला होता.. ;-) चेतन भगतची काही पुस्तके मला आवडतात, हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा.. आणि मला "कोसला" आवडलं नाही, "मृत्युंजय" "युगंधर" लै शब्दबंबाळ वाटतात, मात्र सु.शि. माझे आवडते लेखक आहेत म्हटलं की तर कारुण्याचा माराच होतो माझ्यावर.. (मागे ती "बकेट लिस्ट"ची लाट आली होती त्यात तर कुणा मराठी पोरांच्या लिस्टमधे मराठी पुस्तक दिसणं, हेच दुर्मिळ होतं.. :-( ) पुन्हा एकदा, खुमासदार लेखासाठी धन्यवाद.. लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

In reply to by चिगो

वेल्लाभट 30/10/2014 - 12:30
लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..
या वाक्यासाठी टाळी घ्या ! क्या बात है! हेच तर आहे ना.... कळत नाही दुनियेतल्या ९०% लोकांना....

In reply to by आदूबाळ

समीरसूर 30/10/2014 - 13:33
ते "तुम तो ठहरे..." च आहे... जब उनसे इत्तेफाकन...जब उनसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी... क्या नजाकत है...क्या अंदाज है...वा!

In reply to by चिगो

समीरसूर 31/10/2014 - 14:20
'अकेले हम अकेले तुम'ची गाणी छानच होती. अन्नु मलिकची काही गाणी मला खूप आवडतातः चोरी चोरी जब नजरे मिली...- करीब ऐसा जख्म दिया है जो ना फिर भरेगा...- अकेले हम अकेले तुम हाये मेरा दिल चुरा के ले गया...- जोश तेरे दर पे सनम चले आये...- फिर तेरी कहानी याद आयी वो तसव्वुर क आलम...- ऐतराज ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जानेजा...- बाजीगर किताबे बहुत सी पढी होंगी तुमने...- बाजीगर चुरा के दिल मेरा गोरीया चली...- मै खिलाडी तू अनाडी पास वो आने लगे जरा जरा...- मै खिलाडी तू अनाडी तुम से मिलके दिल का है ये हाल क्या कहे...- मै हूं ना ढोल बजने लगा, गांव सजने लगा, कई लौट के आया है...- विरासत गेला गेला दिल गेला गेला...- ऐतराज चंदा मामा सो गये...- मुन्नाभाई एम बी बी एस एक एक हो जाये फिर घर चले जाना...- गंगा जमुना सरस्वती बरसात मे जब आयेगा सावन का महिना...- माँ

In reply to by समीरसूर

योगी९०० 31/10/2014 - 16:38
जबराट लिहिलय की भाऊ...हाउसफुल आणि हिमेसभाई सोडले तर बाकी आवड बर्‍यापैकी मॅच होतायत... अन्नू मलीक ची आणखी काही गाणी माझी ऑल टाईम फेवरेट आहेत.. पंछी नदीया पवन... रेफ्यूजी ऐसा लगता है - रेफ्यूजी छन छन.. -मुन्नाभाई एम बी बी एस चले जैसे हवाये...मै हू ना तुमसे मिलके दिल का - मै हू ना..

In reply to by योगी९००

जिन्क्स 04/11/2014 - 20:23
LOC Kargil चित्रपटातील "एक साथी और भी था" हे गाणं मला प्रचंड आवडतं. एक तर जावेद अख्तर चे शब्द जबरदस्त काळजाला भिडतात आणि त्यातुन आन्नू मलिक ने जी चाल दिली आहे ती लाजवाब आहे.

सिरुसेरि 30/10/2014 - 15:56
पुर्वी प्रभातला दादा कोंड्केंचे चित्रपट पाहणे , भरतला मराठी संगीत नाटक पाहणे , आणी अलका , विजयला ईंग्लिश मुव्हीस पाहणे यात मजा असायची .

समीर मस्त लेख.. परवाच जनसेवात जाण्याचा विषय झाला...:-)..माझं न नवर्याचं खुप आवडतं....:-) आता सोबत जाउ :-) मला पण तुम तो ठेहेरे परदेसी जवळच वाटतं.....आवडतं असं नाही म्हणणार..कारण मी आवर्जुन ते ऐकायला जात नाही कधी....पण कुठे चालु असेल तर गाणं एन्जॉय करु शकते :-) माझा अक्खा बारावी चा अभ्यास मी या गाण्याच्या बॅग्राएउंडला केलाय... शेजारचे अस्लम्चाचा हे गाण दिवसभर लावायचे न मी त्याच्या तालावर अभ्यास करायचे रोज :-)

असंका 31/10/2014 - 13:49
आवडी निवडी ही वैयक्तिक बाब आहे. आपल्याला काय आवडतं हे माहित असलं की झालं, ते इतरांना कसं वाटतं याने काय फरक पडतो? आपल्या सर्व लेखाचा सूर 'मला हे जे आवडतं ते फार विचित्र असल्याने बहुसंख्य लोकांना आवडत नाही आणि त्यांची मला पर्वा नाही' असा झाला आहे. हा काल्पनिक संवाद आहे, आणि ओढून ताणून आणलेला आहे. त्या काल्पनिक विरोधकांना आपण देत असलेले उत्तर हे आक्रस्ताळ्या पद्धतीचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचे राहिले बाजूलाच आणि आपल्यासकट वरचे सर्व प्रतिसाद देणारे पण कुठल्यातरी काल्पनिक विरोधकांना झोडपत बसले आहेत. हे खालचं वाक्य आपल्या लेखात आहे हे आपण स्वतःच विसरलेले आहात का?
पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?
कारण वर आपण हा असा प्रतिसाद दिलेला आहे-
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय?
म्हणजे एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारावे असे झाले. आपल्याला नाही ना वाटत असं वागणं योग्य? मग का वागता तसं?

लेख प्रचंड आवडल्या गेला आहे. उच्चभ्रुपणाचा बेगडी आव आणणार्‍यांना योग्य ठिकाणी मारावे. चढता सुरज धिरे धिरे, तुम तो ठहेरे परदेसी, उलाल्ला उलाल्ला, इक बगलमे चांद होगा, ओ री दुनिया, ही गाणी आणि दादा कोंडके आणि बाप्पीदांची सगळी गाणी प्रचंड आवडतात. प्रभात आणि लक्ष्मीनारायण मधे पिच्चर बघायला मला पण फार आवडते. या शिवाय - सुटीच्या दिवशी सकाळी किंवा इतर दिवशी संध्याकाळी पर्वती / तळजाई / सिंहगडावर भटकायला जाणे - कर्वेनगर मधिल म्हसोबा डोसा सेंटर मधला डोसा खाणे - माधुरी दिक्षीत आणि मधुबाला यांना पहात रहाण्यासाठी त्यांचा कोणताही चित्रपट पहाणे - स्वारगेट एस.टी स्टँड किंवा बसस्टॉपवर तासभरतरी नुसते बसुन रहाणे - किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे - आणि सु.शि.चे कोणतेही पुस्तक उचलुन कोणत्याही पाना पासून सुरुवात करुन वाचत रहाणे मला प्रचंड आवडते. हे असे काही करताना कोण काय म्हणते / म्हणेल याची मी मुळीच पर्वा करत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:56
- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे
हे खास आहे

सिरुसेरि 31/10/2014 - 15:48
अल्ताफचे "थोडा ईन्तजारका मजा लिजिये " ऐकायला छान वाटते . हिमेशची "आपकि कशिश सरफरोश है" , "दिलकी गिरह्मे इक आगसी लगी है" , "लागी लागी लागी प्रेमधून लागी" ही गाणीपण माहोल बनवितात. या 'प्रेमधून' गाण्याची चाल तर एका मराठी भक्तीगीता सारखी वाटते. होणार सून मी मध्ये जान्हवीचे वडील तिला जानू , जानू अशी हाक मारतात , ते मात्र ऐकायला विचित्र वाटते . उगाचच "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याची आठवण होते .

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 31/10/2014 - 16:49
अरे येडा आण्णा आणि छोटा छत्रीचा फ्याण आहे मी...गुरु गुलाब खत्री पण जबरा...पहिल्यांदीच परेश रावलला कोणीतरी झाकोळले

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 31/10/2014 - 17:44
परेश रावलच्या पात्राची कल्पनाच जबरदस्त आहे. - येडा आन्नाला खारा गन्ना - छोटा छत्रीला ताडपत्री - गुरूगुलाबला "मंगलभाई" (गुरू--> मंगळ या न्यायाने) तेव्हा हसून हसून वाट लागते.

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 15:09
काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगला लेख आहे आणि कळेल अश्या भाषेत लिहीलाय. हल्ली मिपा वर अगम्य मराठीत लिहीण्याचा एक अपमार्केट ट्रेंड चालू आहे. कलेच्या प्रांतात क्लास आणि मास असावे असे मला वाटते. "मास" कलाकृतीचा आनंद जरूर घ्यावा, पण ते बरेच अलिकडचे स्टेशन आहे प्रवासातले ह्याची जाणिव असू दे. बादवे - हिमेश च्या पहील्या ५-६ सिनेमांची गाणी मला "क्लास" वाटली. मटेरियल गोष्टींबाबत. बर्‍याच वेळेला असे असते की आपली ऐपत असली एखादी गोष्ट करण्याची आणि ती जाहीर असली तर ती गोष्ट उघडपणे न करायचे टाळु शकतो. महाग हॉटेल मधे सारखे जाउन खाउ शकतो इतकी ऐपत असली आणि ती बाकीच्यांना माहीती असली तर मग आपण मला एखाद्या छोट्या हॉटेल मधे कसे जेवण चांगले असते आणि मला तिथेच जेवायला आवडते हे तोंड वर करुन सांगू शकतो. तसेच मल्टीप्लेक्स आणि जुन्या टॉकीज बद्दल आहे

विजुभाऊ 29/10/2014 - 15:13
ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात?
या सगळ्या कोमेन्ट्स हिन्दीत आहेत ना.मग बरोबर आहे. हिन्दी....... नुसता वरवरचा आव. माझे एक सर सांगायचे. "तुम्ही ५ तारांकितीत हॉटेल मधे जाता ते इतराना साम्गण्यासाठी ,दाखवण्यासाठी .जेवण्यासाठी नव्हे. तुम्हाला माहीत आहे सकाळी त्या ५ तारांकीत जेवणाचे काय फारसे वेगळे झालेले नसते. ते कुठे जाते हे सर्व जाणतातच."

आदूबाळ 29/10/2014 - 15:22
येब्बात! तुमचां आणि माझा मत्त बराब्बर जमतां! मला आवडणार्‍या पण डा.मा. समजल्या गेलेल्या गोष्टी: १. पोलिस टाईम्स २. "होम मिनिस्टर" ३. काडेपेट्यांचे छाप जमवणे ४. कागदाची विमाने आणि बाण करणे आणि उडवणे अजून आठवल्या की टंकतो.

In reply to by आदूबाळ

समीरसूर 29/10/2014 - 16:49
होम मिनिस्टर मला पण आवडते. आणि सह्याद्री चॅनलवरचे चालता-बोलता पण भारी आहे. सोप्या सोप्या प्रश्नांना लोकं जी मजेदार उत्तरं देतात ती ऐकून कंप्लीट मनोरंजन होते. :-)

एक सुधारणा - 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है ' हे गाण हिमेश च नसून साजिद -वाजिद यांच आहे . 'प्यार किया तो डरना क्या ' या चित्रपटाला जतिन -ललित , हिमेश आणि साजिद -वाजिद असे ३ संगीतकार होते त्यामुळे हा घोळ झाला असावा . बाकी आवड अपनी अपनी . स्पष्टीकरण का देत बसायची लोकाना . ह. घ्या : )

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण . पूर्वी हे कुर्ता-पायजमा घालून कलकत्ता पान तोंडात ठेवून कुमार्,भीमसेनांच्या मैफिलीला जात.खात्री आहे मला- काहीही कळत नसे त्यांना.'मस्तच गायले' ह्या पलिकडे काहीही प्रतिक्रिया नाही. दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या-रफी वा किशोर!

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण "अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?" हे वाक्य आणि लेखाचा सुर यात विरोधाभास जाणवतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

समीरसूर 29/10/2014 - 16:54
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय? ;-)

विजुभाऊ 29/10/2014 - 16:02
माईसाहेबानी खूपच महत्वाचे मुद्दे सांगितले. अर्थात रफी वा किशोर हे जी एम दुर्राणी किंवा आर सी बोराल अथवा पंकज मलीकपेक्षा खूपच चांगले गातात. देवीकाराणी चा सुद्धा आवाज चांगला होता. नव्यापैकी म्हणजे शारदा बरी होती. उगाच कशाला कोणाची कोणाशी तुलना करायची. लोकानी मिफीलीला जाताना धोतर कोट घातले काय किंवा कुर्ता पैजामा घातला.अंग झाकणे महत्वाचे. आदिवासी बाम्धवाना तेवढे सुद्धा सूख मिळत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 29/10/2014 - 16:47
"एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते." अशा भिकार कल्पना असलेल्या लोकांना मी तत्काळ फाट्यावर मारतो. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो." लेख मस्त जमून आला आहे.

In reply to by नाखु

पगला गजोधर 29/10/2014 - 19:22
बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो.... अनुमोदन

मदनबाण 29/10/2014 - 16:45
मस्त ! आपल्याला काय आवडतं त्यातुन आनंद घ्यावा ! लोक / इतर काय म्हणतील याचा विचार करण्यात देखील वेळ घालवु नये ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

बोका-ए-आझम 29/10/2014 - 18:54
लोक आणि चपला सारखेच समीरभाऊ! कितीही चांगली चप्पल असली तरी आपण घरात घालून फिरतो का? तसंच. लोकांना फाट्यावर मारा आणि जे वाटतं ते करा. Never Explain. Your Friends don't need it, your enemies won't believe it. So who cares?

मारवा 29/10/2014 - 19:45
जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! तुम्ही जो आर्यनिवास म्हणता तो तर मला माहीत नाही मात्र मागे एकदा जळगावला पहिल्यांदा च जाण्याचा योग आला होता. तर हे शहर मला खुप आवडले. इथे मी काही छान छान खाण्याचा आनंद घेतला व काही अड्डॅ हेरुन ठेवले १- या शहरात जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतीचे वांग्याचे भरीत मिळते. बस स्टॅन्ड जवळ च एक बी.जे. मार्केट नावाची जागा आहे त्यात एक फेमस हॉटेल आहे. तिथे अति उच्च दर्जाचे वांग्याचे भरीत नेहमी च मिळते. वा वा वा. २- त्याच मार्केट च्या थोड च जवळ एक मिठाई चे दुकान आहे नाव आहे महालक्ष्मी स्वीट्स येथील मिठाई व चिवडा या दोन गोष्टींचा दर्जा तुम्ही विचार करु शकत नाही इतका उच्च आहे. अप्रतिम मिठाई खास करुन काजु कतली ओ माय गॉड तुम्ही चव चाखलीत तर पागल व्हाल गॅरंटी त्यात ही फ्लेवर आहेत स्ट्रॉबेरी,मँगो, चॉकलेट व रेग्युलर व्हाइट क्लासिक काजु कतली. ग्रेट मिठाई साठी येथे भेट द्यावी. ३- या शहरात शेव भाजी असामान्य चवीची भेटते कुठल्याही हॉटेलात खा इथली शेवभाजी वन ऑफ इटस काइंड ४- वयोमानाने मेमरी अंधुक लोकप्रिय मिसळ का काय असे एक दुकान पण या शहरात आहे तिथे मिसळ फार भन्नाट मिळते ५- वरील सर्व पदार्थ खाउन ( समजा महालक्ष्मी त नाही गेलात ) आणी पोटाचा जाळ जास्त झाला तर या शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन जवळच एक मोठ मार्केट आहे आता पत्ता नाय सांगता येणार पण एक लस्सी मिळते गायत्री का काय नाव गाडी च आहे पण बॉस लस्स्सी जैसी कोई नही हे सिरीयल याच लस्सी च्या नावाने बनविले होते खुप सुंदर शहर मी एकदाच गेलो इथे मात्र माझ्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला प्रचंड आनंद देणार शहर अजुनही माझ्या आठवणीत ताज आहे.

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:22
भरीत मिळण्याचे ते ठिकाण म्हणजे कृष्णा हॉटेल. तिथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. भाकरी, भरीत, डाळगंडोरी, शेवभाजी, ठेचा, मटकी उसळ...जबरदस्त चव, मेंदूला कामाला लावणारी झणझण. मी जळगांवला गेलो की इथली भाकरी, भरीत, डाळगंडोरी एकदा तरी चापतोच. बाकी मिठाईचा आणि माझा फारसा संबंध नसल्याने महालक्ष्मी माहित नाही. :-( आर्यनिवास नटवर टॉकीजच्या जवळ आहे. फुले मार्केट भागात. कधी गेलात जळगांवला तर एकदा जाऊन या. ऐंशी रुपयात मजबूत जेवण. तिथेच जवळ एक नैवेद्य नावाचा नवा डायनिंग हॉल उदयाला आला आहे. तिथेही चांगले जेवण मिळते. ते थोडे गुजराती स्टाईलचे आहे पण चव छान आहे. पण आर्यनिवासची सर नाही त्याला. जळगांव हे एक छान टूमदार शहर आहे. एकदम शांत आणि कोलाहल नसलेलं. :-)

In reply to by समीरसूर

मनिष 30/10/2014 - 16:12
मनमंदिर आहे का अजून? मस्त पाणीपुरी मिळायची तिथे आणि मोरॅक्को आहे का अजून? त्याच्या शेजारच्या बुक स्टॉल वरून कित्येक चाचा चौधरीची पुस्तके घेतलीत लहानपणी! तो कट्टा २ तारखेनंतर असेल तर मी पण येतो! :-)

In reply to by समीरसूर

अगदी अगदी.. खरोखर मस्त भरित आणि बाजरीची भाकरी बरोबर शेवेची भाजी.. जळगावला गेलो की एक तरि फेरी ठरलेली.. छातीमध्ये आठवणीने कळ आली..

In reply to by मारवा

स्मिता. 18/12/2014 - 01:37
मूळ लेखातला आणि या प्रतिसादातले जळगांवचे उल्लेख वाजून 'नोस्टॅल्जिक' झाले :) बाकी लेखाशी सहमत. आपली आवड ही आपली असते, दुसर्‍याला आवडण्याकरता नसते!

बाबा पाटील 29/10/2014 - 19:45
स्वतःला आनंद मिळतो तस माणसाने जगत जाव, त्या जगण्यात मजा आहे,मी ही असाच स्वच्छंदी जगतो,इतर कुठे रिकामे धंदे करण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात मी जास्त मोकळा राहतो, दिवेआगारचा समुद्र मला भावतो,माझ्या राजाचे गड किल्ले मला बेधुंद करतात्,पण इथे मला प्रत्येक वेळी माझ्या लेकींची संगत लागते,का कुणास ठावुक बरीच लोक एकएकटे फिरतात मी मात्र बायको आणी लेकीसह सगळा गोतावळा घेवुन फिरतो, बर्‍याचदा तर माझ्या छोट्या सव्वा वर्षाच्या लेकीपासुन ते १०० वर्षाच्या आज्जी पर्यंत असे १५-२० लोक एकत्र भटकत असतो अगदी गडकिल्ल्यांवर देखिल,माझी माणस माझ जगण आहे.हा फक्त माझ्या हातात एखाद पुस्तक पडे पर्यंत्,कारण हातात जेंव्हा पुस्तक पडत तेंव्हा मात्र माझ्याशी संवाद साधायचा म्हटल की बायकोला मला चिमटे काढावे लागतात आणी लेक मात्र तेच पुस्तक माझ्या डोक्यात घालते. असो,प्रत्येकाच जगण वेगळ असत्,पण जे असत ते मनस्वी असाव एव्हडच वाटत.

मी-सौरभ 29/10/2014 - 19:47
आपले बरेच विचार पटतात :) बसणर्‍यातले असाल तर भेटूया कधीतरी पुण्यनगरीत...नसाल तर जनसेवा पण चालेल

In reply to by टवाळ कार्टा

समीरसूर 30/10/2014 - 13:30
जहां चार यार मिल जाये वही रात हो गुलजार... कट्टा तर जमून राहिलाय असं दिसतंय... :-) बोला कधी आणि कुठे भेटायचे? अजून कोण कोण येतंय?

In reply to by मी-सौरभ

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 12:29
जनसेवा मधे "काम नसताना गप्पा मारत बसू नये" अश्या टाईप च्या पाट्या आहेत. आणि मालक हाताला धरुन बाहेर काढण्याला पण मागेपुढे बघणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर 30/10/2014 - 13:28
अशी कुठलीच पाटी नाहीये तिथे. आणि तिथला माहोलच असा असतो की जेवण झालं की माणसाला आडवं होता येत नाही म्हणून हात धुतल्यानंतर लोकं लगेच बाहेर पडतात. शिवाय जागेसाठी ताटकळत असलेली माणसं बघून जास्त वेळ थांबायला बरं नाही वाटत. ती जागा गप्पा मारण्यासाठी नाहीच. तिथे तोंड उघडायचं ते फक्त घास घेण्यासाठी. ;-) गप्पा काय, संभाजी पार्कात नाहीतर चौकात उभं राहून देखील मारता येतात. :-) तिथे फक्त जेवायचं. फाईन डायनिंग एक्सपीरियन्स वगैरे शब्दही तिथल्या कर्मचार्‍यांनी किंवा मॅनेजरने ऐकले नसतील. आनेका, खानेका, जानेका...और कुछ नही करनेका...

सुहास.. 29/10/2014 - 21:32
एकदम मस्त लेख ..आवड आपली आपली !! बाकी तुम तो ठहरे च मला आश्चर्य नाही वाटले , मी ही त्या एका आणि दुसरे ते यारों मैंनै पंगा ले लिया एकतोच !! शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत, मी थोडा ..नाही ..थोडा नाही..महाभयानक अडामन्ट आहे का काय माहीत ते स्टार होटेल अणि ते बसुन त्या, काय ते, साद्र संगीत, मध्ये रुबाब दाखविण्यापेक्षा ना , बियर शॉपीच्या आडबाजुला शेंगदाण्याची पुडी एका हातात आणि बाटली दुसर्‍या हातात अशीच आजवर प्यायला आवडली आहे ..पुनम मध्ये तर दोस्तोंकी खातीर .. आणि खाण्याच म्हणशील तर टपरीच पाहिजे , तुला आजवर चायनीज न खाल्लेला माणुस बघीतला नसेल तर त्याला माझा फोटो दाखव ( हे खाण्यापेक्षा मी गवत खाईन ) , किंवा साध हॉटेल , त्या पुनमला ही मी दाल खिचडी च खाल्ली आहे ..एरवी, स्ट्रीट फुड च ..जिथे आणि जसे भेटेल :) बाकी मस्त आठवणी निघाल्यात स्वता:विषयी या लेखामुळे ...धन्यवाद यार !!

In reply to by सुहास..

समीरसूर 30/10/2014 - 09:27
पहले तो कभी कभी गम था...हे पण एक भारी गाणं. त्यात नौशीन सरदार होती. चायनीज मला पण फारसं आवडत नाही. बाकी शिवाजीनगरच्या सिमला ऑफिसच्या मागच्या गल्लीत ज्या टपर्‍या आहेत तिथे वडापाव, मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा वगैरे पदार्थ छान मिळतात. खरं म्हणजे तिथला माहोल आणि निवांतपणा मला जास्त आवडतो.

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 30/10/2014 - 13:03
पहले तो कभी कभी गम था
हे माझंही आवडतं गाणं आहे. याची एक फिमेल व्हर्जन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे हे गाणं रहीम शाह नावाच्या अफगाणी गायकानेही गायलं आहे. गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अफलातून आहे.

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by मारवा

समीरसूर 30/10/2014 - 09:30
बरेच रसिक पुरुष प्रेक्षक केवळ जान्हवीसाठी ही मालिका बघतात असा मला दाट संशय आहे. ;-) ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती वा वा...क्या बात है! :-) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...

मारवा 29/10/2014 - 21:47
कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ? अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती जान्हवी ! एक अस्फुट आरूषी काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 30/10/2014 - 09:32
डेक्कनला चितळेंचं जे मोठं दुकान आहे त्याच्या शेजारी. गरवारे पुलाला लागून मागच्या ज्या गल्लीत डेक्कनचे पोस्ट ऑफिस आहे, तिथे!

खटपट्या 30/10/2014 - 02:37
शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे.
खरंच ?? बाकी लेख आवडला !! मी रात्री जेउन खाली फिरायला जाताना अर्धी विजार घालतो हे माझ्या बायकोला आवडत नाही कारण तिच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. तीच्या मैत्रिणींना आवडावे म्हणून मी पुर्ण विजार का घालावी ? अर्धी विजार म्हणजे डाउन मार्केट बहूतेक !!!

In reply to by खटपट्या

समीरसूर 30/10/2014 - 09:39
पण रात्री तुम्ही फिरायला जातांना बायकोच्या मैत्रिणींना सोबत घेऊन जात नसणार ना? मग त्यांना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? :-) बायकांना जे आवडतं ते आवडत नाही; जे आवडत नाही ते आवडतं; बायकांचा नकार म्हणजे होकार आणि होकार म्हणजे होकारच! असं काहीसं असतं असं म्हणतात बुवा. ;-) यावरून "पुरानी जीन्स, और विजार, मुहल्ले की वो छत मेरे यार..." आठवलं. आम्ही गिटारऐवजी 'विजार' म्हणायचो...

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 30/10/2014 - 14:33
ऐकलंय की. पण ते इतकं आवडलं नाही. बाकी, अल्ताफ राजाची खाली उल्लेखिलेली सर्व गाणी चिकारदा ऐकलीत. खास मुसलमान लग्नांत वाजणारी गाणी म्हणूनच मला खरे तर ही जास्ती प्रचलित आहेत.

"माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. " ०००००० सहमत.... सेम हियर...

वेल्लाभट 30/10/2014 - 11:01
असं झालं होतं तुम्हाला.... बरोब्बर? :) असो. आता प्रतिसादात काय काय लिहू असं होतंय मला. बर मुद्द्यांनुसार जातो.
नदीम-श्रवणचे संगीत:
: खरं तर संपूर्ण नव्वदीच्या दशकातलं संगीत, अगदी २००३ २००४ पर्यंत... हे आताच्यापेक्षा कमालीचं श्रवणीय व मेलडीयस होतं असं मला वाटतं. मला वैयक्तिक हे संगीत अत्तिशय आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे खास जमवून जमवून केलेलं. हवं असल्यास सांगा. त्यात रिक्शा साँग्स, किंवा खतरनाक साँग्स असा एक वेगळा फोल्डर असून, त्यामधे 'गादीवाल्या-गाणीवाल्या' (आमची टर्म) रिक्षांमधे वाजणारी खास गाणी आहेत. ढस्स्स्स्स ढस्स्स्स्स्स असा ट्रेबल हेवी आवाज .... आहाहा ! मझाच वेगळा. गाडीतल्या माझ्या पेन्ड्राईव्ह मधे न चुकता हे कलेक्शन असतं.
"तुम तो ठहरे परदेसी":
अल्ताफ राजा अफाट माणूस आहे आणी तीन-पाच गाण्यांनीच का होईना तो अमर झालेला आहे. आवारा हवा का... ची पारायणं झालीयत माझी.
चेन्नई एक्सप्रेस
बघितला नाही, सो नो कमेंट्स.
हाउसफुल
भारी आहे. ह ह पु वा. पण उत्तरोत्तर साजिद खान नामक इसम भावात गेला, वहावत गेला........ आणि मग डोक्यात गेला.
हिमेश रेशमिया
.... नाकगंधर्व ! (कानाला हात लावतो).... काय बोलावं हिमेश सरांबद्दल ! केवळ कमाल गायक, संगीतकार. मला, प्रामाणिकपणे त्याची गाणी ऐकायला आवडतात, मजा येते. आशिक बनाया.... पासून ते मन का रेडियो, तंदूरी नाईट्स पर्यंत. एक से एक. याचंही कलेक्शन आहे भलं मोठ्ठं. हवं असल्यास सांगणे.
उई अम्मा ते तोफा तोफा
..... हं सहमत
धनंजय
:) सहीच!
डायनिंग हॉल्स
.... पंजाबी-चायनिज पासून सुटका हवी असल्यास जरूर जाणे. 'सर्व्ह' केलेल्या खाण्यापेक्षा 'वाढलेलं' खाण्याची मजाच और. ती खरी मजा.
पान
घरी जमवलेलं छान लागतंच, पण बाहेरच्या कलकत्ता मसालाची चव न्यारी.
एकपडदा चित्रपटगृहे
माझा एक मित्र असा आहे की तो आणि मी आवर्जून पिक्चर बघतो आणि तेही एकपडदा मधेच. शक्यतोवर स्टॉल मधून. पान-तंबाखूचा भरून राहिलेला वास. खड्खड वाजणा-या खुर्च्या. पिक्चर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत, शिट्या, टाळ्या, आणि चहूबाजूंनी कानावर येणारे 'फिलर्स' यांचा आनंद घेत पिक्चर बघून जी धमाल येते ती पुढच्या १० मल्टिप्लेक्स मधे बघितलेल्या पिक्चरांनी एकत्रितपणेही येत नाही. असो. लेख आवडला. त्यातल्या गोष्टीही आवडल्या. वर म्हटल्याप्रमाणे.

क्रेझी 30/10/2014 - 11:03
नोकरी लागल्यावर पहिलं शॉपिंग कुठे करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर सगळ्या मैत्रिणींसोबत, आयुष्यात पहिल्यांदाच मॉलची पायरी चढले.तिथे असलेल्या किमती बघून लगेचच स्ट्रीट-शॉपिंग हा एकमेव पर्याय निवडला.पण, मुंबईमधल्या स्ट्रीट-शॉपिंगची मी इतकी जाहिरात केली की त्या मैत्रिणी सुध्दा सुरूवातीला डाऊनमार्केट वाटणा-या त्या मार्केटमधे नंतर नेमाने घिरट्या घालायला लागल्या ;)

चिगो 30/10/2014 - 12:23
हेच आणि हेच.. अत्यंत खुमासदार लेख.. खासकरुन बायको आणि 'काव्या'चं वर्णन खासच.. :-) मलाही हेच एक पटत नाही. तुम्ही साला मार्केटात चालू असलेल्या सद्य फॅशननुसार किंवा जिला जनता उच्च अभिरुची मानते त्यानुसार आपली आवड सांगत असाल, पण म्हणून दुसर्‍यांच्या आवडीला हीन मानण्यात काय अर्थ? मला अन्नू मलिकचीपण काही गाणी आवडतात. खासकरुन "अकेले हम अकेले तुम' मधली. तेच नदीम-श्रवण बद्दल अल्ताफ राजाची "तुम तो ठहरे परदेसी" मधली जवळजवळ सगळीच गाणी आवडतात. त्यातल्या एका गाण्यातला "वो चाहती थी रुह भी उसें सौंप दे मगर उस आदमी की बस बदन पर निगाह थी.." हा पुर्ण शेर मी एका स्पर्धेतपण वापरला होता.. ;-) चेतन भगतची काही पुस्तके मला आवडतात, हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा.. आणि मला "कोसला" आवडलं नाही, "मृत्युंजय" "युगंधर" लै शब्दबंबाळ वाटतात, मात्र सु.शि. माझे आवडते लेखक आहेत म्हटलं की तर कारुण्याचा माराच होतो माझ्यावर.. (मागे ती "बकेट लिस्ट"ची लाट आली होती त्यात तर कुणा मराठी पोरांच्या लिस्टमधे मराठी पुस्तक दिसणं, हेच दुर्मिळ होतं.. :-( ) पुन्हा एकदा, खुमासदार लेखासाठी धन्यवाद.. लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

In reply to by चिगो

वेल्लाभट 30/10/2014 - 12:30
लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..
या वाक्यासाठी टाळी घ्या ! क्या बात है! हेच तर आहे ना.... कळत नाही दुनियेतल्या ९०% लोकांना....

In reply to by आदूबाळ

समीरसूर 30/10/2014 - 13:33
ते "तुम तो ठहरे..." च आहे... जब उनसे इत्तेफाकन...जब उनसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी... क्या नजाकत है...क्या अंदाज है...वा!

In reply to by चिगो

समीरसूर 31/10/2014 - 14:20
'अकेले हम अकेले तुम'ची गाणी छानच होती. अन्नु मलिकची काही गाणी मला खूप आवडतातः चोरी चोरी जब नजरे मिली...- करीब ऐसा जख्म दिया है जो ना फिर भरेगा...- अकेले हम अकेले तुम हाये मेरा दिल चुरा के ले गया...- जोश तेरे दर पे सनम चले आये...- फिर तेरी कहानी याद आयी वो तसव्वुर क आलम...- ऐतराज ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जानेजा...- बाजीगर किताबे बहुत सी पढी होंगी तुमने...- बाजीगर चुरा के दिल मेरा गोरीया चली...- मै खिलाडी तू अनाडी पास वो आने लगे जरा जरा...- मै खिलाडी तू अनाडी तुम से मिलके दिल का है ये हाल क्या कहे...- मै हूं ना ढोल बजने लगा, गांव सजने लगा, कई लौट के आया है...- विरासत गेला गेला दिल गेला गेला...- ऐतराज चंदा मामा सो गये...- मुन्नाभाई एम बी बी एस एक एक हो जाये फिर घर चले जाना...- गंगा जमुना सरस्वती बरसात मे जब आयेगा सावन का महिना...- माँ

In reply to by समीरसूर

योगी९०० 31/10/2014 - 16:38
जबराट लिहिलय की भाऊ...हाउसफुल आणि हिमेसभाई सोडले तर बाकी आवड बर्‍यापैकी मॅच होतायत... अन्नू मलीक ची आणखी काही गाणी माझी ऑल टाईम फेवरेट आहेत.. पंछी नदीया पवन... रेफ्यूजी ऐसा लगता है - रेफ्यूजी छन छन.. -मुन्नाभाई एम बी बी एस चले जैसे हवाये...मै हू ना तुमसे मिलके दिल का - मै हू ना..

In reply to by योगी९००

जिन्क्स 04/11/2014 - 20:23
LOC Kargil चित्रपटातील "एक साथी और भी था" हे गाणं मला प्रचंड आवडतं. एक तर जावेद अख्तर चे शब्द जबरदस्त काळजाला भिडतात आणि त्यातुन आन्नू मलिक ने जी चाल दिली आहे ती लाजवाब आहे.

सिरुसेरि 30/10/2014 - 15:56
पुर्वी प्रभातला दादा कोंड्केंचे चित्रपट पाहणे , भरतला मराठी संगीत नाटक पाहणे , आणी अलका , विजयला ईंग्लिश मुव्हीस पाहणे यात मजा असायची .

समीर मस्त लेख.. परवाच जनसेवात जाण्याचा विषय झाला...:-)..माझं न नवर्याचं खुप आवडतं....:-) आता सोबत जाउ :-) मला पण तुम तो ठेहेरे परदेसी जवळच वाटतं.....आवडतं असं नाही म्हणणार..कारण मी आवर्जुन ते ऐकायला जात नाही कधी....पण कुठे चालु असेल तर गाणं एन्जॉय करु शकते :-) माझा अक्खा बारावी चा अभ्यास मी या गाण्याच्या बॅग्राएउंडला केलाय... शेजारचे अस्लम्चाचा हे गाण दिवसभर लावायचे न मी त्याच्या तालावर अभ्यास करायचे रोज :-)

असंका 31/10/2014 - 13:49
आवडी निवडी ही वैयक्तिक बाब आहे. आपल्याला काय आवडतं हे माहित असलं की झालं, ते इतरांना कसं वाटतं याने काय फरक पडतो? आपल्या सर्व लेखाचा सूर 'मला हे जे आवडतं ते फार विचित्र असल्याने बहुसंख्य लोकांना आवडत नाही आणि त्यांची मला पर्वा नाही' असा झाला आहे. हा काल्पनिक संवाद आहे, आणि ओढून ताणून आणलेला आहे. त्या काल्पनिक विरोधकांना आपण देत असलेले उत्तर हे आक्रस्ताळ्या पद्धतीचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचे राहिले बाजूलाच आणि आपल्यासकट वरचे सर्व प्रतिसाद देणारे पण कुठल्यातरी काल्पनिक विरोधकांना झोडपत बसले आहेत. हे खालचं वाक्य आपल्या लेखात आहे हे आपण स्वतःच विसरलेले आहात का?
पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?
कारण वर आपण हा असा प्रतिसाद दिलेला आहे-
विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय?
म्हणजे एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारावे असे झाले. आपल्याला नाही ना वाटत असं वागणं योग्य? मग का वागता तसं?

लेख प्रचंड आवडल्या गेला आहे. उच्चभ्रुपणाचा बेगडी आव आणणार्‍यांना योग्य ठिकाणी मारावे. चढता सुरज धिरे धिरे, तुम तो ठहेरे परदेसी, उलाल्ला उलाल्ला, इक बगलमे चांद होगा, ओ री दुनिया, ही गाणी आणि दादा कोंडके आणि बाप्पीदांची सगळी गाणी प्रचंड आवडतात. प्रभात आणि लक्ष्मीनारायण मधे पिच्चर बघायला मला पण फार आवडते. या शिवाय - सुटीच्या दिवशी सकाळी किंवा इतर दिवशी संध्याकाळी पर्वती / तळजाई / सिंहगडावर भटकायला जाणे - कर्वेनगर मधिल म्हसोबा डोसा सेंटर मधला डोसा खाणे - माधुरी दिक्षीत आणि मधुबाला यांना पहात रहाण्यासाठी त्यांचा कोणताही चित्रपट पहाणे - स्वारगेट एस.टी स्टँड किंवा बसस्टॉपवर तासभरतरी नुसते बसुन रहाणे - किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे - आणि सु.शि.चे कोणतेही पुस्तक उचलुन कोणत्याही पाना पासून सुरुवात करुन वाचत रहाणे मला प्रचंड आवडते. हे असे काही करताना कोण काय म्हणते / म्हणेल याची मी मुळीच पर्वा करत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:56
- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे - रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे
हे खास आहे

सिरुसेरि 31/10/2014 - 15:48
अल्ताफचे "थोडा ईन्तजारका मजा लिजिये " ऐकायला छान वाटते . हिमेशची "आपकि कशिश सरफरोश है" , "दिलकी गिरह्मे इक आगसी लगी है" , "लागी लागी लागी प्रेमधून लागी" ही गाणीपण माहोल बनवितात. या 'प्रेमधून' गाण्याची चाल तर एका मराठी भक्तीगीता सारखी वाटते. होणार सून मी मध्ये जान्हवीचे वडील तिला जानू , जानू अशी हाक मारतात , ते मात्र ऐकायला विचित्र वाटते . उगाचच "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याची आठवण होते .

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 31/10/2014 - 16:49
अरे येडा आण्णा आणि छोटा छत्रीचा फ्याण आहे मी...गुरु गुलाब खत्री पण जबरा...पहिल्यांदीच परेश रावलला कोणीतरी झाकोळले

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 31/10/2014 - 17:44
परेश रावलच्या पात्राची कल्पनाच जबरदस्त आहे. - येडा आन्नाला खारा गन्ना - छोटा छत्रीला ताडपत्री - गुरूगुलाबला "मंगलभाई" (गुरू--> मंगळ या न्यायाने) तेव्हा हसून हसून वाट लागते.
आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो.

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

वेल्लाभट ·

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:30
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. >>>>>> का? नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:51
नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?
तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो. तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच. उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 29/10/2014 - 00:53
अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे प्रणेते कै. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक आणि नट चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चिरंजीवाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे स्वत: नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची आठवण म्हणून मुलाचे नाव ठेवले आणि मांडलेकर म्हणतात त्यांना जहांगीर हे नाव आवडले.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:46
@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका नव्हे. आरोप बिनशर्त मागे घ्या गिरिजा काका म्हणजे प्रसाद गोडबोले. माझे मिपावर प्रसाद१९७१ हेच नाव पहील्यापासुन आहे.

In reply to by प्रसाद१९७१

>>>समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे. कोणत्याच गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. भाषा नसली काय आणि माणसं नसली काय. जगरहाटी तिच्या तिच्या वेगाने चाललेली असते. उत्तम पर्याय भविष्यात येतच असतात. खरं तर कोणत्याच गोष्टींनी ज्यांच्या जीवनावर कोणताच प्रभाव पडत नै अशी सर्व माणसे एकत्र करुन जगातल्या उंच कड्यावर नेली पाहिजेत. आणि तिथे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ;) दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 28/10/2014 - 13:29
अस्मिता ही नेहमीच आर्थिक हलाखीशी निगडीत असते. त्यामुळे अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष हे अस्मिता ही हत्यार म्हणून वापरतात. शिवसेनेने आणि आता मनसेने तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही आपटी खाल्ली. जो खरा सर्वसमावेशक आहे तो असल्या असुरक्षित भावना जोपासत बसत नाही. राहिला मुद्दा मराठी भाषा नामशेष होण्याचा. इंटरनेट आल्यावर प्रादेशिक भाषा नष्ट होतील अशी ओरड होत होती. हे संस्थळ अशा आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. आणि समजा १०० वर्षांनी झाली मराठी भाषा नामशेष. तेव्हा आपल्यापैकी कोण जिवंत असणार आहे? जी गोष्ट आपल्यानंतर होणार आहे तिच्यावर मेंदू शिणवणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी यापेक्षा काही नाही. आणि ७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 13:48
७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?
बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते. कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:31
तेच तर म्हणतोय मी विजुभौ! त्या अर्थाने मराठी दुबळी आहे का? नाही हेच उत्तर आहे. आणि ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 16:28
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?
तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत. अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 17:44
उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?

In reply to by सुहास..

विजुभाऊ 28/10/2014 - 19:43
गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे म्हंटले तर संध्येच्या आचमनात पोर्क चे किंवा बीफ चे सूप असले तरीही काहीच फरक पडणार नाही.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:50
@विजुभाऊ - मी गिरीजा काकु नाही. असले आरोप माफीसकट मागे घ्या :-) गिरीजा काकु म्हणजे प्रसाद गोडबोले. संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे, मग पुढे काय बोलणार. पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 29/10/2014 - 14:40
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.
पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले

In reply to by कपिलमुनी

बॅटमॅन 29/10/2014 - 16:09
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच. काबूलहून अब्दाली आला पानपतास. ते अंतर वट्ट ९३१ किमी आहे. २००० मैल काय? उगा उचल बोटे अन दाब कळफलक? असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे? https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=kabul+to+panipat+distance तर पेशवे पुण्याहून पानपतास गेले. ते अंतर १५४२ किमी आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+panipat+distance उगा सांगोवांगी अन वडाला वांगी! अन मराठे गेले ते पुण्याहून पार अटक व पेशावरास! ते अंतर १७०० किमीच्या आसपास आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+attock+distance मराठ्यांचे घोडदळ उत्तरेस अटक तर दक्षिणेस तंजावरापर्यंत गेले होते. ते अंतर आहे २६४५ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=attock+to+tanjavur+distance तर पश्चिमेस बडोदा ते पूर्वेस मुर्शिदाबाद अंतर आहे १९०३ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=baroda+to+murshidabad+distance तेव्हा कोण संध्या करत वेळ घालवत बसले होते त्याचे उत्तर कृपया द्यावे अशी प्रसाद यांना विनंती आहे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 29/10/2014 - 16:15
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.
बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही. पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 29/10/2014 - 16:20
मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो गस हि फळीवरच असतो , बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो .... मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,, जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत ......... मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!! कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,
हे आठवले ;)

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:54
माझा मुद्दा संध्ये बद्दल होता. बाकीचा मालमसाला , तडका होता. जर कोणी संध्या करणे म्हणजे फार काहीतरी भारी संस्कृती आहे असे सांगणार असेल तर असे काहीतरी लिहायलाच लागते.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:57
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?
मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 31/10/2014 - 10:17
तुमच्या जातीचा इथे काहीच संबंध नाही. प्रश्न चुकीच्या प्रतिवादांचा आहे. उद्या एखाद्या निम्नवर्णीयाने फुले आंबेडकरांवर चुकीची टीका केली तर केवळ एकजातीय असल्याने त्याची चूक माफ ठरणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:59
प्रश्न स्पेसिफिक होता "कायम पेशव्यांना का झोडायचे?" असा. त्यात प्रश्न कर्त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले आणि त्यानुसारच उत्तर दिले आहे. इथे जातीचा संबंध आहेच कारण माझी टीका ही ब्रिगेडी सारखी बायस्ड नाहीये हे मला सांगायचे होते.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 31/10/2014 - 19:35
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले
याचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का? आणि
संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे
मग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 31/10/2014 - 19:40
मुळात "संध्या करणे" म्हणजे काय हे आमच्यासारख्या "संध्या न करणार्‍यांना" कुणी समजावून सांगेल का? पौराणिक मालिकांमध्ये ऋषि जलप्रवाहात उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सुर्याकडे तोंड करुन ते पाणी एका लहान धारेच्या स्वरुपात ओंजळ खाली करुन पुन्हा जलप्रवाहात सोडताना दाखवतात. हीच संध्या का? किंवा साहित्यात येणारा अर्घ्य (कि अर्ध्य) देणे हा शब्दप्रयोग "संध्या करणे" ला समानार्थी आहे का? किंवा अजून काही वेगळं असतं "संध्या करणं" ?

In reply to by सतिश गावडे

कपिलमुनी 31/10/2014 - 19:52
कोणत्याही समाजावर तत्काली समजुतींचा पगडा असतो. आणि धर्मांमध्ये कालानुरूप बदल घडत असतात. पण म्हणून त्यांना मूर्ख ठरवून मोडीत काढणा चुकीचा आहे. संध्या असो की नमाज किंवा इतर काही. कारण आज ज्या धर्मसमजुती घट्ट आहेत त्या १०० वर्षांनी बदलणार आहेतच तेव्हाचा द्रूष्टीकोन वेगळा असेल त्याचप्रमाणे पूर्वीचा दृष्टीकोन वेगळा . पेशवे पानिपतामध्ये का हरले ? हा वेगळा आणि गहन चर्चा विषय होउ शकतो . त्याला संध्या करत बसल्याने हरले असे म्हणने आणि झटकणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर त्यांच्या धार्मिकतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे

In reply to by कपिलमुनी

hitesh 01/11/2014 - 03:35
पानिपतावर पेशव्यांबरोबर लढाऊ सैनिक सुमारे ऐंशी हजार ते एक लाख होते. उरलेले लाखभर लोक हे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात स्नान संध्या केल्याने मोक्ष मिळतो या परमोच्च ( ! ) उद्देशाने गेले होते. या बिन लढाऊ लाख लोकांमुळेच पेशव्यंची रसद लवकर संपली व ते हरले. दोन अफगाण्यांनी भारताला कापुन टाकले.. १ शकुनीमामा २ अब्दाली.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:48
अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ पणा आहे. अनेकता आहे म्हणजेच एकता नाही. भारत काय महाराष्ट्र सुद्धा एक नाही. भारतात कमीत कमी १००० तरी छॉटे भारत आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत म्हणुन एकत्र रहातात. मजबूरी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 29/10/2014 - 16:17
होवुन जावु दे जे व्हायचंय ते एकदाच !! प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत का ? राजकीय दृश्ट्या असेल तर एक भाजपा प्रेमी म्हणुन ठीक आहे, सामाजिक द्रश्ट्या असेल तर मग मात्र अतिशय खेदकारक आहे !! मुद्द्याचं बोलतो...युतीच ...कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये, शिवाय भाजपा सारखं संधी-साधु दुसरं कोणीच असु शकत नाही , शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही ), असा संधीसाधु पणा अगांत असल्याबद्दल एक साधी भनक नाही पब्लीक ला ! असा संधीसाधु भोंगळ पणा नाही का ? असो....ज्या मराठी अस्मितेला तुम्ही आज नावे ठेवता आहात , आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार ! गोळवलगुर्जी असते ना तर , त्यांच्या ज्या विचारांने सुरु केलेल्या या संस्थेची हालत बघतली असती, तर चपलेने मारलं असत !! आणी ही आरएसएसने हे हिन्दु महासभा, बजरंग दल ही पिलावळ का पाळुन ठेवली आहे हो ! जाती-पातीतील तेढ वाढवातात च्यायला.. I am already living in the state of hell, don't make it more hell !! ) ! दुसरी गोष्ट , सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार ...२८८ जागांपैकी १२१ निवडुन आलेत , त्यात २२ आयात उमेदवार आहेत, भाजपा ने ही निवडुन आलेल्या उमेदवारांमध्ये मध्ये गुन्हेगार असलेली मंडळी आहे, जर २५ सभा घेवुन ( हे च्यामारी लिगल आहे का ? माझ्या टॅक्स चा पैसा असा एक प्रधान सेवक स्वता:च्या पक्षाच्या प्रचारासाठी कसा वापरु शकतो, वेग-वेगळ्या ठिकाणी ११ हेलीपॅड्स बनविली गेलीत एका रात्रीत, नाही ! येते ,गवतात ही थांबविता येते ..पण मग प्रधानसेवका ला सिक्युरिटी लागते ना , नायतर व्हायचा येडीयुरप्पा ! काय सांगता ? प्रचार फंडाचा वापरिला ? अरे मग १५ वर्षे सरकार नसताना कुठुन आला पैसा, अरे हो गुजरात वरुन आला असेल नाही का ? मग गुजरातचा विकास नक्कीच झाला म्हणायचा ) पार घसा बसे पर्यंत , फक्त विकासाच बोलुन बघायला गेले तर , लाट वगैर असुन , माझ्या लेखी तुम्ही हारलेलेच आहात ... बाकी विकासाच एक सांगतो , तो जो कोणी विकास आहे ना, त्याला एकदा विचारु च दे, की बाबा ! तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !! बर ! तुझी नेमकी व्याख्या काय आहे, एका पंचतारांकित हॉस्पिटलच ( आधी हॉटेल लिहिले होते ) उद्घाटन केल्याने तु कसा येतोस ? चार ठिकाणी झाडु मारल्याने ( जे आधीच क्लिन आहे त्याला, काही नाही दोन चार झाडांची पाने पडलेली ) तु कसा काय येतोस ? दर रविवारी रेडिओवर भाषण केल्याने तु कसा काय येतोस ? कारण नसताना मोहनजींच भाषण दाखविल्याने तुझे येताना पाय दुखत नाहीत का ? अस्मितेच्या गप्पा करणार्‍यांनी , मोदींनी गुजरात आणि गोध्रा प्रकरण , अस्मिते सारखंच वापरल नाही रे बाबा , लय काम करायचा म्हणे आधी , त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही. लय विकासबाज पहिल्यापासुन ..आत्तापुरत येव्हढ बास ...विकास ही बाहेर काढतो ... ! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 17:05
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत
मालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही. खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच. खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.
बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील
बसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.
! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !
अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.

In reply to by सुहास..

क्लिंटन 29/10/2014 - 18:11
.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,
अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?
शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )
मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?
आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)
सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार
बरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)
तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!
कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?
त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.
आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का? तूर्तास इतकेच.

In reply to by सुहास..

काळा पहाड 29/10/2014 - 20:49
एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मनसे चे (किंवा शिवसेनेचे, जे असाल ते) आहात. आम्ही सामान्य मतदार आहोत. आम्ही तुमच्या एकूण वर्तनाकडे पाहून आमचे मत बनवतो. आणि आमची मतं ही एखादा पक्ष किती सुशिक्षित आहे, किती विनम्र आहे, किती "जाणता" आहे, किती चाणाक्ष आहे, त्याचं चरित्र, भाषा, वागणूक, ध्येय, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टीवर ठरतो. आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व (अजाणतेपणे का होईना करत असल्याने) तुमचा पक्ष ही उतरलेला नाही. बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्याबद्दल लोकांना प्रचंड जवळीकता वाटते, पण लोक त्यांना मत देत नाहीत कारण लोकांना त्यांच्या एकूण राज्य हाकण्याच्या क्षमतेवर विश्वास नसावा. " दम लागतो" वगैरे भाषेचे दिवस आता गेलेले आहेत. ते पूर्वी ठीक होतं. आता एकतर सुधारा किंवा नोकरी शोधायला लागा.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 21:10
मी ही सामान्य माणुस आहे ही आहे, आणी जे लिहिलय ते अ‍ॅज अ ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलय !! तुम्ही मान्य करा वा नका करू ! बाळासांहेबाविषयी कोणी ही अनादारार्थी बोलु शकत नाही हे खरे आहे, म्हणून मोदींनी ते सेन्टेन्स टाकले होते, आदर, श्रंधाजली ई. सब झुट !! मलाही अगदी (राजसारखच) माणुस खुप क्लियर वाटत होता, पण जसे निर्णय ते घेत आहेत त्यानुसार मी ही बोलतोय..माझ राजकारणावर इतक बोलण ! माझ मला आश्चर्थ वाटतय ..मला उध्दव शी ही काही जवळीकता इ. नाही ! मला जे दिसतय ते मी लिहितो आहे, मी राजकीय उलथा-पालथ दाखवितोय आणणि काही शहाणे मला अ‍ॅन्टी मोदी समजाहेत, टारगेट करताहेत, मनसे विषयी ( ते ही आता ) थट्टेखोर किंवा इतर तत्सम गोष्टी बोलताहेत ! जेव्हा ते बोलताहेत , तेव्हा मी उत्तर देतोय इतकेच !! मला समाजाशी असते घेणे-देणे , पक्षाच कार्ड मला झक मारुन वापरावे लागते ( माझ्या सोशल संस्थेच कार्ड घेवुन एखाद्या अधिकार्‍याकडे गेलो ना, तो अधिकारी, एक तर बोलवायला उशीर करतो आणि माझ म्हणन ही ऐकुन घेत नाही, उलट मी जर एखाद्या पक्षाच कार्ड घेवुन गेलो की लगेच आत बोलावुन घेतात, चहा-बिहा ऑफर करतात ) , मग त्यातल्या त्यात ज्या पक्षाशी आपले मत जुळतात , त्यांच कार्ड मी वापरतो इतकेच ....आधी सेनेच वापरायचो, आता मनसे च वापरतो,(माझ्याकडुन काम होतात हे समजल्यावर मला भाजपाने ही दोन चार वेळा विचारणा केली आहे मी नाही म्हणालो होतो ! ) ..मी हेच प्रसाद समजावत होतो की हे आलेच कमळ घेवुन ..

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 29/10/2014 - 21:36
आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.
आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते. वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 22:27
विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे >>> अरे रे , किती चुका !! कीव वाटली भक्तीची !! plz ,Don'T MisLead people like some electronic media ! याचा एकदाचा क्लियरन्स देतो ...मोदींना न्हवे, अमीत शहांना !! अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) ही तिच सभा आहे जिथे आठवले, " मत करो मेरी नक्कल " का असे काहीसे म्हणाला होता , मी याचं थेट प्रक्षेपण माझ्या डोळ्याने बघीतल, एकल ..म्हटल बघुच मोदींनी अध्यक्ष पद दिलेला माणुस आहे तरी कसा ...पुरंदरेच्या पुस्तकात असंच अफजल खान ने " शिवरायांच्या " बाबतीत काढलेले उद्गार आहेत ...आणि तोच संदर्भ धरुन " अमीत शहा" म्हणजे मला संपवायला विडा घेतलेला " अफजल खान " आहे आणि फौज घेवुन आलाय , मला कळत नाही असा असंजस का जाणुन बुजुन पसरवितात आणि पब्लीक पण मिडीयाच ऐकुन काय बी बरळतय !! ..आणि निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर कोण - कोणा ला बोलत नाही !! सुषमा स्वराज बोलल्याच की बाळासाहेंबाविषयी ... माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:18
>>> अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) २५ सप्टेंबरला युती तुटल्यानंतर २७ सप्टेंबरला उद्धव ठाकर्‍यांनी सभा घेतली व त्या सभेपासून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली. मोदींनी महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरला आले. ५ ऑक्टोबरच्या सभेत त्यांनी "बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरापोटी मी शिवसेनेवर टीका करणार नाही" अशी अत्यंत स्वागतार्ह भूमिका घेतली. तरीही सेना नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. २७ सप्टेंबरपासून सेना नेत्यांनी भाजप, मोदी व शहांबद्दल टीकेची झोड उठवली होती. पण भाजप नेते गप्प होते. ४ सप्टेंबरला शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उधोजीराजेंची भेट घ्यावी अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु शहांच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा समावेश नाही हे समजल्यावर शिवसेनेचा तिळपापड झाला. लगेचच "शहाणा हो" अशी पोस्टर्स माध्यमातून फिरविली गेली. तरीही शहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग नाईलाजाने शहांना मातोश्री भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले गेले व त्यानंतर शहांनी भेट दिली. २७ सप्टेंबरनंतर शहांची तुलना आदिलशहा, कुतुबशहा इ. शी केली जाउ लागली. मोदींची तुलना अफझलखानशी केली गेली. तरीही भाजप नेते गप्प होते. शेवटी सातत्याने होणारी जहरी टीका असह्य झाल्याने शहांनी ८ ऑक्टोबरला शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेची तुलना उंदराशी केली. भाजपवर २७ सप्टेंबरपासून (किंबहुना त्याही आधीपासून) शिवसेना जहरी टीका करत होती. भाजपने १०-११ दिवस टीका सहन केल्यानंतर शिवसेनेला जोडा मारला (एकही मारा, लेकीन सॉलीड मारा). सुरूवात शिवसेनेने केली होती. भाजपने अनेक दिवस संयम बाळगल्यानंतर योग्य ते उत्तर दिलं. >>> माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी .. असेलही. शिवसेना २५ वर्षे भाजपला कमी लेखत होती. आता भाजपकडे हुकुमाची पाने आल्यावर ते सेनेला धडा शिकविणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:06
>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो त्यांच्या विषयी विरोधात बोलायला ! उगा " भावनिक वाक्य " " बालासाहेब के बारेंमे मैं कुछ नही कहुंगा " अस म्हणाव लागलं पब्लीक समोर ...सेनेत दम होता , ते तो बोलला ही ...आणि जेव्हढा होता त्यात तुम्हाला परिस्थिती असुन ही बहुमत मिळाले नाही ( पुन्हा , हेलीकॉप्टर प्रचार, सभांना होणारी गर्दी, मोदी लाट, विकासाच्या गप्पा आहेच ) चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> आज ही बहुमतावर शिक्का पडेपर्यंत तुम्हाला सेनेला बरोबर घेवुन चालणे आहेच, आज उध्दव सॉफ्ट वागतोय , शिकतो आहे ! एखादा पाच-सहा पावलं माग सरकतोय, ठीक आहे , मी ऐकले माफी मागावी असे काहीतरी आलेय पेपरात , छान !! मागेल ही , पण त्यात ही तुमचीच हार आहे, तुमच्याच एका मित्रपक्षावर तुम्ही ही वेळ आणली आहे आणि त्या वर तुमचा उन्माद दिसतोय, ...आज महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा ' बिग बॉस' केला असे म्हणेन मी !! अरे हो, मोदींनी प्रधानसेवक हे म्हणणारे देखील महाराष्ट्राचेच नेते होते. असे उपकार विसरणारे, संधी-साधु आहेतच !! भाजपने नाही, शिवसेनेने स्वतःच्या माजाने आणि आडमुठेपणाने ही वेळ स्वतःवर आणलेली आहे. यात भाजपची हार नसून फक्त शिवसेनेचीच हार आहे. स्वतःच्या आडमुठेपणाने युती तुटल्यावर स्वतःच्या पक्षाबद्दल सकारात्मक प्रचार करण्याऐवजी शिवसेनेने मोदी, शहा व भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व नकारात्मक प्रचार केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली. >>> तो गप्प बसलाय कारण त्याला मुंबई महापालिकेतील युती तोडायची नाहीये , ते बळ आहे सेनेच !! पार महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत सेनेला भाजपच्या कुबड्या लागतात. पण माज केवढा अंगात!

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 19:24
चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:40
>>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, तुम्हाला काय पटतंय आणि काय नाही यावर काहीच अवलंबून नाही. >>> उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) सगळेच पक्ष आकडे फुगवून सांगतात. अगदी मतदान झाल्यावर सुद्धा मतमोजणीच्या आदल्या दिवशी संजय राऊत "शिवसेनेला १७५-२०० जागा मिळतील" असा अवास्तव अंदाज सांगत होता. संधीसाधु, दुटप्पी आणि फेकू सगळेच पक्ष व नेते असतात. >>> ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! भाजपाने बरेच दिवस संयम बाळगून नंतरच शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. सुरूवात शिवसेनेने केली आणि मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरसुद्धा शिवसेनेला शहाणपण सुचले नाही. >>> येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! कधी? भाजप शिवसेनेपेक्षा अनेकपटींनी मोठा असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपपुढे शिवसेना म्हणजे किस झाड की पत्ती! >>> तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात दुर्या-तिर्या आणि त्यासुद्धा हुकुमाच्या नसलेल्या, असे पत्ते हातात ठेवून काय उपयोग? >>> ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! कसली इकडे आड आणि तिकडे विहीर? भाजपची काहीही कोंडी होत नाहीय्ये. आता शिवसेनेचीच सर्वत्र कोंडी होणार आहे. >>> भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ? मौनीबाबांवरील टीका जनतेनेच उचलून धरली कारण त्यात तथ्य होते. भाजपवरील शिवसेनेच्या टीकेला जनतेनेच नाकारले कारण त्यात सत्यांश नव्हता, नुसताच आक्रस्ताळेपणा होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 20:07
भाजप जरा जास्तच माज करत आहे. श्रीगुरुजी - Wed, 29/10/2014 - 21:09 भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल. बाकी चालु द्यात ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:28
दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद इथे टाकण्याचा उद्देश समजला नाही. त्या धाग्यावर मी लिहिले ते योग्यच होते आणि इथेही मी योग्य तेच लिहीत आहे. तिथला प्रतिसाद इथे टाकण्यापेक्षा माझ्या या धाग्यावरील प्रतिसादाला उत्तर दिलेत (उत्तर असलेच तर) तर बरे होईल.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 29/10/2014 - 20:49
आद्य नमोरुग्ण श्री राजसाहेब (असं ते स्वतः म्हणतात... दोन वर्षापुर्वी त्यांनीच म्हणे मोदिंनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती) जर यदाकदाचीत भाजपशी युती करते (लोकसभा निवडणुकीपुर्वी हि एक शक्यता होती) किंवा/आणि भाजप+शि.से. युती कायम राहुन सेनेला १००+ जागा मिळाल्या असत्या तर आज समस्त मराठी (सो कॉल्ड) अस्मितावाले वानखेडे स्टेडीयमवर मेजवानी झोडायची तयारी करत असते. बाळवाघाने आपल्या तिर्थरुपांचे दात त्यांच्याच घशात घातले, आणि इंजीन तर यार्डाच्या बाहेर पडलच नाहि म्हणुन खास केजरी मफलर मागवुन फुकाचा जळजळ खोकला सुरु आहे बाकि काहि नाहि.

In reply to by अर्धवटराव

सुहास.. 29/10/2014 - 21:12
पुढे तर यापेक्षा भयानक आहे ..जो खेळ राष्ट्रवादी आणी काँग्रेस ने केला , एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्या करायचा , आरोप-प्रत्यारोप करायचा ! तिच वेळ आज भाजपा-सेने वर आली ....काल परवा अर्णव च्या शो मध्ये काळ्या यादी वरुन जो पेट पाहिला , त्यावर जी हालत उत्तर देताना काँग्रेसवाल्यांची व्हायची तिच भाजपा ची होत होती ..

In reply to by सुहास..

अर्धवटराव 29/10/2014 - 21:17
अनेक पक्षांत विभागलेली राजकारणी जमात एका वरच्या पातळीवर एकसंघ असते व तिथे सर्वांचे प्रॉब्लेम सारखेच असतात.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:15
निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक पक्ष संधीसाधू असतोच. नाहीतर त्याला राजकारण करताच येणार नाही. शिवाय यशस्वी माणसाला आणि संघटनांना नावे ठेवणे हे तर सगळेचजण करतात. उद्धवजींना भाजपला १३७ जागा द्यायच्या नव्हत्या कारण या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही खरं नाही आणि आपल्याला संधी आहे हे जाणवल्यामुळेच ना? भाजपा संधीसाधू आहे असं जे कुणी म्हणतात ते एक प्रकारे आपल्याला ते करता येत नाही याचीच कबुली देत असतात.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 30/10/2014 - 18:22
नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल. काळच ठरवेल पुढे काय होतय

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:28
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 17:58
आझमशेठ !! बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !! (संपादित)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:17
सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल. तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 30/10/2014 - 18:24
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >> :)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:50
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.

In reply to by प्रसाद१९७१

प्रदीप 30/10/2014 - 19:34
जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले. अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?

In reply to by प्रदीप

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 20:18
बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार. ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते. नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले. आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन. तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 20:49
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 22:07
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>> साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही ) तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>> १ तुम्ही बोलता किती? >> बोलत नाही लिहितो आहे ! तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >> मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे. अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >> कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु ) http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-22-toll-plazas-Raj-Thackeray-keeps-up-threat/articleshow/30370142.cms ( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे ) किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय कितीचं तोडपाणी केलं?>> एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय ) राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>> जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >> भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >> मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>> तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>> हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे. धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 31/10/2014 - 00:00
फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 31/10/2014 - 00:27
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.

In reply to by सुहास..

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:25
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली. मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 31/10/2014 - 14:03
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...
इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 31/10/2014 - 14:42
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.

In reply to by बॅटमॅन

hitesh 31/10/2014 - 18:34
संबंध नाही कसा ? श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात. तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात

In reply to by hitesh

बॅटमॅन 31/10/2014 - 19:30
हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 18:46
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 19:01
जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

In reply to by क्लिंटन

विजुभाऊ 30/10/2014 - 10:43
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:38
सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 28/10/2014 - 21:12
अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:38
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:56
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 28/10/2014 - 19:41
"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by यसवायजी

बोका-ए-आझम 29/10/2014 - 07:23
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

In reply to by विजुभाऊ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:48
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:50
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 13:44
मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

विजुभाऊ 28/10/2014 - 13:40
मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 12:30
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. >>>>>> का? नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:51
नाही जपली तर काय फरक पडतो? नाही बोलले मराठीत , मग? समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे?
तसा फरक कोणालाच पडणार नाही.उद्या वेगळा विदर्भ झाला किंवा वेगळा महाराष्ट्र झाला तरी काय फरक पडतो. तुमचे नाव अगोदर गिरीजा काकू होते लोक थोडे फसायचे इतकेच. उद्या तुम्ही काहीतरी बदलून गिरीजारशीद मुशर्रफ किंवा अब्दुलप्रसादवलीखान कयानी असे नाव लावले तरी कुणाला काय फरक पडणार आहे. बामियानच्या मूर्ती तोडून काय फरक पडला ? तसेही एखाद्या गावात नव्या सुधारणा/ विकास होण्यास तसाही तुमचा विरोध असतोच.

In reply to by विजुभाऊ

रमेश आठवले 29/10/2014 - 00:53
अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे प्रणेते कै. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक आणि नट चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चिरंजीवाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे स्वत: नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची आठवण म्हणून मुलाचे नाव ठेवले आणि मांडलेकर म्हणतात त्यांना जहांगीर हे नाव आवडले.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:46
@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका नव्हे. आरोप बिनशर्त मागे घ्या गिरिजा काका म्हणजे प्रसाद गोडबोले. माझे मिपावर प्रसाद१९७१ हेच नाव पहील्यापासुन आहे.

In reply to by प्रसाद१९७१

>>>समजा १०० वर्षानी मराठी भाषा नामशेष झाली, काय हरकत आहे. कोणत्याच गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. भाषा नसली काय आणि माणसं नसली काय. जगरहाटी तिच्या तिच्या वेगाने चाललेली असते. उत्तम पर्याय भविष्यात येतच असतात. खरं तर कोणत्याच गोष्टींनी ज्यांच्या जीवनावर कोणताच प्रभाव पडत नै अशी सर्व माणसे एकत्र करुन जगातल्या उंच कड्यावर नेली पाहिजेत. आणि तिथे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ;) दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 28/10/2014 - 13:29
अस्मिता ही नेहमीच आर्थिक हलाखीशी निगडीत असते. त्यामुळे अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष हे अस्मिता ही हत्यार म्हणून वापरतात. शिवसेनेने आणि आता मनसेने तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही आपटी खाल्ली. जो खरा सर्वसमावेशक आहे तो असल्या असुरक्षित भावना जोपासत बसत नाही. राहिला मुद्दा मराठी भाषा नामशेष होण्याचा. इंटरनेट आल्यावर प्रादेशिक भाषा नष्ट होतील अशी ओरड होत होती. हे संस्थळ अशा आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. आणि समजा १०० वर्षांनी झाली मराठी भाषा नामशेष. तेव्हा आपल्यापैकी कोण जिवंत असणार आहे? जी गोष्ट आपल्यानंतर होणार आहे तिच्यावर मेंदू शिणवणं म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी यापेक्षा काही नाही. आणि ७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 13:48
७०० वर्षांहून जास्त काळ टिकलेली भाषा जर एवढी नाजूक असेल की एवढ्यातेवढ्या गोष्टींनी ती धोक्यात येत असेल तर अशी भाषा नामशेष झालेलीच बरी. करायची काय असली दुबळी भाषा?
बोका काका. तुम्हाला कल्पना आहे? स्वातन्त्र्यानंतर भारतात काही "शे" बोली भाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा मेली की संस्कृती नष्ट होते. कोणतीही भाषा स्वतः दुबळी नसते. तीत रोज नवनव्या शब्दांची भर पडत जाते आणि समृद्ध होते. ती भाषा बोलणारा जनसमूह आर्थिक/ राजकीय दृष्ट्या जितका सक्षम तितकी ती भाषा जोपासली जाते.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:31
तेच तर म्हणतोय मी विजुभौ! त्या अर्थाने मराठी दुबळी आहे का? नाही हेच उत्तर आहे. आणि ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

विजुभाऊ 28/10/2014 - 16:28
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या मुख्य प्रवाहातल्या भाषा नव्हत्या. आपल्या राज्यघटनेत उल्लेख असलेली एक तरी भाषा नष्ट झाली आहे का?
तसे नाही हो. राज्यघटनेत उल्लेखलेल्या भाषा ह्या मोठ्या समुदायाच्या भाषा आहेत. त्यामानाने छोट्या समुदायाच्या भाषा ह्या नष्ट झाल्या / होत आहेत. अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली. हा मुद्दा आहे. उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत. अवांतर :- या वेळचा एक पद्म पुरस्कार अशाच एका अदिवासी भाषांच्या अभ्यासकाला मिळाला आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 17:44
उदा: उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्या , वगैरे सारखे पदार्थ दिसणार नाहीत.
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो. उपाशी तर रहायला लागणार नाही ना. आणि तुम्ही जीवंत असे पर्यंत खा ना हे पदार्थ करुन. तुम्ही नसल्यावर हे पदार्थ असले काय आणि नसले काय, तुम्हाला काय फरक पडतो?

In reply to by सुहास..

विजुभाऊ 28/10/2014 - 19:43
गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे म्हंटले तर संध्येच्या आचमनात पोर्क चे किंवा बीफ चे सूप असले तरीही काहीच फरक पडणार नाही.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

बोका-ए-आझम 28/10/2014 - 21:10
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या मनुष्यनिर्मित कर्मकांडे आहेत. वाली बेट (जे मुस्लिम इंडोनेशियाचा भाग आहे), हिंदू आहे आणि तिथल्या पूजाविधींमध्ये डुकराचं मांस वापरतात आणि ते तिथल्या हिंदूंनाच नव्हे तर मुस्लिम सरकारला पण चालतं. आणि संध्येला बीफ आणि पोर्क सोडा, देवापुढे बळी देतात त्याचं काय?कितीतरी ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये मांसाचा नैवेद्य असतो. मनुष्यनिर्मित गोष्टी या निर्माण होणं आणि काळाच्या ओघात नामशेष होणं हे होणारच. भाषा याही माणसाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीत ते होणार! आज ज्ञानभाषा असलेली इंग्रजी खुद्द इंग्लंडमध्ये १९ व्या शतकापर्यंत उपेक्षित होती. ज्ञानभाषा लॅटिन होती. आज तसं नाही. शेवटी लोक कुठलीही गोष्ट स्वतःचा फायदा होत असेल तरच करतात. जेव्हा फायदा मिळत नाही, लोक ती गोष्ट करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:50
@विजुभाऊ - मी गिरीजा काकु नाही. असले आरोप माफीसकट मागे घ्या :-) गिरीजा काकु म्हणजे प्रसाद गोडबोले. संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे, मग पुढे काय बोलणार. पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 29/10/2014 - 14:40
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले. २००० मैलावरुन अब्दाली येउन ठोकुन गेला.
पुल आणि म्युनिसिपालीटीमधल्या उंदीर मारायच्या विभागाचा उदाहरण आठवले

In reply to by कपिलमुनी

बॅटमॅन 29/10/2014 - 16:09
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच. काबूलहून अब्दाली आला पानपतास. ते अंतर वट्ट ९३१ किमी आहे. २००० मैल काय? उगा उचल बोटे अन दाब कळफलक? असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे? https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=kabul+to+panipat+distance तर पेशवे पुण्याहून पानपतास गेले. ते अंतर १५४२ किमी आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+panipat+distance उगा सांगोवांगी अन वडाला वांगी! अन मराठे गेले ते पुण्याहून पार अटक व पेशावरास! ते अंतर १७०० किमीच्या आसपास आहे. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=pune+to+attock+distance मराठ्यांचे घोडदळ उत्तरेस अटक तर दक्षिणेस तंजावरापर्यंत गेले होते. ते अंतर आहे २६४५ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=attock+to+tanjavur+distance तर पश्चिमेस बडोदा ते पूर्वेस मुर्शिदाबाद अंतर आहे १९०३ किमी. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=baroda+to+murshidabad+distance तेव्हा कोण संध्या करत वेळ घालवत बसले होते त्याचे उत्तर कृपया द्यावे अशी प्रसाद यांना विनंती आहे.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 29/10/2014 - 16:15
उंदीर मारणे तर सोडाच, तपशिलातही चुका आहेत खचाखच.
बरोबर आहे. अर्थात त्यामुळे त्याम्च्या मते काहीच फर्क पडत नाही. पेशव्यांच्या पराभव अब्दालीने केला की अब्दालीचा पराभव पेशव्यानी केला वलीप्रसाद शेख यांना त्यामुळे कसलाच फरक पडत नाही.

In reply to by विजुभाऊ

टवाळ कार्टा 29/10/2014 - 16:20
मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो गस हि फळीवरच असतो , बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो .... मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,, जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत ......... मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!! कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,
हे आठवले ;)

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:54
माझा मुद्दा संध्ये बद्दल होता. बाकीचा मालमसाला , तडका होता. जर कोणी संध्या करणे म्हणजे फार काहीतरी भारी संस्कृती आहे असे सांगणार असेल तर असे काहीतरी लिहायलाच लागते.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 16:57
असेच बोलायचे तर औरंगजेबाने पकडल्याबद्दल शंभूराजांनाही बोला की. का बघावे तेव्हा पेशव्यांनाच झोडायचे?
मी पेशव्यांच्याच जातीचा आहे ( पोटजाती सकट ) त्यामुळे ब्रिगेडी वृत्तीतुन नावे ठेवत नाहीये.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 31/10/2014 - 10:17
तुमच्या जातीचा इथे काहीच संबंध नाही. प्रश्न चुकीच्या प्रतिवादांचा आहे. उद्या एखाद्या निम्नवर्णीयाने फुले आंबेडकरांवर चुकीची टीका केली तर केवळ एकजातीय असल्याने त्याची चूक माफ ठरणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 31/10/2014 - 14:59
प्रश्न स्पेसिफिक होता "कायम पेशव्यांना का झोडायचे?" असा. त्यात प्रश्न कर्त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले आणि त्यानुसारच उत्तर दिले आहे. इथे जातीचा संबंध आहेच कारण माझी टीका ही ब्रिगेडी सारखी बायस्ड नाहीये हे मला सांगायचे होते.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 31/10/2014 - 19:35
पेशवे संध्या करत बसले म्हणुन राज्य घालवून बसले
याचा बादरायण संबंध आपण कसा लावला ते कळेल का? आणि
संध्या करणेच जिथे मूर्खपणा आहे
मग शहाणपणाची व्याख्या मिपापामरांना समजावून सांगा. ही विनंती

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 31/10/2014 - 19:40
मुळात "संध्या करणे" म्हणजे काय हे आमच्यासारख्या "संध्या न करणार्‍यांना" कुणी समजावून सांगेल का? पौराणिक मालिकांमध्ये ऋषि जलप्रवाहात उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सुर्याकडे तोंड करुन ते पाणी एका लहान धारेच्या स्वरुपात ओंजळ खाली करुन पुन्हा जलप्रवाहात सोडताना दाखवतात. हीच संध्या का? किंवा साहित्यात येणारा अर्घ्य (कि अर्ध्य) देणे हा शब्दप्रयोग "संध्या करणे" ला समानार्थी आहे का? किंवा अजून काही वेगळं असतं "संध्या करणं" ?

In reply to by सतिश गावडे

कपिलमुनी 31/10/2014 - 19:52
कोणत्याही समाजावर तत्काली समजुतींचा पगडा असतो. आणि धर्मांमध्ये कालानुरूप बदल घडत असतात. पण म्हणून त्यांना मूर्ख ठरवून मोडीत काढणा चुकीचा आहे. संध्या असो की नमाज किंवा इतर काही. कारण आज ज्या धर्मसमजुती घट्ट आहेत त्या १०० वर्षांनी बदलणार आहेतच तेव्हाचा द्रूष्टीकोन वेगळा असेल त्याचप्रमाणे पूर्वीचा दृष्टीकोन वेगळा . पेशवे पानिपतामध्ये का हरले ? हा वेगळा आणि गहन चर्चा विषय होउ शकतो . त्याला संध्या करत बसल्याने हरले असे म्हणने आणि झटकणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर त्यांच्या धार्मिकतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे

In reply to by कपिलमुनी

hitesh 01/11/2014 - 03:35
पानिपतावर पेशव्यांबरोबर लढाऊ सैनिक सुमारे ऐंशी हजार ते एक लाख होते. उरलेले लाखभर लोक हे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात स्नान संध्या केल्याने मोक्ष मिळतो या परमोच्च ( ! ) उद्देशाने गेले होते. या बिन लढाऊ लाख लोकांमुळेच पेशव्यंची रसद लवकर संपली व ते हरले. दोन अफगाण्यांनी भारताला कापुन टाकले.. १ शकुनीमामा २ अब्दाली.

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:48
अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ पणा आहे. अनेकता आहे म्हणजेच एकता नाही. भारत काय महाराष्ट्र सुद्धा एक नाही. भारतात कमीत कमी १००० तरी छॉटे भारत आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत म्हणुन एकत्र रहातात. मजबूरी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 29/10/2014 - 16:17
होवुन जावु दे जे व्हायचंय ते एकदाच !! प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत का ? राजकीय दृश्ट्या असेल तर एक भाजपा प्रेमी म्हणुन ठीक आहे, सामाजिक द्रश्ट्या असेल तर मग मात्र अतिशय खेदकारक आहे !! मुद्द्याचं बोलतो...युतीच ...कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये, शिवाय भाजपा सारखं संधी-साधु दुसरं कोणीच असु शकत नाही , शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही ), असा संधीसाधु पणा अगांत असल्याबद्दल एक साधी भनक नाही पब्लीक ला ! असा संधीसाधु भोंगळ पणा नाही का ? असो....ज्या मराठी अस्मितेला तुम्ही आज नावे ठेवता आहात , आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार ! गोळवलगुर्जी असते ना तर , त्यांच्या ज्या विचारांने सुरु केलेल्या या संस्थेची हालत बघतली असती, तर चपलेने मारलं असत !! आणी ही आरएसएसने हे हिन्दु महासभा, बजरंग दल ही पिलावळ का पाळुन ठेवली आहे हो ! जाती-पातीतील तेढ वाढवातात च्यायला.. I am already living in the state of hell, don't make it more hell !! ) ! दुसरी गोष्ट , सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार ...२८८ जागांपैकी १२१ निवडुन आलेत , त्यात २२ आयात उमेदवार आहेत, भाजपा ने ही निवडुन आलेल्या उमेदवारांमध्ये मध्ये गुन्हेगार असलेली मंडळी आहे, जर २५ सभा घेवुन ( हे च्यामारी लिगल आहे का ? माझ्या टॅक्स चा पैसा असा एक प्रधान सेवक स्वता:च्या पक्षाच्या प्रचारासाठी कसा वापरु शकतो, वेग-वेगळ्या ठिकाणी ११ हेलीपॅड्स बनविली गेलीत एका रात्रीत, नाही ! येते ,गवतात ही थांबविता येते ..पण मग प्रधानसेवका ला सिक्युरिटी लागते ना , नायतर व्हायचा येडीयुरप्पा ! काय सांगता ? प्रचार फंडाचा वापरिला ? अरे मग १५ वर्षे सरकार नसताना कुठुन आला पैसा, अरे हो गुजरात वरुन आला असेल नाही का ? मग गुजरातचा विकास नक्कीच झाला म्हणायचा ) पार घसा बसे पर्यंत , फक्त विकासाच बोलुन बघायला गेले तर , लाट वगैर असुन , माझ्या लेखी तुम्ही हारलेलेच आहात ... बाकी विकासाच एक सांगतो , तो जो कोणी विकास आहे ना, त्याला एकदा विचारु च दे, की बाबा ! तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !! बर ! तुझी नेमकी व्याख्या काय आहे, एका पंचतारांकित हॉस्पिटलच ( आधी हॉटेल लिहिले होते ) उद्घाटन केल्याने तु कसा येतोस ? चार ठिकाणी झाडु मारल्याने ( जे आधीच क्लिन आहे त्याला, काही नाही दोन चार झाडांची पाने पडलेली ) तु कसा काय येतोस ? दर रविवारी रेडिओवर भाषण केल्याने तु कसा काय येतोस ? कारण नसताना मोहनजींच भाषण दाखविल्याने तुझे येताना पाय दुखत नाहीत का ? अस्मितेच्या गप्पा करणार्‍यांनी , मोदींनी गुजरात आणि गोध्रा प्रकरण , अस्मिते सारखंच वापरल नाही रे बाबा , लय काम करायचा म्हणे आधी , त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही. लय विकासबाज पहिल्यापासुन ..आत्तापुरत येव्हढ बास ...विकास ही बाहेर काढतो ... ! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 17:05
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय मी, दर वेळी सेनेला नावे ठेवण्याची संधी सोडत नाही, शिवाय हे बसपा निवडुन येण्याने चि़ंतीत
मालक तुमचाच ट्रॅक चुकला आहे. मला कोणाबद्दलच कौतुक नाही. खरेतर मला राष्ट्रपती राजवट कायमची असणे जास्त आवडेल. सगळी कडेच. खरेतर बसप नी इतकी मते घेतली पण सर्वांचेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणुन मी लक्षात आणुन देत होतो. खरेतर बसप चे ७ टक्के मत मिळवणे कौतुकास्पद आहे आणि सेनेला धोक्याचा सिग्नल आहे.
बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील
बसपा विषयी द्वेश अजिबात नाही, बसप नी ब्राह्मणांचा दुस्वास केला नाही गेल्या काही वर्षात.
! तुमची असेल तर अस्मिता आमची असेल तर सिल्क स्मिता !
अजिबात नाही, तुम्ही घ्या मराठी अस्मिता वगैरे, मला सिल्क स्मिता राहुं दे.

In reply to by सुहास..

क्लिंटन 29/10/2014 - 18:11
.कुठलाही पक्ष असो , त्याला का वाटणार नाही की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा ? का वाटु नये, जे भाजपाला वाटलं तेच सेनेला का वाटु नये,
अगदी जरूर वाटावे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असावे असे लोकांना वाटत नव्हते त्याचे काय?
शष्प कर्तत्व नसलेले माणस, केवळ मोदीमुळे निवडुन येतील ( आलेत, लिहितोय त्या विषयी ही )
मजाच म्हणायची. एप्रिल-मे मध्ये त्याच मोदींच्या नावावर आपली १८ माणसे लोकसभेवर निवडून गेली की मोदी चांगले आणि आता त्याच मोदींचा फायदा आपल्याला न होता इतरांना व्हायला लागला की मोदी वाईट. किती मज्जा की नै?
आणि ज्या पक्षावर प्रेम उतु चाललेय तिची सुरुवात हिंदु अस्मितेवर झालीय, एक सरकार पाहिलेय तुम्ही लोकांनी , आज विकासाच्या गप्पा करताय, तेव्हा ते राहुच द्या ( आणी काय तरी ती आर.एस.एस. प्रणीत हिंदु अस्मिता, १४० करोड च्या देशात १८ करोड मुस्लिम रातोरात हिंदु कसे काय होतील ब्वा , आधी त्यांची मस्जिद तोडायची, असचं हे बसपा विषयी असलेला द्वेष, तुमच्या सारख्यां मुळे ब्राम्हण बदनाम होतात, आणि जर त्या गप्पा याच ब्राम्हण वर्गासाठी असतील तर समाजात ३% असल्याच्या जीवावर कस हिंदुत्व आणणार, आणि आणणार जरी असाल तर सध्या ती शासनकर्ती जमात आहे म्हणुन, किती दिवस टिकविणार
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल :)
सरकार आलं सरकार आलं ही जी बोंबाबोंब तुम्ही लावली आहे ना , ती अतिशय त्रांगडी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार
बरोबर आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या जवळपास दुप्पट आणि मनसेच्या पाण्याला भाजपच्या पाण्याच्या १२० पेक्षा जास्त पट खळखळाट आहे. दिसतोच आहे तो प्रतिसादातून :)
तु महाराष्ट्रात कधीच आला नाहीस , मग तरी आकडेवारी मध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कशी काय आहे !!
कोणी महाराष्ट्रात यायचा आणि महाराष्ट्र गुजरातपेक्षा (किंवा गुजरात महाराष्ट्रापेक्षा किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही राज्य इतर कोणत्याही राज्यापेक्षा) पुढे/मागे असायचा काय संबंध?
त्यांना अटलजींनी अजिबात " राज धर्म का पालन करो " अस जाहीर सभेत म्हटलेले नाही.
आणि मग युती तुटायची वेळ आल्यावर सगळी दुनिया मोदींविरूध्द झालेली असताना बाळासाहेब मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले म्हणून त्यांचे गुजरातचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणूनच ते आज पंतप्रधानपदी बसू शकले असे तुमचा सामनाच म्हणत होता. म्हणजे आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विरोधात लिहू लागला असे म्हणायचे का? तूर्तास इतकेच.

In reply to by सुहास..

काळा पहाड 29/10/2014 - 20:49
एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मनसे चे (किंवा शिवसेनेचे, जे असाल ते) आहात. आम्ही सामान्य मतदार आहोत. आम्ही तुमच्या एकूण वर्तनाकडे पाहून आमचे मत बनवतो. आणि आमची मतं ही एखादा पक्ष किती सुशिक्षित आहे, किती विनम्र आहे, किती "जाणता" आहे, किती चाणाक्ष आहे, त्याचं चरित्र, भाषा, वागणूक, ध्येय, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टीवर ठरतो. आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व (अजाणतेपणे का होईना करत असल्याने) तुमचा पक्ष ही उतरलेला नाही. बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्याबद्दल लोकांना प्रचंड जवळीकता वाटते, पण लोक त्यांना मत देत नाहीत कारण लोकांना त्यांच्या एकूण राज्य हाकण्याच्या क्षमतेवर विश्वास नसावा. " दम लागतो" वगैरे भाषेचे दिवस आता गेलेले आहेत. ते पूर्वी ठीक होतं. आता एकतर सुधारा किंवा नोकरी शोधायला लागा.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 21:10
मी ही सामान्य माणुस आहे ही आहे, आणी जे लिहिलय ते अ‍ॅज अ ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलय !! तुम्ही मान्य करा वा नका करू ! बाळासांहेबाविषयी कोणी ही अनादारार्थी बोलु शकत नाही हे खरे आहे, म्हणून मोदींनी ते सेन्टेन्स टाकले होते, आदर, श्रंधाजली ई. सब झुट !! मलाही अगदी (राजसारखच) माणुस खुप क्लियर वाटत होता, पण जसे निर्णय ते घेत आहेत त्यानुसार मी ही बोलतोय..माझ राजकारणावर इतक बोलण ! माझ मला आश्चर्थ वाटतय ..मला उध्दव शी ही काही जवळीकता इ. नाही ! मला जे दिसतय ते मी लिहितो आहे, मी राजकीय उलथा-पालथ दाखवितोय आणणि काही शहाणे मला अ‍ॅन्टी मोदी समजाहेत, टारगेट करताहेत, मनसे विषयी ( ते ही आता ) थट्टेखोर किंवा इतर तत्सम गोष्टी बोलताहेत ! जेव्हा ते बोलताहेत , तेव्हा मी उत्तर देतोय इतकेच !! मला समाजाशी असते घेणे-देणे , पक्षाच कार्ड मला झक मारुन वापरावे लागते ( माझ्या सोशल संस्थेच कार्ड घेवुन एखाद्या अधिकार्‍याकडे गेलो ना, तो अधिकारी, एक तर बोलवायला उशीर करतो आणि माझ म्हणन ही ऐकुन घेत नाही, उलट मी जर एखाद्या पक्षाच कार्ड घेवुन गेलो की लगेच आत बोलावुन घेतात, चहा-बिहा ऑफर करतात ) , मग त्यातल्या त्यात ज्या पक्षाशी आपले मत जुळतात , त्यांच कार्ड मी वापरतो इतकेच ....आधी सेनेच वापरायचो, आता मनसे च वापरतो,(माझ्याकडुन काम होतात हे समजल्यावर मला भाजपाने ही दोन चार वेळा विचारणा केली आहे मी नाही म्हणालो होतो ! ) ..मी हेच प्रसाद समजावत होतो की हे आलेच कमळ घेवुन ..

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 29/10/2014 - 21:36
आत्तापर्यंत तरी तुम्ही या परिक्षेत उतरलेला नाहीत.
आणि ते या परिक्षेत कधीच उतरणार नाहीत. कारण बघतच आहात. बाकी तरीही अशा शिव/मनसैनिकांना का उसकावायचे? कारण चर्चा करणे, मुद्दे मांडणे अशा गोष्टींना अशा लोकांकडे थारा नसतो. ते जरा खुट्ट वाजले की शिवीगाळ करायला उतरतातच. इथेही हे दिसतच आहे. आणि त्यातूनच अशांचा खरा चेहरा नक्की कसा आहे हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर समजून यायला मदत होते. वाजपेयींसारख्या नेत्याने शिवसेनेला मान दिला म्हणून शिवसेनेच्या कार्यपध्दतीविषयी आणि एकूणच आचारविचारांविषयी आक्षेप असूनही केवळ वाजपेयींच्या शब्दाला मान म्हणून अनेक वर्षे शिवसेनेचे समर्थन नक्कीच केले.त्यातूनही बाळासाहेब असताना त्यांच्यामुळे शिवसेना इतकी दुरावली नव्हती.पण उध्दव ठाकरे या मनुष्याने गेल्या महिन्याभरात जे प्रकार केले (विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे) त्यामुळे शिवसेना अगदी कायमची परकी झाली. असो.

In reply to by काळा पहाड

सुहास.. 29/10/2014 - 22:27
विशेषतः नरेंद्र मोदींना अफझलखान म्हणणे >>> अरे रे , किती चुका !! कीव वाटली भक्तीची !! plz ,Don'T MisLead people like some electronic media ! याचा एकदाचा क्लियरन्स देतो ...मोदींना न्हवे, अमीत शहांना !! अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) ही तिच सभा आहे जिथे आठवले, " मत करो मेरी नक्कल " का असे काहीसे म्हणाला होता , मी याचं थेट प्रक्षेपण माझ्या डोळ्याने बघीतल, एकल ..म्हटल बघुच मोदींनी अध्यक्ष पद दिलेला माणुस आहे तरी कसा ...पुरंदरेच्या पुस्तकात असंच अफजल खान ने " शिवरायांच्या " बाबतीत काढलेले उद्गार आहेत ...आणि तोच संदर्भ धरुन " अमीत शहा" म्हणजे मला संपवायला विडा घेतलेला " अफजल खान " आहे आणि फौज घेवुन आलाय , मला कळत नाही असा असंजस का जाणुन बुजुन पसरवितात आणि पब्लीक पण मिडीयाच ऐकुन काय बी बरळतय !! ..आणि निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर कोण - कोणा ला बोलत नाही !! सुषमा स्वराज बोलल्याच की बाळासाहेंबाविषयी ... माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी ..

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:18
>>> अमीत शहा चुव्वा कोणाला म्हटला ! पक्षाच्या चिन्हाला !! "इस शेर को तुम्ह चुव्वा बना दो" ( हे वाक्य म्हणणारे महान नाहीत आणि मोंदीच्या शेजारी बसायची ) २५ सप्टेंबरला युती तुटल्यानंतर २७ सप्टेंबरला उद्धव ठाकर्‍यांनी सभा घेतली व त्या सभेपासून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली. मोदींनी महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरला आले. ५ ऑक्टोबरच्या सभेत त्यांनी "बाळासाहेबांबद्दल असलेल्या आदरापोटी मी शिवसेनेवर टीका करणार नाही" अशी अत्यंत स्वागतार्ह भूमिका घेतली. तरीही सेना नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. २७ सप्टेंबरपासून सेना नेत्यांनी भाजप, मोदी व शहांबद्दल टीकेची झोड उठवली होती. पण भाजप नेते गप्प होते. ४ सप्टेंबरला शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उधोजीराजेंची भेट घ्यावी अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु शहांच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा समावेश नाही हे समजल्यावर शिवसेनेचा तिळपापड झाला. लगेचच "शहाणा हो" अशी पोस्टर्स माध्यमातून फिरविली गेली. तरीही शहांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग नाईलाजाने शहांना मातोश्री भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले गेले व त्यानंतर शहांनी भेट दिली. २७ सप्टेंबरनंतर शहांची तुलना आदिलशहा, कुतुबशहा इ. शी केली जाउ लागली. मोदींची तुलना अफझलखानशी केली गेली. तरीही भाजप नेते गप्प होते. शेवटी सातत्याने होणारी जहरी टीका असह्य झाल्याने शहांनी ८ ऑक्टोबरला शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेची तुलना उंदराशी केली. भाजपवर २७ सप्टेंबरपासून (किंबहुना त्याही आधीपासून) शिवसेना जहरी टीका करत होती. भाजपने १०-११ दिवस टीका सहन केल्यानंतर शिवसेनेला जोडा मारला (एकही मारा, लेकीन सॉलीड मारा). सुरूवात शिवसेनेने केली होती. भाजपने अनेक दिवस संयम बाळगल्यानंतर योग्य ते उत्तर दिलं. >>> माझं म्हणण अजुन ही तेच आहे, सेनेने अक्षम्य चुका केल्यात पण भाजपा ही काही धुतल्या तांदळाची नाही !! जास्तीत जास्त दगडापेक्षा वीट मऊ अस म्हणेन मी .. असेलही. शिवसेना २५ वर्षे भाजपला कमी लेखत होती. आता भाजपकडे हुकुमाची पाने आल्यावर ते सेनेला धडा शिकविणारच.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:06
>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो त्यांच्या विषयी विरोधात बोलायला ! उगा " भावनिक वाक्य " " बालासाहेब के बारेंमे मैं कुछ नही कहुंगा " अस म्हणाव लागलं पब्लीक समोर ...सेनेत दम होता , ते तो बोलला ही ...आणि जेव्हढा होता त्यात तुम्हाला परिस्थिती असुन ही बहुमत मिळाले नाही ( पुन्हा , हेलीकॉप्टर प्रचार, सभांना होणारी गर्दी, मोदी लाट, विकासाच्या गप्पा आहेच ) चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> आज ही बहुमतावर शिक्का पडेपर्यंत तुम्हाला सेनेला बरोबर घेवुन चालणे आहेच, आज उध्दव सॉफ्ट वागतोय , शिकतो आहे ! एखादा पाच-सहा पावलं माग सरकतोय, ठीक आहे , मी ऐकले माफी मागावी असे काहीतरी आलेय पेपरात , छान !! मागेल ही , पण त्यात ही तुमचीच हार आहे, तुमच्याच एका मित्रपक्षावर तुम्ही ही वेळ आणली आहे आणि त्या वर तुमचा उन्माद दिसतोय, ...आज महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा ' बिग बॉस' केला असे म्हणेन मी !! अरे हो, मोदींनी प्रधानसेवक हे म्हणणारे देखील महाराष्ट्राचेच नेते होते. असे उपकार विसरणारे, संधी-साधु आहेतच !! भाजपने नाही, शिवसेनेने स्वतःच्या माजाने आणि आडमुठेपणाने ही वेळ स्वतःवर आणलेली आहे. यात भाजपची हार नसून फक्त शिवसेनेचीच हार आहे. स्वतःच्या आडमुठेपणाने युती तुटल्यावर स्वतःच्या पक्षाबद्दल सकारात्मक प्रचार करण्याऐवजी शिवसेनेने मोदी, शहा व भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व नकारात्मक प्रचार केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली. >>> तो गप्प बसलाय कारण त्याला मुंबई महापालिकेतील युती तोडायची नाहीये , ते बळ आहे सेनेच !! पार महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत सेनेला भाजपच्या कुबड्या लागतात. पण माज केवढा अंगात!

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 19:24
चुकीची माहिती देताय. ५ ऑक्टोबरला मोदी बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही असं म्हणाले नव्हते. बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेबद्दल चकार शब्द उच्चारणार नाही असे म्हणाले होते. या भूमिकेने मोदींनी स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भाजप, मोदी व शहांच्या विरोधात २७ सप्टेंबरपासून असभ्य भाषा वापरणारे राऊत, उद्धव इ. वाचाळ मंडळी मोदींसमोर एकदम खुजी वाटायला लागली. मोदींच्या भूमिकेनंतर एखादा शहाणा, परिपक्व माणूस योग्य तो बोध घेऊन गप्प बसला असता. पण शहाणपणा आणि शिवसेना यांचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांनी नंतरसुद्धा मोदींविरूद्ध गरळ ओकणे सुरूच ठेवले. अगदी त्यांच्या तीर्थरूपांचा सुद्धा उद्धार केला. भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. शिवसेनेच्या बाबतीतही जनतेने त्यांना धडा शिकविला. >>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ?

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 19:40
>>> तरी ही १२१ हे मात्र काही पटत नाही !! आणि २२ आयात हे ही ही काही पटत नाही !! २०० यायला पाहिजे होते, तुम्हाला काय पटतंय आणि काय नाही यावर काहीच अवलंबून नाही. >>> उलट मी असे म्हणेन की अशी ही आकडे फुगवुन दाखवायची सवय आहेच, संधीसाधु, दुटप्पी आणि आता फेकु सुध्दा ( सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावरच यादी दिलीच ना शेवटी, तरी त्यामध्ये कुछ नहीं है, हा मुद्दा जे हाईप केला होता भाजपाने, हम सौं दिन में 'काला धन' वापस लायेंगे , हर भारतीय के खाते मैं बांट देंगे !! ) सगळेच पक्ष आकडे फुगवून सांगतात. अगदी मतदान झाल्यावर सुद्धा मतमोजणीच्या आदल्या दिवशी संजय राऊत "शिवसेनेला १७५-२०० जागा मिळतील" असा अवास्तव अंदाज सांगत होता. संधीसाधु, दुटप्पी आणि फेकू सगळेच पक्ष व नेते असतात. >>> ( कुबड्या तुम्हाला ही लागणार आहेतच , भाषा भाजपाने ही चुकीची वापरली , काही धुतल्या तांदळाची नाही भाजपा !! भाजपाने बरेच दिवस संयम बाळगून नंतरच शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. सुरूवात शिवसेनेने केली आणि मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावरसुद्धा शिवसेनेला शहाणपण सुचले नाही. >>> येव्हढे दिवस उलट सेनेनेच संभाळुन घेतलय भाजपा ला !! कधी? भाजप शिवसेनेपेक्षा अनेकपटींनी मोठा असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपपुढे शिवसेना म्हणजे किस झाड की पत्ती! >>> तुम्ही माज म्हणा वा आडमुठेपण म्हणा , हरकत नाही , हे राजकारण आहे ...तो ते ठेवणारच !! मी असतो तरी पत्ते ठेवले असतेच हातात दुर्या-तिर्या आणि त्यासुद्धा हुकुमाच्या नसलेल्या, असे पत्ते हातात ठेवून काय उपयोग? >>> ....दुसरी बाब भाजपाच्या कोंडीच ..खाली एक मस्त मुद्दा दिलाय " उत्तरे कडे असणार्‍या एका राज्याच्या पुढच्या महिन्यातील निवडणुका , सेनेशी सख्य केले , तरी तो सपावाला आजमी तिकडे जावुन बरळणारच, शिवाय निरुपम आहेच ...प्रातंवादाचा मुद्दा निघणारच .....इकडे आड आणि तिकडे विहीर ...!! कसली इकडे आड आणि तिकडे विहीर? भाजपची काहीही कोंडी होत नाहीय्ये. आता शिवसेनेचीच सर्वत्र कोंडी होणार आहे. >>> भारतात नकारात्मक प्रचार, व्यक्तिगत असभ्य टीका व स्वतःकडे काही नसताना केलेला माज नेहमीच बूमरँग होतो. >> सिल्कस्मिताच !! मौनीबाबा ला " चोर " म्हणताना भारतात माणसे रहात नव्हती वाटत ? मौनीबाबांवरील टीका जनतेनेच उचलून धरली कारण त्यात तथ्य होते. भाजपवरील शिवसेनेच्या टीकेला जनतेनेच नाकारले कारण त्यात सत्यांश नव्हता, नुसताच आक्रस्ताळेपणा होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. 30/10/2014 - 20:07
भाजप जरा जास्तच माज करत आहे. श्रीगुरुजी - Wed, 29/10/2014 - 21:09 भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल. बाकी चालु द्यात ...

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:28
दुसर्‍या एका धाग्यावरील माझा प्रतिसाद इथे टाकण्याचा उद्देश समजला नाही. त्या धाग्यावर मी लिहिले ते योग्यच होते आणि इथेही मी योग्य तेच लिहीत आहे. तिथला प्रतिसाद इथे टाकण्यापेक्षा माझ्या या धाग्यावरील प्रतिसादाला उत्तर दिलेत (उत्तर असलेच तर) तर बरे होईल.

In reply to by क्लिंटन

अर्धवटराव 29/10/2014 - 20:49
आद्य नमोरुग्ण श्री राजसाहेब (असं ते स्वतः म्हणतात... दोन वर्षापुर्वी त्यांनीच म्हणे मोदिंनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती) जर यदाकदाचीत भाजपशी युती करते (लोकसभा निवडणुकीपुर्वी हि एक शक्यता होती) किंवा/आणि भाजप+शि.से. युती कायम राहुन सेनेला १००+ जागा मिळाल्या असत्या तर आज समस्त मराठी (सो कॉल्ड) अस्मितावाले वानखेडे स्टेडीयमवर मेजवानी झोडायची तयारी करत असते. बाळवाघाने आपल्या तिर्थरुपांचे दात त्यांच्याच घशात घातले, आणि इंजीन तर यार्डाच्या बाहेर पडलच नाहि म्हणुन खास केजरी मफलर मागवुन फुकाचा जळजळ खोकला सुरु आहे बाकि काहि नाहि.

In reply to by अर्धवटराव

सुहास.. 29/10/2014 - 21:12
पुढे तर यापेक्षा भयानक आहे ..जो खेळ राष्ट्रवादी आणी काँग्रेस ने केला , एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्या करायचा , आरोप-प्रत्यारोप करायचा ! तिच वेळ आज भाजपा-सेने वर आली ....काल परवा अर्णव च्या शो मध्ये काळ्या यादी वरुन जो पेट पाहिला , त्यावर जी हालत उत्तर देताना काँग्रेसवाल्यांची व्हायची तिच भाजपा ची होत होती ..

In reply to by सुहास..

अर्धवटराव 29/10/2014 - 21:17
अनेक पक्षांत विभागलेली राजकारणी जमात एका वरच्या पातळीवर एकसंघ असते व तिथे सर्वांचे प्रॉब्लेम सारखेच असतात.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:15
निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक पक्ष संधीसाधू असतोच. नाहीतर त्याला राजकारण करताच येणार नाही. शिवाय यशस्वी माणसाला आणि संघटनांना नावे ठेवणे हे तर सगळेचजण करतात. उद्धवजींना भाजपला १३७ जागा द्यायच्या नव्हत्या कारण या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही खरं नाही आणि आपल्याला संधी आहे हे जाणवल्यामुळेच ना? भाजपा संधीसाधू आहे असं जे कुणी म्हणतात ते एक प्रकारे आपल्याला ते करता येत नाही याचीच कबुली देत असतात.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 30/10/2014 - 18:22
नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल. काळच ठरवेल पुढे काय होतय

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 10:28
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 17:58
आझमशेठ !! बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !! (संपादित)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:17
सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल. तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.

In reply to by प्रसाद१९७१

सुहास.. 30/10/2014 - 18:24
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >> :)

In reply to by सुहास..

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 18:50
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.

In reply to by प्रसाद१९७१

प्रदीप 30/10/2014 - 19:34
जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले. अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?

In reply to by प्रदीप

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 20:18
बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार. ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते. नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले. आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन. तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 30/10/2014 - 20:49
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सुहास.. 30/10/2014 - 22:07
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>> साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही ) तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>> १ तुम्ही बोलता किती? >> बोलत नाही लिहितो आहे ! तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >> मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे. अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >> कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु ) http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-22-toll-plazas-Raj-Thackeray-keeps-up-threat/articleshow/30370142.cms ( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे ) किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय कितीचं तोडपाणी केलं?>> एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय ) राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>> जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >> भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >> मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>> तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>> हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे. धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!

In reply to by सुहास..

बोका-ए-आझम 31/10/2014 - 00:00
फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 31/10/2014 - 00:27
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.

In reply to by सुहास..

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 31/10/2014 - 11:25
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली. मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटन 31/10/2014 - 14:03
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...
इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 31/10/2014 - 14:42
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.

In reply to by बॅटमॅन

hitesh 31/10/2014 - 18:34
संबंध नाही कसा ? श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात. तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात

In reply to by hitesh

बॅटमॅन 31/10/2014 - 19:30
हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी 30/10/2014 - 18:46
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 30/10/2014 - 19:01
जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

In reply to by क्लिंटन

विजुभाऊ 30/10/2014 - 10:43
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 28/10/2014 - 18:38
सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 28/10/2014 - 21:12
अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

विजुभाऊ 28/10/2014 - 19:38
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

प्रसाद१९७१ 29/10/2014 - 09:56
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 28/10/2014 - 19:41
"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by यसवायजी

बोका-ए-आझम 29/10/2014 - 07:23
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

In reply to by विजुभाऊ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:48
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 28/10/2014 - 20:50
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 28/10/2014 - 13:44
मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

विजुभाऊ 28/10/2014 - 13:40
मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

बोका-ए-आझम ·

कवितानागेश 25/10/2014 - 22:16
मला एकदा वाचायला नक्की आवडली त्याची पुस्तके. पण परत मुद्दम वाचेन असे नाही. पण हे इतरही पुष्कळ पुस्तकान्चे होते. त्यात चेतन भगतला दोष द्यायला नकोय.

मारवा 25/10/2014 - 22:17
चेतन भगत ची पुस्तक छान असतात. त्याची भाषा प्रवाही असते विषय समकालीन व सेन्सीबीलीटीज शहरी असतात. मजा येते सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे त्याचा. आटोपशीर लिहीतो मस्त पाल्हाळ लावत नाही. पण पण मित्रा चेतन भगत हा दिर्घ वाचन प्रवासातलं सुरुवातीच्या स्टेशन्स पैकी एक आहे. तिथेच उतरलास तरी हरकत नाही आवडल तेच स्टेशन तिथली वेटींग रुम तिथला चहा एकंदरीत वातावरण आवडल पुढच्या प्रवासाला जायचच नाही म्हणालास तर तरी काय नाही पण मग मोठे मोठे स्टेशन्स आहेत रे पुढे तुलना नाही करतोय फक्त मजा मग राहुन जाइल इतकच म्हणतोय. प्रवास कसा सतत चालु रहावा नाही का त्याच्यात मजा है जॉय लाइज इन जर्नी नॉट इन डेस्टीनेशन चलते रहो बोका तुम्हे तुम्हारी माउ जरुर मिलेगी

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:04
हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची पुस्तकं कुतूहल म्हणूनच वाचली. इन फॅक्ट मी वाचलेला पहिला इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स होता. पण मला चेतन भगत पण आवडला आणि तो ज्यांना आवडत नाही त्यांनी दिलेली कारणं अनाकलनीय आणि तर्कदुष्ट वाटली.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 07:06
१- तु बाबा आझम के जमाने का बोका है म्हणजे तु पहीला बोका आहेस. (आद्य पुरुष अ‍ॅडम/बाबा आझम सारखा आद्य बोका ) २- तु म्हणतोस तु वाचलेला पहीला लेखक चार्ल्स डीकन्स होता" व्हॉट ग्रेटर गिफ्ट दॅन द लव्ह ऑफ कॅट" म्हणणारा डिक्न्स च तु निवडलेला पहीला इंग्रजी लेखक ज्याने आपल्या प्रिय माउ च्या निधनानंतर तिचा टॅक्सीडर्मीस्ट कडुन लेटर ओपनर बनवुन घेतला होता. http://www.slate.com/blogs/the_vault/2012/12/18/charles_dickens_cat_the_author_kept_the_pet_alive_through_taxidermy.html ३- मी हे सर्व निव्वळ योगायोग समजुन ही विसरुन गेलो असतो मात्र तुझ्या लेखावर पहीला प्रतिसाद यावा तो ही एका माउ चा च धिस इज टु मच हं

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 10:23
आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला मांजरं आवडत असत एवढं माहीत होतं पण ही taxidermy बद्दल माहिती नव्याने कळली. त्याबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे 25/10/2014 - 23:13
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 28/10/2014 - 18:05
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. >> +१ एकच वाचलं, त्यानंतर हात जोडले !! ज्यांना तो आवडतो वगैरै, त्यांनी महेन्द्र राव ही वाचावेत हि विनंती :)

In reply to by सतिश गावडे

मृत्युन्जय 06/11/2014 - 17:22
सेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. चेतन भगत?? छ्या.. आम्ही असले काही वाचत नाही. असा म्हणणारा एक उच्चभ्रू इंग्रजी वाचक वर्गही आहेच की. ;)

टवाळ कार्टा 25/10/2014 - 23:49
five point someone भन्नाट आहे...विंजिनेर लोकांच्या डोस्क्यातून मनात लगेच उतरते...विंजिनेर नसलेल्या लोकांना ते नाही तितके जवळचे वाटणार....

भृशुंडी 26/10/2014 - 00:13
भगतावरचे दोन मुख्य आक्षेप : १. पुस्तकं - मला तो डॅन ब्राउनसारखा लेखक वाटतो. त्याच्या कथेतील विषय खरंच उत्तम असतात. चित्रपटाची पटकथा म्हणून हे नक्कीच १००% हिट आहेत. पण लेखक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर मला भगत वाचनीय वाटला नाही. शैली: माझ्या दृष्टीने तरी शून्य मार्क. वाचनीयता : खूप गोष्टींची पुनरावृत्ती होते. ३ मित्र, त्यांची जवळपास तशीच व्यक्तिचित्रं, तोंडी लावायला थोडा रोमान्स वगैरे. (पहिली ३ पुस्तकं) नंतर पुन्हा मुलगा-मुलगी ह्या टायपात तशीच पुनरावृत्ती. २ भगतगिरी- ह्यात त्याचा लेखक म्हणून काहीही दोष नाही. पण एकूणच कारण नसताना ज्यात त्यात तोंड घालून, किंवा उपदेशपर सुभाषितं बरळून वात आणलेला आहे.

आदूबाळ 26/10/2014 - 02:10
साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ द्या, पण निव्वळ कथावस्तु आणि शैली या दोन्हीसाठी भगत डोक्यात जातो. तो ओढूनताणून गोष्ट "उबवतो". (याबद्दल मिपावरच एक प्रतिसाद दिला होता. सापडला तर डकवतो.) उदा. टू स्टेट्स मध्ये नायिकेच्या तमिळ आईबापांना पटवण्यासाठी कंपनीच्या कार्यक्रमात गायची संधी देतो. नायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी आपोआप, योगायोगाने दूर होतात. हे म्हणजे आधी भिंतीवर बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं, आणि "कसा नेम मारला" म्हणून 'जितं मया' म्हणून नाचायचं - याला अर्थच नाही. कथेतला तिढा सोडवण्यासाठी "देवाने केलेला फोन" असला निर्बुद्ध plot device वापरणे हेही त्यातलंच. तरीही - फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.

In reply to by आदूबाळ

कवितानागेश 26/10/2014 - 10:16
फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.- सहमत मला सिनेमापेक्षा पुस्तक आवडले. वास्तवाच्य जवळ जाणारे वाटले. सिनेमा स्वप्नाळू आहे.

अजया 26/10/2014 - 10:29
चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही वाचली आहेत.तो एक टाईमपास लेखकु आहे हे निर्विवाद सत्य आहेच.पण तो ज्या अाॅड्यंससाठी लिहितो,ते त्याची पुस्तक वाचतात,मनोरंजन करुन घेतात.तो पुस्तकाची राॅयल्टी आणि सिनेमाचे हक्क विकुन पैसे कमावतो.थोडक्यात त्याचे जिलब्यांचे दुकान आहे.आवडत असतील तर खा नाहीतर वाङमयिन मूल्यवाल्या जिलब्या इंग्रजीतही कमी नाहीतच! फाइव पाॅइंट,२स्टेट्सने मात्र मनोरंजन केलेलं.त्यातले काही पंचेस मस्त होते.रिवाॅल्युशन २०२०बकवास!नवी जिलबी वाचुन मग सांगु कशी आहे ती!

वयाच्या एका टप्प्यावर चेतन भगत आवडला होता . आता नाही आवडत . बाय द वे चेतन भगत ला विंग्रजी साहित्याचा व . पु. काळे म्हाणावे का ? बरीच साधर्म्य आढळतात . अगदी गोड मिट्ट शैलीपासून ते फेबु वर दोघांची पण सुभाषित फिरू लागली आहेत तिथपर्यंत .

मित्रहो 26/10/2014 - 11:34
मी एकदा चेनैला गेलो असताना तिथल्या एका मॉलमधे हे पुस्तक विकत घेतले. भन्नाट आवडले. दुपारी दोन अडीचला घेतलेले पुस्तक संध्याकाळी साडेसहाला फ्लाइट पकडेपर्यंत संपले होते. घरी आल्यावर बायकोला सांगितले मग तिनेही ते संपविले. त्यातला रायन ओबेरॉय जास्तच आवडला आणि आजही तो रँच्योपेक्षा अधिक वास्तवातला आणि जवळचा वाटतो. मग थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स वाचले आणि हळूहळू भगतामधला इंटरेस्ट संपला. त्याची पुढची पुस्तके मी वाचली नाही. त्याचा दोनही पुस्तकातला सेंस ऑफ हु्युमर जबरदस्त आहे. "तो एचआरचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होते की त्याने आयुष्यात कुठलाही निर्णय घेतलेला नाही." त्याच्या पुस्तकात एक प्रेडीक्ट्याबेलेटी वााटायला लागली. आता काय घडनार याची उत्सुकात संपत गेली. तोचतोचपण जाणवायला लागला. थ्री मिस्टेक्सचा शेवट तर सिनेमाला लाजवेल असा होता. FPS मधे काही तरी वेगळे होते. कुठेतरी शिक्षण पद्धतीविषयी चीड होती, त्यावर हलकीफुलकी का असेना रास्त अशी टिका होती. रायन ओबेरेयला पडनारे प्रश्न आम्हालाही पडले होते. त्यामुळे तो जवळचा वाटत होता. नंतरच्या पुस्तकात असे काहीच नव्हते. दू स्टेटसमधे तामीळ विरद्ध पंजाबी हा संघर्ष अजूनही चांगला फुलवता आला असता. कदाचित ते त्याचे पहीले पुस्तक असते तर त्याने वेगळे लिहीले असते.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/10/2014 - 13:13
विंजिनेर आहेस ना...
कधी कुणी असा प्रश्न विचारेल असे वाटले नव्हते. :( असो. नियमाला अपवाद करुन पुस्तक वाचल्या गेल्या जाईल. कुणाकडून वाचण्यापुरते मिळाल्यास उत्तम. :)

In reply to by सतिश गावडे

नको वाचूस. तू स्मरणरंजनात्मक लिहितानाही चांगलं लिहितोस म्हणून मुद्दाम सांगावंसं वाटलं, चेतन भगत वाचू नकोस. अगदीच इंग्लिश सुधारण्याची इच्छा असेल (ज्याची गरज असेल असं वाटत नाही पण तरीही) तर एकवेळ बिन्डोक, हॉलिवूडी मारधाड सिनेमे बघितलेस तरी चालेल, पण चेतन भगत नको.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 29/10/2014 - 08:22
चे. भ. माहिती नाही. मात्र मी पुर्वी खुप चारोळ्या पाडत असे. पण मग माझा चं. गो. होईल या भीतीने मी चारोळ्या पाडणे बंद केले. पुण्यातील एक भटजी चंगो स्टाईलने मात्र गमतीदार चारोळ्या पाडतात असे ऐकून आहे. त्यांचा "मी माझा... तर माझा कुणाचा" नावाचा चारोळीसंग्रह वाचनात आला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो, तू जरुर वाच आणि स्वत: मत बनव. पहिल्या ५० पानांत नाही आवडले तर सोडून दे. हाय काय आणि नाय काय.

चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं .. बाकी तोच तोच पणा वाटला.. वर लिहिलं आहे तसा व पु काळे टाईप लेखन वाटलं.. गोष्ट छोटी पण मोठा उपदेश दिल्याचा भाव वाटतो लिखाणात...

काळाच्या कसोटीवर उतरणं, सर्वव्यापकता, मानवी स्वभावाचे विविध रंग, नैतिक मूल्यांबद्दल भाष्य, नवनिर्मितीचं वैशिष्ट्य आणि सुंदर भाषेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत भिडणं असे उत्तम साहित्याचे मुख्य निकष मानले जातात. लोकप्रियता हा निकष फार काळ टिकत नाही. असंच चित्रपटाचंही होतं. एखादा चित्रपट लोक डोक्यावर घेतात, एकदोन वर्षांनतर तो कुणाला आठवत नाही की पुन्हा बघावासा वाटत नाही. चेतन भगत हा उत्तम कारागीर आहे, पण कारागिरी हा एक भाग झाला, एकमेव नव्हे. त्याच्या लेखनात तोचतोचपणा दिसतोय, originality नाही.

मारवा 26/10/2014 - 19:03
काळाची कसोटी सर्वव्यापकता मानवी स्वभावरंग नैतिक मुल्यांबंद्दल भाष्य नवनिर्मीतीच वैशिष्ट्य सुंदर भाषेतुन भिडण वरील सर्व ६ गुण असलेली एखादी कलाकृती च उदाहरण दिल व त्यात वरील घटक कसे समाविष्ट आहेत हे सोदाहरण दाखविल्यास आनंद वाटेल. त्यातही सर्वव्यापकता म्हणजे नक्की काय व नवनिर्मीतीच वैशिष्ट्य म्हणजे नेमक काय या दोन उदाहरणांसंदर्भात विस्ताराने उलगडुन दाखवल्यास आवडेल

In reply to by मारवा

खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहायला फार आवडले असते... पण वेळ फार कमी पडतो... आणि अशा कलाक्रुतींचा आस्वाद व्यक्तीप्रमाणे बदलतो.... त्यामुळे मला हे पुस्तक आवडले त्यामुळे तुम्हाला ते आवडलेच पहिजे असे थोडीच आहे. (जोकर इन द पॅक मुळे , माझ्या मुलाचा इंजिनियरिंगचा प्रवेश प्रश्र्न बर्‍याच प्रमाणात सुटला, हे सत्य.) बादवे.... व्य.नि. करतो...

In reply to by मारवा

आदूबाळ 26/10/2014 - 20:17
To kill a mockingbird - Harper Lee ही या सर्व कसोट्यांवर उतरते. हे एक उदाहरण. अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात घडणारी ही कादंबरी जगभर कुठेही तितकीच relevant आहे. (सर्वव्यापकता) मिपाकर नंदन यांनी फार छान रसग्रहण केलं आहे.

In reply to by मारवा

नवनिर्मिती म्हणजे जुन्याच गोष्टींना नव्या पध्दतीने सादर करण, जीवनाचा वेगळा अर्थ दाखवणं. उदाहरणार्थ शेक्सपिअरची नाटके. त्याच्या नाटकांमध्ये जुन्याच कथांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. सर्वव्यापकता म्हणजे universality. स्थळ आणि काळ ह्यांच्या पलीकडे जाणारं साहित्य. अशा अगदी महाभारत, सोफोक्लीसची नाटकं इथपासून अनेक कलाकृती आहेत. वर Dickensचा उल्लेख आलाच आहे तर David Copperfield चं उदाहरण बघू या. खाली महाभारतावर तुम्हीच उत्तम लिहिलंय :) विस्तारभयास्तव थोडक्यात मांडते. त्यातल्या Davidची कथा व्हिक्टोरिअन काळातली. पण ती त्या काळाचा पट दाखवत असली तरी आजच्या काळातही तेवढीच ताजी आहे. हा David कुठल्याही समाजातल्या अशा धडपडणाऱ्या, टक्केटोणपे खाणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यातली इतर पात्रही तशीच universal आहेत, मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवणारी आहेत. कादंबरी समाजातले दोष दाखवताना नैतिक मूल्यांबद्दल भाष्यही करते. अशी कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरते. ही वैशिष्ट्ये चेतन भगतच्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात का? हा खरा प्रश्न आहे :)

फाइव्ह पॉइंट समवन, जास्त आवडले. "थ्री इडियटस" आणि "फाइव्ह पॉइंट" जवळ-जवळ सारखेच असून देखील आधी बोंबाबोंब करुन मग, "चेतन भगत" मागे का हटला? हे पण कोडेच आहे. पण.... थ्री मिस्टेक आणि वन नाईट अजिबात आवडले नाही.... विशेषतः "गोध्रा हत्याकांडा" मागची पार्श्वभूमी विचारात न घेता, त्या घटनेचा सवंगपणे वापर केलेला आहे असे वाटते. "वन नाईट" चा कथाबिंदू मस्त होता आणि तो अजून फुलवता पण आला असता.पण एक लेखक म्हणून "चेतन भगत" इथे कमी पडला, असे माझे मत आहे. "चेतन भगत" आणि "जॉन ग्रिशॅम" ह्यांची नकळत तुलना होते आणि "जॉन ग्रिशॅम" जसा उत्तरोत्तर अधिकाधिक खुलत जात आहे, तसा "चेतन भगत" नाही असे मला वाटते. असो, पसंद अपनी-अपनी.....

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात चित्रपटांच्या होणार्या सिल्वर्/गोल्डन ज्युबिल्या ( चुकुन जिलेब्या लिहिणार होतो :) ) जश्या कालबाह्य झाल्या आहेत तोच प्रकार साहीत्याच्या बाबतीतही झालेला दिसतो.रोज रोज थोडा थोडा भाग वाचुन व डोक्यात एक किडा सोडणार्या कादंबर्या वाचायचा वेळ आजकाल खरेच आपल्याकडे आहे का? चेतन भगत सोबतच दुर्जोय दत्ता/ रविंदर सिंग वगैरेंच्या कादंबर्यावरचे अभिप्राय वाचले तर एक गोष्ट सर्रास आढळते कि बर्याच वाचकांनी ते एअरपोर्ट लाऊंज मध्ये वा अश्याच अन्य प्रवासात तीन-चार तासात वाचुन संपवलेले असते.त्यांचा तेवढा वेळ सत्कारणी लागला का नाही ह्यावरुन त्या त्या कादंबरीचे साहित्यिक मूल्य प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने ठरवतो. ( ती तारांकन देण्याची प्ध्दत वगैरे.)

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 26/10/2014 - 21:06
अगदी अगदी. अशा आयआयटीयन लेखकांचे पेव फुटलं आहे. या लेखकांची पुस्तकं Amazon आणि Flipkart वर शंभरच्या आत बाहेर मिळतात. एकदा वाचा आणि विसरून जा.

In reply to by सतिश गावडे

चिगो 30/10/2014 - 12:36
शंभरच्या आतबाहेर? अहो, फ्लिपकार्टवर १५० रुपयांत अशी १० इ-बुक्स घेतली मी.. त्यात अगदी २ रुपयांची पण होती.. ;-) पण त्याचवेळी दोस्तोवस्कीचं कलेक्शन आणि "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" पण स्वस्तातच मिळालं ह्याचाही आनंद होता.. :-)

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 28/10/2014 - 18:09
तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात >> योगेश, आहेत की बरेच जण !! लिस्ट देवु का ? ( लई दिवसांनी दर्शन _/\_ )

बोका-ए-आझम 26/10/2014 - 20:21
मारवा यांच्या कसोट्यांवर उतरणारी माझ्या मते एकच कलाकृती आहे - महाभारत. इतकी जबरदस्त कथा, इतका व्यापक अवकाश, इतकी कालातीतता, इतकं सर्वसमावेशकत्व आणि वाचकांच्या मनावर इतक्या पिढ्या गारुड हे फक्त महाभारताने केलेलं आहे. अशी एकही भावना नाही जी महाभारतात सापडत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठाम भूमिका आहे, एक आलेख आहे. महाभारताच्या जवळपास येईल असं जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असं वाटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 21:31
महाभारत प्रचंड सहमत अप्रतिम कलाकृती अद्वितीय व्यापकता मृत्यु च च उदाहरण घ्या कीती निरनिराळ्या रुपांत दाखवलेला आहे. कुंती ला आलेला जंगलातल्या वणव्यातला भिष्मा ला आलेला बाणांच्या शय्येवरील द्रौपदी च्या मुलांना झोपेत गाठणारा क्रुष्णा ने स्वतः सामोरा गेलेला तर काव्यात्मतेचा कळस च गाठतो. दुर्गा भागवत व्यासपर्व मध्ये भैरप्पा पर्व मध्ये इरावती कर्वेंनी युगान्त मध्ये उलगडुन दाखविल्यावर काय राहीले असेल महाभारतात बघण्यासारखे वाटत होते तर महाश्वेतादेवीं नी अजुन एक धक्का दिला लाक्षाग्रुहात जाळुन मारलेल्या आदिवासी स्त्री व तिच्या पाच मुलांच्या म्रुत्यु मागील आणखी एक क्रुर सत्य उलगडुन दाखवले

In reply to by मारवा

सतिश गावडे 26/10/2014 - 21:43
धागा "चेतन भगत आणि त्याची पुस्तकं" या विषायावर आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करावी. धाग्याचे महाभारत करु नये. तुम्ही चेतन भगत बाजूला ठेवून जर महाभारताची चर्चा केलीत तर आम्ही आमचा "अँटी चेतन भगत" हुच्चब्रूपणा कसा दाखवणार?

मारवा 26/10/2014 - 22:35
माझ्या काही आवडत्या कादंबरी व त्यातील एक एक उतारा शाम्पल म्हणुन देण्याचा मोह आवरत नाहीये १- one hundred years of solitude - gabriel garcia marquez मानवी प्रेमावर अनेक अप्रतिम उतारे यात आहेत त्यातील मला भावलेला हा एक अर्थात मुळ पुस्तक वाचण्याला उतारा हा पर्याय नाही च तरीही एक सहज सदर उतारा या ठिकाणी ( http://www.misalpav.com/node/25565#comment-626458 ) योग्य धाग्यावर हलवला आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 07:05
मला ही उतारा टाकल्यानंतर बोका-ए-आझम च्या धाग्यावर अतिक्रमण केल्यासारखे वाटत होते. ती गिल्ट दुर केल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार, हा धागा ही बघुन ठेवलाय आता अस काही असेल तर इथेच टाकतो व मग जिथे द्यावीशी वाटेल तिथे अशी लिंक देतो. म्हणजे मग मुळ धागा ही सडपातळ राहतो ( तीन स्मायल्या वाचाव्यात मला इनसर्ट करता येत नाही )

वेल्लाभट 27/10/2014 - 10:24
मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 27/10/2014 - 10:28
सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सतिश गावडे 28/10/2014 - 09:25
चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील? माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं. वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.

In reply to by सतिश गावडे

थॉर माणूस 28/10/2014 - 10:05
एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की... माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.

In reply to by यसवायजी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:16
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?

थॉर माणूस 28/10/2014 - 10:11
>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही. हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय. शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:08
यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

थॉर माणूस 28/10/2014 - 17:48
तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने? एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं. असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 23:10
कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.

चेतन भगत... अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक.. एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..) वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो.. नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा? (जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.) नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं... हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच... भाषा... सुमार... साहित्यमुल्य... रियली??? कथा.. फिल्मी... शेवट.. अतिफिल्मी... म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता... किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली... थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस 28/10/2014 - 14:03
चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:57
पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!

In reply to by बोका-ए-आझम

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय... फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...

In reply to by पिलीयन रायडर

नंदन 29/10/2014 - 04:47
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..
सुभाष घईकाका आठवले :)

बोका-ए-आझम 28/10/2014 - 15:07
त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर.. लेखकाचा प्रभावच... एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!

मोहनराव 28/10/2014 - 17:54
मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

In reply to by मोहनराव

चिनार 04/11/2014 - 17:39
तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!

मोदक 28/10/2014 - 20:03
पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत. अवांतर - मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला. बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा* *तळटीपा १) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते. २) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.

चिगो 30/10/2014 - 13:04
चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल.. मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

In reply to by चिगो

चिनार 04/11/2014 - 17:35
मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना.. पूर्ण सहमत !!!

श्रीगुरुजी 06/11/2014 - 14:44
चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.

कवितानागेश 25/10/2014 - 22:16
मला एकदा वाचायला नक्की आवडली त्याची पुस्तके. पण परत मुद्दम वाचेन असे नाही. पण हे इतरही पुष्कळ पुस्तकान्चे होते. त्यात चेतन भगतला दोष द्यायला नकोय.

मारवा 25/10/2014 - 22:17
चेतन भगत ची पुस्तक छान असतात. त्याची भाषा प्रवाही असते विषय समकालीन व सेन्सीबीलीटीज शहरी असतात. मजा येते सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे त्याचा. आटोपशीर लिहीतो मस्त पाल्हाळ लावत नाही. पण पण मित्रा चेतन भगत हा दिर्घ वाचन प्रवासातलं सुरुवातीच्या स्टेशन्स पैकी एक आहे. तिथेच उतरलास तरी हरकत नाही आवडल तेच स्टेशन तिथली वेटींग रुम तिथला चहा एकंदरीत वातावरण आवडल पुढच्या प्रवासाला जायचच नाही म्हणालास तर तरी काय नाही पण मग मोठे मोठे स्टेशन्स आहेत रे पुढे तुलना नाही करतोय फक्त मजा मग राहुन जाइल इतकच म्हणतोय. प्रवास कसा सतत चालु रहावा नाही का त्याच्यात मजा है जॉय लाइज इन जर्नी नॉट इन डेस्टीनेशन चलते रहो बोका तुम्हे तुम्हारी माउ जरुर मिलेगी

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 00:04
हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची पुस्तकं कुतूहल म्हणूनच वाचली. इन फॅक्ट मी वाचलेला पहिला इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स होता. पण मला चेतन भगत पण आवडला आणि तो ज्यांना आवडत नाही त्यांनी दिलेली कारणं अनाकलनीय आणि तर्कदुष्ट वाटली.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 07:06
१- तु बाबा आझम के जमाने का बोका है म्हणजे तु पहीला बोका आहेस. (आद्य पुरुष अ‍ॅडम/बाबा आझम सारखा आद्य बोका ) २- तु म्हणतोस तु वाचलेला पहीला लेखक चार्ल्स डीकन्स होता" व्हॉट ग्रेटर गिफ्ट दॅन द लव्ह ऑफ कॅट" म्हणणारा डिक्न्स च तु निवडलेला पहीला इंग्रजी लेखक ज्याने आपल्या प्रिय माउ च्या निधनानंतर तिचा टॅक्सीडर्मीस्ट कडुन लेटर ओपनर बनवुन घेतला होता. http://www.slate.com/blogs/the_vault/2012/12/18/charles_dickens_cat_the_author_kept_the_pet_alive_through_taxidermy.html ३- मी हे सर्व निव्वळ योगायोग समजुन ही विसरुन गेलो असतो मात्र तुझ्या लेखावर पहीला प्रतिसाद यावा तो ही एका माउ चा च धिस इज टु मच हं

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 26/10/2014 - 10:23
आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला मांजरं आवडत असत एवढं माहीत होतं पण ही taxidermy बद्दल माहिती नव्याने कळली. त्याबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे 25/10/2014 - 23:13
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. :)

In reply to by सतिश गावडे

सुहास.. 28/10/2014 - 18:05
चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही. नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती. माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. >> +१ एकच वाचलं, त्यानंतर हात जोडले !! ज्यांना तो आवडतो वगैरै, त्यांनी महेन्द्र राव ही वाचावेत हि विनंती :)

In reply to by सतिश गावडे

मृत्युन्जय 06/11/2014 - 17:22
सेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. चेतन भगत?? छ्या.. आम्ही असले काही वाचत नाही. असा म्हणणारा एक उच्चभ्रू इंग्रजी वाचक वर्गही आहेच की. ;)

टवाळ कार्टा 25/10/2014 - 23:49
five point someone भन्नाट आहे...विंजिनेर लोकांच्या डोस्क्यातून मनात लगेच उतरते...विंजिनेर नसलेल्या लोकांना ते नाही तितके जवळचे वाटणार....

भृशुंडी 26/10/2014 - 00:13
भगतावरचे दोन मुख्य आक्षेप : १. पुस्तकं - मला तो डॅन ब्राउनसारखा लेखक वाटतो. त्याच्या कथेतील विषय खरंच उत्तम असतात. चित्रपटाची पटकथा म्हणून हे नक्कीच १००% हिट आहेत. पण लेखक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर मला भगत वाचनीय वाटला नाही. शैली: माझ्या दृष्टीने तरी शून्य मार्क. वाचनीयता : खूप गोष्टींची पुनरावृत्ती होते. ३ मित्र, त्यांची जवळपास तशीच व्यक्तिचित्रं, तोंडी लावायला थोडा रोमान्स वगैरे. (पहिली ३ पुस्तकं) नंतर पुन्हा मुलगा-मुलगी ह्या टायपात तशीच पुनरावृत्ती. २ भगतगिरी- ह्यात त्याचा लेखक म्हणून काहीही दोष नाही. पण एकूणच कारण नसताना ज्यात त्यात तोंड घालून, किंवा उपदेशपर सुभाषितं बरळून वात आणलेला आहे.

आदूबाळ 26/10/2014 - 02:10
साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ द्या, पण निव्वळ कथावस्तु आणि शैली या दोन्हीसाठी भगत डोक्यात जातो. तो ओढूनताणून गोष्ट "उबवतो". (याबद्दल मिपावरच एक प्रतिसाद दिला होता. सापडला तर डकवतो.) उदा. टू स्टेट्स मध्ये नायिकेच्या तमिळ आईबापांना पटवण्यासाठी कंपनीच्या कार्यक्रमात गायची संधी देतो. नायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी आपोआप, योगायोगाने दूर होतात. हे म्हणजे आधी भिंतीवर बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं, आणि "कसा नेम मारला" म्हणून 'जितं मया' म्हणून नाचायचं - याला अर्थच नाही. कथेतला तिढा सोडवण्यासाठी "देवाने केलेला फोन" असला निर्बुद्ध plot device वापरणे हेही त्यातलंच. तरीही - फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.

In reply to by आदूबाळ

कवितानागेश 26/10/2014 - 10:16
फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.- सहमत मला सिनेमापेक्षा पुस्तक आवडले. वास्तवाच्य जवळ जाणारे वाटले. सिनेमा स्वप्नाळू आहे.

अजया 26/10/2014 - 10:29
चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही वाचली आहेत.तो एक टाईमपास लेखकु आहे हे निर्विवाद सत्य आहेच.पण तो ज्या अाॅड्यंससाठी लिहितो,ते त्याची पुस्तक वाचतात,मनोरंजन करुन घेतात.तो पुस्तकाची राॅयल्टी आणि सिनेमाचे हक्क विकुन पैसे कमावतो.थोडक्यात त्याचे जिलब्यांचे दुकान आहे.आवडत असतील तर खा नाहीतर वाङमयिन मूल्यवाल्या जिलब्या इंग्रजीतही कमी नाहीतच! फाइव पाॅइंट,२स्टेट्सने मात्र मनोरंजन केलेलं.त्यातले काही पंचेस मस्त होते.रिवाॅल्युशन २०२०बकवास!नवी जिलबी वाचुन मग सांगु कशी आहे ती!

वयाच्या एका टप्प्यावर चेतन भगत आवडला होता . आता नाही आवडत . बाय द वे चेतन भगत ला विंग्रजी साहित्याचा व . पु. काळे म्हाणावे का ? बरीच साधर्म्य आढळतात . अगदी गोड मिट्ट शैलीपासून ते फेबु वर दोघांची पण सुभाषित फिरू लागली आहेत तिथपर्यंत .

मित्रहो 26/10/2014 - 11:34
मी एकदा चेनैला गेलो असताना तिथल्या एका मॉलमधे हे पुस्तक विकत घेतले. भन्नाट आवडले. दुपारी दोन अडीचला घेतलेले पुस्तक संध्याकाळी साडेसहाला फ्लाइट पकडेपर्यंत संपले होते. घरी आल्यावर बायकोला सांगितले मग तिनेही ते संपविले. त्यातला रायन ओबेरॉय जास्तच आवडला आणि आजही तो रँच्योपेक्षा अधिक वास्तवातला आणि जवळचा वाटतो. मग थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स वाचले आणि हळूहळू भगतामधला इंटरेस्ट संपला. त्याची पुढची पुस्तके मी वाचली नाही. त्याचा दोनही पुस्तकातला सेंस ऑफ हु्युमर जबरदस्त आहे. "तो एचआरचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होते की त्याने आयुष्यात कुठलाही निर्णय घेतलेला नाही." त्याच्या पुस्तकात एक प्रेडीक्ट्याबेलेटी वााटायला लागली. आता काय घडनार याची उत्सुकात संपत गेली. तोचतोचपण जाणवायला लागला. थ्री मिस्टेक्सचा शेवट तर सिनेमाला लाजवेल असा होता. FPS मधे काही तरी वेगळे होते. कुठेतरी शिक्षण पद्धतीविषयी चीड होती, त्यावर हलकीफुलकी का असेना रास्त अशी टिका होती. रायन ओबेरेयला पडनारे प्रश्न आम्हालाही पडले होते. त्यामुळे तो जवळचा वाटत होता. नंतरच्या पुस्तकात असे काहीच नव्हते. दू स्टेटसमधे तामीळ विरद्ध पंजाबी हा संघर्ष अजूनही चांगला फुलवता आला असता. कदाचित ते त्याचे पहीले पुस्तक असते तर त्याने वेगळे लिहीले असते.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/10/2014 - 13:13
विंजिनेर आहेस ना...
कधी कुणी असा प्रश्न विचारेल असे वाटले नव्हते. :( असो. नियमाला अपवाद करुन पुस्तक वाचल्या गेल्या जाईल. कुणाकडून वाचण्यापुरते मिळाल्यास उत्तम. :)

In reply to by सतिश गावडे

नको वाचूस. तू स्मरणरंजनात्मक लिहितानाही चांगलं लिहितोस म्हणून मुद्दाम सांगावंसं वाटलं, चेतन भगत वाचू नकोस. अगदीच इंग्लिश सुधारण्याची इच्छा असेल (ज्याची गरज असेल असं वाटत नाही पण तरीही) तर एकवेळ बिन्डोक, हॉलिवूडी मारधाड सिनेमे बघितलेस तरी चालेल, पण चेतन भगत नको.

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 29/10/2014 - 08:22
चे. भ. माहिती नाही. मात्र मी पुर्वी खुप चारोळ्या पाडत असे. पण मग माझा चं. गो. होईल या भीतीने मी चारोळ्या पाडणे बंद केले. पुण्यातील एक भटजी चंगो स्टाईलने मात्र गमतीदार चारोळ्या पाडतात असे ऐकून आहे. त्यांचा "मी माझा... तर माझा कुणाचा" नावाचा चारोळीसंग्रह वाचनात आला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो, तू जरुर वाच आणि स्वत: मत बनव. पहिल्या ५० पानांत नाही आवडले तर सोडून दे. हाय काय आणि नाय काय.

चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं .. बाकी तोच तोच पणा वाटला.. वर लिहिलं आहे तसा व पु काळे टाईप लेखन वाटलं.. गोष्ट छोटी पण मोठा उपदेश दिल्याचा भाव वाटतो लिखाणात...

काळाच्या कसोटीवर उतरणं, सर्वव्यापकता, मानवी स्वभावाचे विविध रंग, नैतिक मूल्यांबद्दल भाष्य, नवनिर्मितीचं वैशिष्ट्य आणि सुंदर भाषेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत भिडणं असे उत्तम साहित्याचे मुख्य निकष मानले जातात. लोकप्रियता हा निकष फार काळ टिकत नाही. असंच चित्रपटाचंही होतं. एखादा चित्रपट लोक डोक्यावर घेतात, एकदोन वर्षांनतर तो कुणाला आठवत नाही की पुन्हा बघावासा वाटत नाही. चेतन भगत हा उत्तम कारागीर आहे, पण कारागिरी हा एक भाग झाला, एकमेव नव्हे. त्याच्या लेखनात तोचतोचपणा दिसतोय, originality नाही.

मारवा 26/10/2014 - 19:03
काळाची कसोटी सर्वव्यापकता मानवी स्वभावरंग नैतिक मुल्यांबंद्दल भाष्य नवनिर्मीतीच वैशिष्ट्य सुंदर भाषेतुन भिडण वरील सर्व ६ गुण असलेली एखादी कलाकृती च उदाहरण दिल व त्यात वरील घटक कसे समाविष्ट आहेत हे सोदाहरण दाखविल्यास आनंद वाटेल. त्यातही सर्वव्यापकता म्हणजे नक्की काय व नवनिर्मीतीच वैशिष्ट्य म्हणजे नेमक काय या दोन उदाहरणांसंदर्भात विस्ताराने उलगडुन दाखवल्यास आवडेल

In reply to by मारवा

खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहायला फार आवडले असते... पण वेळ फार कमी पडतो... आणि अशा कलाक्रुतींचा आस्वाद व्यक्तीप्रमाणे बदलतो.... त्यामुळे मला हे पुस्तक आवडले त्यामुळे तुम्हाला ते आवडलेच पहिजे असे थोडीच आहे. (जोकर इन द पॅक मुळे , माझ्या मुलाचा इंजिनियरिंगचा प्रवेश प्रश्र्न बर्‍याच प्रमाणात सुटला, हे सत्य.) बादवे.... व्य.नि. करतो...

In reply to by मारवा

आदूबाळ 26/10/2014 - 20:17
To kill a mockingbird - Harper Lee ही या सर्व कसोट्यांवर उतरते. हे एक उदाहरण. अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात घडणारी ही कादंबरी जगभर कुठेही तितकीच relevant आहे. (सर्वव्यापकता) मिपाकर नंदन यांनी फार छान रसग्रहण केलं आहे.

In reply to by मारवा

नवनिर्मिती म्हणजे जुन्याच गोष्टींना नव्या पध्दतीने सादर करण, जीवनाचा वेगळा अर्थ दाखवणं. उदाहरणार्थ शेक्सपिअरची नाटके. त्याच्या नाटकांमध्ये जुन्याच कथांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. सर्वव्यापकता म्हणजे universality. स्थळ आणि काळ ह्यांच्या पलीकडे जाणारं साहित्य. अशा अगदी महाभारत, सोफोक्लीसची नाटकं इथपासून अनेक कलाकृती आहेत. वर Dickensचा उल्लेख आलाच आहे तर David Copperfield चं उदाहरण बघू या. खाली महाभारतावर तुम्हीच उत्तम लिहिलंय :) विस्तारभयास्तव थोडक्यात मांडते. त्यातल्या Davidची कथा व्हिक्टोरिअन काळातली. पण ती त्या काळाचा पट दाखवत असली तरी आजच्या काळातही तेवढीच ताजी आहे. हा David कुठल्याही समाजातल्या अशा धडपडणाऱ्या, टक्केटोणपे खाणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यातली इतर पात्रही तशीच universal आहेत, मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवणारी आहेत. कादंबरी समाजातले दोष दाखवताना नैतिक मूल्यांबद्दल भाष्यही करते. अशी कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरते. ही वैशिष्ट्ये चेतन भगतच्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात का? हा खरा प्रश्न आहे :)

फाइव्ह पॉइंट समवन, जास्त आवडले. "थ्री इडियटस" आणि "फाइव्ह पॉइंट" जवळ-जवळ सारखेच असून देखील आधी बोंबाबोंब करुन मग, "चेतन भगत" मागे का हटला? हे पण कोडेच आहे. पण.... थ्री मिस्टेक आणि वन नाईट अजिबात आवडले नाही.... विशेषतः "गोध्रा हत्याकांडा" मागची पार्श्वभूमी विचारात न घेता, त्या घटनेचा सवंगपणे वापर केलेला आहे असे वाटते. "वन नाईट" चा कथाबिंदू मस्त होता आणि तो अजून फुलवता पण आला असता.पण एक लेखक म्हणून "चेतन भगत" इथे कमी पडला, असे माझे मत आहे. "चेतन भगत" आणि "जॉन ग्रिशॅम" ह्यांची नकळत तुलना होते आणि "जॉन ग्रिशॅम" जसा उत्तरोत्तर अधिकाधिक खुलत जात आहे, तसा "चेतन भगत" नाही असे मला वाटते. असो, पसंद अपनी-अपनी.....

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात चित्रपटांच्या होणार्या सिल्वर्/गोल्डन ज्युबिल्या ( चुकुन जिलेब्या लिहिणार होतो :) ) जश्या कालबाह्य झाल्या आहेत तोच प्रकार साहीत्याच्या बाबतीतही झालेला दिसतो.रोज रोज थोडा थोडा भाग वाचुन व डोक्यात एक किडा सोडणार्या कादंबर्या वाचायचा वेळ आजकाल खरेच आपल्याकडे आहे का? चेतन भगत सोबतच दुर्जोय दत्ता/ रविंदर सिंग वगैरेंच्या कादंबर्यावरचे अभिप्राय वाचले तर एक गोष्ट सर्रास आढळते कि बर्याच वाचकांनी ते एअरपोर्ट लाऊंज मध्ये वा अश्याच अन्य प्रवासात तीन-चार तासात वाचुन संपवलेले असते.त्यांचा तेवढा वेळ सत्कारणी लागला का नाही ह्यावरुन त्या त्या कादंबरीचे साहित्यिक मूल्य प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने ठरवतो. ( ती तारांकन देण्याची प्ध्दत वगैरे.)

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 26/10/2014 - 21:06
अगदी अगदी. अशा आयआयटीयन लेखकांचे पेव फुटलं आहे. या लेखकांची पुस्तकं Amazon आणि Flipkart वर शंभरच्या आत बाहेर मिळतात. एकदा वाचा आणि विसरून जा.

In reply to by सतिश गावडे

चिगो 30/10/2014 - 12:36
शंभरच्या आतबाहेर? अहो, फ्लिपकार्टवर १५० रुपयांत अशी १० इ-बुक्स घेतली मी.. त्यात अगदी २ रुपयांची पण होती.. ;-) पण त्याचवेळी दोस्तोवस्कीचं कलेक्शन आणि "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" पण स्वस्तातच मिळालं ह्याचाही आनंद होता.. :-)

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 28/10/2014 - 18:09
तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात >> योगेश, आहेत की बरेच जण !! लिस्ट देवु का ? ( लई दिवसांनी दर्शन _/\_ )

बोका-ए-आझम 26/10/2014 - 20:21
मारवा यांच्या कसोट्यांवर उतरणारी माझ्या मते एकच कलाकृती आहे - महाभारत. इतकी जबरदस्त कथा, इतका व्यापक अवकाश, इतकी कालातीतता, इतकं सर्वसमावेशकत्व आणि वाचकांच्या मनावर इतक्या पिढ्या गारुड हे फक्त महाभारताने केलेलं आहे. अशी एकही भावना नाही जी महाभारतात सापडत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठाम भूमिका आहे, एक आलेख आहे. महाभारताच्या जवळपास येईल असं जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असं वाटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 26/10/2014 - 21:31
महाभारत प्रचंड सहमत अप्रतिम कलाकृती अद्वितीय व्यापकता मृत्यु च च उदाहरण घ्या कीती निरनिराळ्या रुपांत दाखवलेला आहे. कुंती ला आलेला जंगलातल्या वणव्यातला भिष्मा ला आलेला बाणांच्या शय्येवरील द्रौपदी च्या मुलांना झोपेत गाठणारा क्रुष्णा ने स्वतः सामोरा गेलेला तर काव्यात्मतेचा कळस च गाठतो. दुर्गा भागवत व्यासपर्व मध्ये भैरप्पा पर्व मध्ये इरावती कर्वेंनी युगान्त मध्ये उलगडुन दाखविल्यावर काय राहीले असेल महाभारतात बघण्यासारखे वाटत होते तर महाश्वेतादेवीं नी अजुन एक धक्का दिला लाक्षाग्रुहात जाळुन मारलेल्या आदिवासी स्त्री व तिच्या पाच मुलांच्या म्रुत्यु मागील आणखी एक क्रुर सत्य उलगडुन दाखवले

In reply to by मारवा

सतिश गावडे 26/10/2014 - 21:43
धागा "चेतन भगत आणि त्याची पुस्तकं" या विषायावर आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करावी. धाग्याचे महाभारत करु नये. तुम्ही चेतन भगत बाजूला ठेवून जर महाभारताची चर्चा केलीत तर आम्ही आमचा "अँटी चेतन भगत" हुच्चब्रूपणा कसा दाखवणार?

मारवा 26/10/2014 - 22:35
माझ्या काही आवडत्या कादंबरी व त्यातील एक एक उतारा शाम्पल म्हणुन देण्याचा मोह आवरत नाहीये १- one hundred years of solitude - gabriel garcia marquez मानवी प्रेमावर अनेक अप्रतिम उतारे यात आहेत त्यातील मला भावलेला हा एक अर्थात मुळ पुस्तक वाचण्याला उतारा हा पर्याय नाही च तरीही एक सहज सदर उतारा या ठिकाणी ( http://www.misalpav.com/node/25565#comment-626458 ) योग्य धाग्यावर हलवला आहे.

In reply to by मारवा

मारवा 27/10/2014 - 07:05
मला ही उतारा टाकल्यानंतर बोका-ए-आझम च्या धाग्यावर अतिक्रमण केल्यासारखे वाटत होते. ती गिल्ट दुर केल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार, हा धागा ही बघुन ठेवलाय आता अस काही असेल तर इथेच टाकतो व मग जिथे द्यावीशी वाटेल तिथे अशी लिंक देतो. म्हणजे मग मुळ धागा ही सडपातळ राहतो ( तीन स्मायल्या वाचाव्यात मला इनसर्ट करता येत नाही )

वेल्लाभट 27/10/2014 - 10:24
मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 27/10/2014 - 10:28
सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सतिश गावडे 28/10/2014 - 09:25
चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील? माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं. वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.

In reply to by सतिश गावडे

थॉर माणूस 28/10/2014 - 10:05
एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की... माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.

In reply to by यसवायजी

सतिश गावडे 27/10/2014 - 20:16
कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?

थॉर माणूस 28/10/2014 - 10:11
>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे. माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही. हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय. शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:08
यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

थॉर माणूस 28/10/2014 - 17:48
तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने? एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं. असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.

In reply to by थॉर माणूस

बोका-ए-आझम 28/10/2014 - 23:10
कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.

चेतन भगत... अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक.. एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..) वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो.. नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा? (जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.) नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं... हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच... भाषा... सुमार... साहित्यमुल्य... रियली??? कथा.. फिल्मी... शेवट.. अतिफिल्मी... म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता... किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली... थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...

In reply to by पिलीयन रायडर

थॉर माणूस 28/10/2014 - 14:03
चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 28/10/2014 - 14:57
पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!

In reply to by बोका-ए-आझम

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय... फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...

In reply to by पिलीयन रायडर

नंदन 29/10/2014 - 04:47
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..
सुभाष घईकाका आठवले :)

बोका-ए-आझम 28/10/2014 - 15:07
त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर.. लेखकाचा प्रभावच... एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!

मोहनराव 28/10/2014 - 17:54
मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

In reply to by मोहनराव

चिनार 04/11/2014 - 17:39
तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!

मोदक 28/10/2014 - 20:03
पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत. अवांतर - मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला. बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा* *तळटीपा १) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते. २) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.

चिगो 30/10/2014 - 13:04
चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल.. मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

In reply to by चिगो

चिनार 04/11/2014 - 17:35
मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना.. पूर्ण सहमत !!!

श्रीगुरुजी 06/11/2014 - 14:44
चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

खोंड ·

In reply to by खोंड

बहुगुणी 24/10/2014 - 21:20
नियम पाळणं/तोडणं या संदर्भात 'सुशिक्षितपणाच्या' सहज-संवादाची कल्पना आवडली. सूचना विचारताच आहात तर दोन आहेतः चहा, सिगारेट आणि तत्वज्ञान यांची सांगड ओढून-ताणून घातलेली वाटली, त्यातले चहा आणि सिगारेट नसते तरी संवादातल्या 'सुशिक्षितपणाच्या' चर्चेत काही उणं पडलं असतं असं वाटत नाही. आणि तुम्ही लिहिलेल्या संवादांच्या एकंदरीत बाजावरून तुम्ही अशुद्धलेखन सहसा करत नसावेत असं वाटलं, तेंव्हा 'कितीही होर्न वाजुडे', 'तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत', 'एका अर्थाने बराच झाला म्हणा' वगैरे वाक्यं पाहून असं वाटलं की तुम्ही मिपावरचं गमभन न वापरता इतरत्र टंकलेखन करून इथे paste करीत असाल, त्यामुळे अशा रसभंग करणार्‍या चुका लेखनात शिरल्या असतील. तसं असेल तर इथे टंकलेखनासाठी मदत मिळेल. Bottom line: लेखन आवडलं. और भी आने दो!

In reply to by बहुगुणी

खोंड 24/10/2014 - 22:24
सर्वप्रथम आभार …. हो गुगल transliterate वापरले … आणि type करताना झालेल्या चुकांचे पुनरावलोकन करायचा कंटाळा केला … पुढच्या वेळी काळजी घेतली जाईल …

माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "
हे निरिक्षण खास आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 28/10/2014 - 17:31
'तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते' हे लेखात होतं का? माझ्या अगदी हेच मनात आलं होतं....

संवादातून प्रसंग लिहिणं ही कठीण कला असते. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे संवादांतून नैसर्गिकरीत्या घडणारी चर्चा लिहिणं. कारण कितीही प्रयत्न केला तरी तो कोणाच्या तरी तोंडी घातलेला वैचारिक लेख वाटतो. वरच्या प्रसंगात बोलण्याचा नैसर्गिक ओघ कायम ठेवलेला आहे हे खूप आवडलं.

In reply to by खोंड

बहुगुणी 24/10/2014 - 21:20
नियम पाळणं/तोडणं या संदर्भात 'सुशिक्षितपणाच्या' सहज-संवादाची कल्पना आवडली. सूचना विचारताच आहात तर दोन आहेतः चहा, सिगारेट आणि तत्वज्ञान यांची सांगड ओढून-ताणून घातलेली वाटली, त्यातले चहा आणि सिगारेट नसते तरी संवादातल्या 'सुशिक्षितपणाच्या' चर्चेत काही उणं पडलं असतं असं वाटत नाही. आणि तुम्ही लिहिलेल्या संवादांच्या एकंदरीत बाजावरून तुम्ही अशुद्धलेखन सहसा करत नसावेत असं वाटलं, तेंव्हा 'कितीही होर्न वाजुडे', 'तिने नाही उचलला तर स्वतः उचलून टाकला असता कचरा तर काय बिघडला असत', 'एका अर्थाने बराच झाला म्हणा' वगैरे वाक्यं पाहून असं वाटलं की तुम्ही मिपावरचं गमभन न वापरता इतरत्र टंकलेखन करून इथे paste करीत असाल, त्यामुळे अशा रसभंग करणार्‍या चुका लेखनात शिरल्या असतील. तसं असेल तर इथे टंकलेखनासाठी मदत मिळेल. Bottom line: लेखन आवडलं. और भी आने दो!

In reply to by बहुगुणी

खोंड 24/10/2014 - 22:24
सर्वप्रथम आभार …. हो गुगल transliterate वापरले … आणि type करताना झालेल्या चुकांचे पुनरावलोकन करायचा कंटाळा केला … पुढच्या वेळी काळजी घेतली जाईल …

माणसाच मन पण मोठा विलक्षण असत आजूबाजूची एक जरी व्यक्ती बरोबर वागत असेल तर त्याची भीती म्हणून म्हणा आदर म्हणून म्हणा, अभिमान म्हणून म्हणा कि लाज म्हणून म्हणा … ती एक व्यक्ती इतरांना वाईट वागण्या पासून परावृत्त करते … आणि तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते । "
हे निरिक्षण खास आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका 28/10/2014 - 17:31
'तीच व्यक्ती प्रवृत्त पण करू शकते' हे लेखात होतं का? माझ्या अगदी हेच मनात आलं होतं....

संवादातून प्रसंग लिहिणं ही कठीण कला असते. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे संवादांतून नैसर्गिकरीत्या घडणारी चर्चा लिहिणं. कारण कितीही प्रयत्न केला तरी तो कोणाच्या तरी तोंडी घातलेला वैचारिक लेख वाटतो. वरच्या प्रसंगात बोलण्याचा नैसर्गिक ओघ कायम ठेवलेला आहे हे खूप आवडलं.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….