मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इब्न बतूत भाग - ८

जयंत कुलकर्णी ·

मित्रहो, केशरी रंगाच्या लिखाणाचा मुळ (काळ्या ) लिखाणाशी तसा काही संबंध नाही. असे लिहल्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा.

मित्रहो, केशरी रंगाच्या लिखाणाचा मुळ (काळ्या ) लिखाणाशी तसा काही संबंध नाही. असे लिहल्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा.
3

बेल्जियन वाडीवर एक दुपार

मितान ·

बबलु 05/10/2010 - 04:45
वा ! मस्तच लेख. शेताचे आणि गोठ्याचे फोटो एकदम छान.

पाषाणभेद 05/10/2010 - 04:59
दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! बाकी वेगळीच सफर घडवलीत. हे अ‍ॅग्रो टुरीझम होते काय? म्हणजे तिकीट वैगेरे?

In reply to by पाषाणभेद

नितिन थत्ते 05/10/2010 - 12:01
>>दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! आँ. :O

In reply to by पाषाणभेद

मितान 05/10/2010 - 13:13
पाभेभाऊ, हे कृषी पर्यटन नव्हते. घरगुती भेट होती. ते कंटेनर स्विडीश कंपनीचे आहे हे नवर्‍याला माहीत होते.

सुनील 05/10/2010 - 05:37
वाडीची सफर आवडली. शेतीला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर्स बसवलेले होते काय?

In reply to by सुनील

मितान 05/10/2010 - 13:14
सुनील, इथे बेल्जियम मध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. ऋतू कोणताही असो. सरासरी आठवड्यातून एकदा तरी पाऊस पडतोच. त्यामुळे त्यांना स्प्रिंकलर्स ची गरज नाही.

शुचि 05/10/2010 - 05:42
>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्‍या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्‍हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. >> ह्म्म ते वील मीट तू पाहीलस ते - http://en.wikipedia.org/wiki/Veal लेख आवडला

रेवती 05/10/2010 - 05:49
मितानचा अजून एक हिरवागार लेख! छान सफर घडवलीस. बैलांची माहिती वाचून वाईट वाटले आणि मी मांसाहारी नसल्याचा आनंद झाला. इथेही एकेठिकाणी गोठा बघायला गेलो असताना तान्ह्या गोर्‍ह्यांना वेगळे ठेवलेले पाहून कसेसेच झाले.

नंदन 05/10/2010 - 05:53
लेख आवडला. छायाचित्रं आणि वर्णनातले बारकावेही मस्तच.

In reply to by निखिल देशपांडे

वरच्या तिघांशीही सहमत. अवांतरः पाषाणभेद, अल्फा लावल ही मूळची स्विडीश कंपनी आहे, पुण्यात त्यांचं फक्त एक ऑफिस, फॅक्टरी आहेत.

गुंडोपंत 05/10/2010 - 12:18
मस्त लेखन फार आवडला. तुमच्या लेखनाला ओघवती शली आहे. त्यात भरपूर चित्रे असल्याने बहार आली वाचायला. अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले. मनमुराद आणि उत्साही आहात... त्यांचे ऑपरेशन कसे झाले? बरे आहेत का ते आता? त्या बैलांची अवस्था पाहून कसेसेच झाले.

मोहन 05/10/2010 - 12:05
फारच छान लेख. आपल्या कडल्या शेत - वाड्यांपेक्षा नेटक्या व टापटीप असल्याचे जाणवले फोटोतून. आपला

बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी जगाची सफर करावी आणि असंच प्रत्येक ठिकाणाबद्दल लिहावं अशी मी सूचना करतो. त्यांनी ते लिहिल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स मी स्वखर्चाने लावीन असे आश्वासनही देतो. :D

'आमची माती आमची माणसं' या सदरात आपण 'बेल्जीयमची शेती आणि व्यवस्थापन' याची सुंदर ओळख करुन दिली.मनःपूर्वक आभार.....! दिलीप बिरुटे

एक वेगळ्याच प्रकारची आणि नवे अनुभव देणारी मस्त सहल. लेखनशैली आणि फोटुंमुळे आम्ही सुद्धा ह्या सहलीत सहभागी असल्यासारखेच वाटले.

In reply to by यशोधरा

मितान 06/10/2010 - 12:51
लिहिते गं ! मुद्दाम इथे लिहिलं. आता तुझ्यासारखी भुतं ( :P ) मानगुटीवर बसून लिहून घेतीलच ! नाहीतर मी माझ्या आळस नावाच्या लाडक्या मित्रासोबत निवांत बसले असते ;)

दुसर्‍या कामात जास्त गुंतलो असल्याने मितानची माया पाहता आणि वाचता आली नाही...ती आत्ता अनुभवली. शब्दनशब्द असा समोर येतो की, जणू काय वाचक मितान आणि सगुणासोबत त्या बेल्जियन वाडीवरच आहे आणि ती वर्णन केलेली शेतीव्यवसायाची प्रक्रिया पाहात आहोत. "उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्‍याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच!...." ~~ हे निव्वळ शेतकर्‍याचंच नव्हे तर कारखानदारीत अत्यंत यशस्वी असलेल्या कित्येक उद्योजकांच्याबाबतीतदेखील लागू होतेच.....सगळीकडेच. फार सुंदर लेख उतरला आहे.....नेहमीच्या 'निळाई....मिताई....' स्टाईलमध्ये. इन्द्रा

बोका 06/10/2010 - 22:51
वसंत बापटांची ही कविता आठवली अमेरीकन शेतकरी भाऊ     केवढं तुमी तालेवार उगवतीला मावळतीला,     पघावं ते हिरवंगार एवढा थोरला बारदाना,      चारच गडी त्याच्या पाठी औजारं बी नामी तुमची      पेरनी, कापनी, मळनीसाठी मिशीशीप्पी नदी म्हंजी      ईमानदार कामवाली पानी भरती, चक्की पिसती,      बिजलीबत्तीबी तिनंच केली म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"... तर ती फवारनीची चक्की निस्तं योक बटन दाबा... फसाफसा उडवती फक्की गाया मस्त दूध देत्यात      बैलं कापून खाता म्हनं अगडबंब गोदामांतनं      खंडी खंडी भरता दानं गहू म्हनां भुईमूग म्हनां      समदं बख्खळ पिकत असंल बाजाराची कटकट न्हाई      सॅमकाकाच ईकत असंल सूटबूट ह्याट पाईप...      आयला कामं होत्यात कशी तुमची पोरं झ्याकूबाज...      शिरीमंतांची असत्यात तशी आमच्या गवनेराला नसतं      असं आंगन हिरवकंच असा बंगला अशी मोटर      अशी बायको गोरीटंच !

चतुरंग 06/10/2010 - 23:02
दोन वर्षापूर्वी इथल्या एका फार्मला (ग्रेट ब्रुक फार्म) भेट दिली होती ते आठवले. तिथे गाभण गायींच्या विभागाला मॅटर्निटी वॉर्ड अशी पाटी होती! :) बाकी तिकडेही शेतकर्‍यांनी दूध वगैरे ओतून दिले हे वाचून सगळीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे मूलभूत स्वरुप सारखेच असते ह्यावर शिक्कामोर्तब झाले. शेतकर्‍याचे काम हे थेट आपल्या सर्वांच्या अन्नाशीच संबंधित असल्याने आणि त्याला पर्याय नसल्याने सरकारसकट आपण लोकांनी शेती आणि शेतकरी ह्याविषयाकडे गंभीरपणे बघणे जरुरीचे आहे असे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले. आपल्या रोजच्या कामाच्या रगाड्यात आपल्याला शेतीची आठवण कितीशी येते? तेव्हा ह्या अशा सहली अधून मधून निघायला हव्यात, निदान आपण जे खातो ते कुठे उगवतं आणि कोण ते पेरतो हे तरी माहीत व्हावे! -रंगा

मिसळभोक्ता 07/10/2010 - 01:10
बेल्जियन गाई खूष दिसताहेत. बहुधा, त्यांच्या दुधाचं चीज होतं, म्हणून असेल.

गुंडोपंत 07/10/2010 - 05:16
शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी नाशिकचे एक प्राध्यापक मिलिंद मुरुगकर सातत्याने प्रयत्न करत असतात. पण सरकारला जाग आणणे अवघड असते!

बबलु 05/10/2010 - 04:45
वा ! मस्तच लेख. शेताचे आणि गोठ्याचे फोटो एकदम छान.

पाषाणभेद 05/10/2010 - 04:59
दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! बाकी वेगळीच सफर घडवलीत. हे अ‍ॅग्रो टुरीझम होते काय? म्हणजे तिकीट वैगेरे?

In reply to by पाषाणभेद

नितिन थत्ते 05/10/2010 - 12:01
>>दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! आँ. :O

In reply to by पाषाणभेद

मितान 05/10/2010 - 13:13
पाभेभाऊ, हे कृषी पर्यटन नव्हते. घरगुती भेट होती. ते कंटेनर स्विडीश कंपनीचे आहे हे नवर्‍याला माहीत होते.

सुनील 05/10/2010 - 05:37
वाडीची सफर आवडली. शेतीला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर्स बसवलेले होते काय?

In reply to by सुनील

मितान 05/10/2010 - 13:14
सुनील, इथे बेल्जियम मध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. ऋतू कोणताही असो. सरासरी आठवड्यातून एकदा तरी पाऊस पडतोच. त्यामुळे त्यांना स्प्रिंकलर्स ची गरज नाही.

शुचि 05/10/2010 - 05:42
>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्‍या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्‍हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. >> ह्म्म ते वील मीट तू पाहीलस ते - http://en.wikipedia.org/wiki/Veal लेख आवडला

रेवती 05/10/2010 - 05:49
मितानचा अजून एक हिरवागार लेख! छान सफर घडवलीस. बैलांची माहिती वाचून वाईट वाटले आणि मी मांसाहारी नसल्याचा आनंद झाला. इथेही एकेठिकाणी गोठा बघायला गेलो असताना तान्ह्या गोर्‍ह्यांना वेगळे ठेवलेले पाहून कसेसेच झाले.

नंदन 05/10/2010 - 05:53
लेख आवडला. छायाचित्रं आणि वर्णनातले बारकावेही मस्तच.

In reply to by निखिल देशपांडे

वरच्या तिघांशीही सहमत. अवांतरः पाषाणभेद, अल्फा लावल ही मूळची स्विडीश कंपनी आहे, पुण्यात त्यांचं फक्त एक ऑफिस, फॅक्टरी आहेत.

गुंडोपंत 05/10/2010 - 12:18
मस्त लेखन फार आवडला. तुमच्या लेखनाला ओघवती शली आहे. त्यात भरपूर चित्रे असल्याने बहार आली वाचायला. अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले. मनमुराद आणि उत्साही आहात... त्यांचे ऑपरेशन कसे झाले? बरे आहेत का ते आता? त्या बैलांची अवस्था पाहून कसेसेच झाले.

मोहन 05/10/2010 - 12:05
फारच छान लेख. आपल्या कडल्या शेत - वाड्यांपेक्षा नेटक्या व टापटीप असल्याचे जाणवले फोटोतून. आपला

बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी जगाची सफर करावी आणि असंच प्रत्येक ठिकाणाबद्दल लिहावं अशी मी सूचना करतो. त्यांनी ते लिहिल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स मी स्वखर्चाने लावीन असे आश्वासनही देतो. :D

'आमची माती आमची माणसं' या सदरात आपण 'बेल्जीयमची शेती आणि व्यवस्थापन' याची सुंदर ओळख करुन दिली.मनःपूर्वक आभार.....! दिलीप बिरुटे

एक वेगळ्याच प्रकारची आणि नवे अनुभव देणारी मस्त सहल. लेखनशैली आणि फोटुंमुळे आम्ही सुद्धा ह्या सहलीत सहभागी असल्यासारखेच वाटले.

In reply to by यशोधरा

मितान 06/10/2010 - 12:51
लिहिते गं ! मुद्दाम इथे लिहिलं. आता तुझ्यासारखी भुतं ( :P ) मानगुटीवर बसून लिहून घेतीलच ! नाहीतर मी माझ्या आळस नावाच्या लाडक्या मित्रासोबत निवांत बसले असते ;)

दुसर्‍या कामात जास्त गुंतलो असल्याने मितानची माया पाहता आणि वाचता आली नाही...ती आत्ता अनुभवली. शब्दनशब्द असा समोर येतो की, जणू काय वाचक मितान आणि सगुणासोबत त्या बेल्जियन वाडीवरच आहे आणि ती वर्णन केलेली शेतीव्यवसायाची प्रक्रिया पाहात आहोत. "उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्‍याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच!...." ~~ हे निव्वळ शेतकर्‍याचंच नव्हे तर कारखानदारीत अत्यंत यशस्वी असलेल्या कित्येक उद्योजकांच्याबाबतीतदेखील लागू होतेच.....सगळीकडेच. फार सुंदर लेख उतरला आहे.....नेहमीच्या 'निळाई....मिताई....' स्टाईलमध्ये. इन्द्रा

बोका 06/10/2010 - 22:51
वसंत बापटांची ही कविता आठवली अमेरीकन शेतकरी भाऊ     केवढं तुमी तालेवार उगवतीला मावळतीला,     पघावं ते हिरवंगार एवढा थोरला बारदाना,      चारच गडी त्याच्या पाठी औजारं बी नामी तुमची      पेरनी, कापनी, मळनीसाठी मिशीशीप्पी नदी म्हंजी      ईमानदार कामवाली पानी भरती, चक्की पिसती,      बिजलीबत्तीबी तिनंच केली म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"... तर ती फवारनीची चक्की निस्तं योक बटन दाबा... फसाफसा उडवती फक्की गाया मस्त दूध देत्यात      बैलं कापून खाता म्हनं अगडबंब गोदामांतनं      खंडी खंडी भरता दानं गहू म्हनां भुईमूग म्हनां      समदं बख्खळ पिकत असंल बाजाराची कटकट न्हाई      सॅमकाकाच ईकत असंल सूटबूट ह्याट पाईप...      आयला कामं होत्यात कशी तुमची पोरं झ्याकूबाज...      शिरीमंतांची असत्यात तशी आमच्या गवनेराला नसतं      असं आंगन हिरवकंच असा बंगला अशी मोटर      अशी बायको गोरीटंच !

चतुरंग 06/10/2010 - 23:02
दोन वर्षापूर्वी इथल्या एका फार्मला (ग्रेट ब्रुक फार्म) भेट दिली होती ते आठवले. तिथे गाभण गायींच्या विभागाला मॅटर्निटी वॉर्ड अशी पाटी होती! :) बाकी तिकडेही शेतकर्‍यांनी दूध वगैरे ओतून दिले हे वाचून सगळीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे मूलभूत स्वरुप सारखेच असते ह्यावर शिक्कामोर्तब झाले. शेतकर्‍याचे काम हे थेट आपल्या सर्वांच्या अन्नाशीच संबंधित असल्याने आणि त्याला पर्याय नसल्याने सरकारसकट आपण लोकांनी शेती आणि शेतकरी ह्याविषयाकडे गंभीरपणे बघणे जरुरीचे आहे असे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले. आपल्या रोजच्या कामाच्या रगाड्यात आपल्याला शेतीची आठवण कितीशी येते? तेव्हा ह्या अशा सहली अधून मधून निघायला हव्यात, निदान आपण जे खातो ते कुठे उगवतं आणि कोण ते पेरतो हे तरी माहीत व्हावे! -रंगा

मिसळभोक्ता 07/10/2010 - 01:10
बेल्जियन गाई खूष दिसताहेत. बहुधा, त्यांच्या दुधाचं चीज होतं, म्हणून असेल.

गुंडोपंत 07/10/2010 - 05:16
शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी नाशिकचे एक प्राध्यापक मिलिंद मुरुगकर सातत्याने प्रयत्न करत असतात. पण सरकारला जाग आणणे अवघड असते!
3

इब्न बतूत भाग - ७

जयंत कुलकर्णी ·

सुनील 04/10/2010 - 15:41
छान. मजा येतेय वाचताना. हा भाग वाचताना संदर्भाकरीता अ‍ॅटलास घेऊन बसलो तेव्हा कळले, काय भन्नाट माणूस होता हा इब्न बतूत! पण तो श्रीमंत झाल्याचे वर्णन अगदी एका वाक्यात आटोपते का घेतले आहे? अलेक्झांडरच्या स्वारीनंतर उदयास आलेले बायंझेंटाइन साम्राज्य इब्न बतूतच्या काळात मोडकळीलाच आले होते. नंतर काही वर्षांतच ते लयाला गेले. एक सुचना - पुढील भाग टाकताना मागील भागांचे दुवे देत चला.

पैसा 04/10/2010 - 21:40
पण त्या शार्कच्या पाठीच्या कण्याचा उपयोग ते त्यांच्या झोपड्यांचा मुख्य आधार म्हणून करायचे असे त्याने आश्र्चर्याने नमूद केले आहे. त्या सांगाड्यांना मग उंटाचे कातडे ठोकले जायचे की झाली झोपडी तयार
अशा तंबूबद्दल "earth's children" मालिकेतल्या (लेखिका: जीन औएल) पुस्तकामधे वाचलं आहे.

Pain 12/10/2010 - 11:57
या शहरातील नागरिक स्वत:ला फार शहाणे समजतात वस्तुत: ते फार उध्दट व उर्मट आहेत. पण कुठल्याही देशाच्या राजधानीचे किंवा जेथे सत्तेचे स्थान जेथे आहे तेथील लोक असेच असतात हाहाहा :) हा प्रवास त्याने बायझंटाईनचा सम्राट अन्ड्रोनिकसची राजकन्या बायालून हिच्याबरोबर केला. या राजकन्येचे लग्न राजकीय कारणांसाठी मुस्लीम ओझबेग खान, जो एका "सोनेरी टोळीचा" प्रमुख होता सोनेरी टोळी म्हणजे एक प्रकारचे हूण (huns) (उदा. श्वेत हूण) का हो?

मराठमोळा 12/10/2010 - 12:04
जयंत शेठ, वाचतो आहे.. (अवांतरः प्रतिसाद येत नसले तरी वाचकवर्ग बराच आहे.. त्यामुळे प्रतिसादांची पर्वा करु नये.. आजकाल इथे फक्त मसालेदार फास्ट्-फुड विकले जाते, याचा अर्थ असा नाही की अस्सल मराठी पोहे आणि श्रीखंड्-पुरी चालणार नाही. )

इब्न बतूत (आम्ही पूर्वी 'बतुता' असे स्पेलिंगला धरून उल्लेख करीत असू....पण तुमच्यामुळे आता 'बतूत' हा उच्चार अधिकृत समजत आहोत..) समवेत त्या त्या विलक्षण सफरीवर जाताना जो आनंद होत आहे तो शब्दातीतच आहे. अजून मालिका चालूच असल्याने सविस्तर प्रतिक्रिया नंतर देणार आहे...आता केवळ एकापाठोपाठ एक लेख वाचत आहे. इन्द्रा

सुनील 04/10/2010 - 15:41
छान. मजा येतेय वाचताना. हा भाग वाचताना संदर्भाकरीता अ‍ॅटलास घेऊन बसलो तेव्हा कळले, काय भन्नाट माणूस होता हा इब्न बतूत! पण तो श्रीमंत झाल्याचे वर्णन अगदी एका वाक्यात आटोपते का घेतले आहे? अलेक्झांडरच्या स्वारीनंतर उदयास आलेले बायंझेंटाइन साम्राज्य इब्न बतूतच्या काळात मोडकळीलाच आले होते. नंतर काही वर्षांतच ते लयाला गेले. एक सुचना - पुढील भाग टाकताना मागील भागांचे दुवे देत चला.

पैसा 04/10/2010 - 21:40
पण त्या शार्कच्या पाठीच्या कण्याचा उपयोग ते त्यांच्या झोपड्यांचा मुख्य आधार म्हणून करायचे असे त्याने आश्र्चर्याने नमूद केले आहे. त्या सांगाड्यांना मग उंटाचे कातडे ठोकले जायचे की झाली झोपडी तयार
अशा तंबूबद्दल "earth's children" मालिकेतल्या (लेखिका: जीन औएल) पुस्तकामधे वाचलं आहे.

Pain 12/10/2010 - 11:57
या शहरातील नागरिक स्वत:ला फार शहाणे समजतात वस्तुत: ते फार उध्दट व उर्मट आहेत. पण कुठल्याही देशाच्या राजधानीचे किंवा जेथे सत्तेचे स्थान जेथे आहे तेथील लोक असेच असतात हाहाहा :) हा प्रवास त्याने बायझंटाईनचा सम्राट अन्ड्रोनिकसची राजकन्या बायालून हिच्याबरोबर केला. या राजकन्येचे लग्न राजकीय कारणांसाठी मुस्लीम ओझबेग खान, जो एका "सोनेरी टोळीचा" प्रमुख होता सोनेरी टोळी म्हणजे एक प्रकारचे हूण (huns) (उदा. श्वेत हूण) का हो?

मराठमोळा 12/10/2010 - 12:04
जयंत शेठ, वाचतो आहे.. (अवांतरः प्रतिसाद येत नसले तरी वाचकवर्ग बराच आहे.. त्यामुळे प्रतिसादांची पर्वा करु नये.. आजकाल इथे फक्त मसालेदार फास्ट्-फुड विकले जाते, याचा अर्थ असा नाही की अस्सल मराठी पोहे आणि श्रीखंड्-पुरी चालणार नाही. )

इब्न बतूत (आम्ही पूर्वी 'बतुता' असे स्पेलिंगला धरून उल्लेख करीत असू....पण तुमच्यामुळे आता 'बतूत' हा उच्चार अधिकृत समजत आहोत..) समवेत त्या त्या विलक्षण सफरीवर जाताना जो आनंद होत आहे तो शब्दातीतच आहे. अजून मालिका चालूच असल्याने सविस्तर प्रतिक्रिया नंतर देणार आहे...आता केवळ एकापाठोपाठ एक लेख वाचत आहे. इन्द्रा
3

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

यशवंतकुलकर्णी ·

शुचि 04/10/2010 - 05:18
>> कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. >> बीडकर महाराज त्यांच्या गुरूंना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना म्हणाले "मी परमार्थाचं ज्ञान सर्वांना वाटेन" त्यावर स्वामी समर्थ म्हणाले - "राम्या भुकेल्याला खाऊ घाल नाहीतर अन्नाचा चिवडा होईल" सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. लेख आवडला.

In reply to by शुचि

मूकवाचक 04/10/2010 - 17:54
थोडक्यात, रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही. सगळ्या परम्परा झुगारून देणारे ओशो, जे. आणि यु.जी. 'मीच शहाणा आणि माझेच खरे' ही मूळ भ्रान्ति काही सोडून देउ शकले नाहीत. या तिघान्चे परस्पर धुलाई केन्द्र तसेही चालू होतेच. आता या तिघान्चे शिष्य आपले बुवा सोडून बाकी दोघे, आणि तथाकथित 'जुन्या वळणाचे' अध्यात्म यान्चे धुलाई केन्द्र चालवतील. चालायचेच.

In reply to by मूकवाचक

जाऊ द्या हो - तेलकट, मळकट कागदात बांधलेला चिवडा असो की केळीच्या पानाभोवती रांगोळ्या काढून, नंदादीपांच्या प्रकाशात, श्लोक म्हणत, जानव्याने पाठ घासत खाल्लेली पंचपक्वान्ने असोत - ते पाहुन भूक भागणे किंवा लागणे महत्वाचे...कसं?

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 04/10/2010 - 20:05
भूक काय आणखी काही काय 'लागणे' आणि 'भागणे' हे ठार वेडा माणूस, बैलाला, डुकराला पण समजते. सात्विक आहार, आचार, विचार असल्याने मन कसे शान्त, स्थिर आणि प्रसन्न राहते हे समजणे, उमजणे आणि तसा अनुभव येणे थोडे वेगळेच. ज्याचे त्याचे प्रारब्ध. असो.

सहज 04/10/2010 - 06:18
गालफुगी म्हणजे नेमके काय व ती बाह्य उपचाराशिवाय बरी होते की नाही? ह्याचे उत्तर कोणी वैद्यकशास्त्री देउ शकेल काय?

In reply to by सहज

सहज-साध्य गोष्टीला डाक्टर कशाला पायजे हो?
From
हे घ्या: http://en.wikipedia.org/wiki/Mumps हा आजार किमान महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या (शहरातल्या पण) लहान लेकरांना होतो आणि तो अगदी सर्वसामान्य समजला जातो. चार-आठ दिवसांत गाल उतरतो (गालफुगीने फुगला असेल तर! इतर धंदे करून फुगवून घेतला असेल तर ते येगळे..) युजींची गालफुगी व्याख्यानं देऊन-देऊन झाली होती. त्यांचा रोख आहे तो "शरीर आपोआप स्वत:ला दुरूस्त करून घेत असतं, पण थोडी कळ काढावी लागते..." त्यांनी जादू करून वेदना नाहीशा केल्या किंवा गाल उतरवले असा दावा नाही. "ऑल डॉक्टर्स शुड बी शॉट डेड, थर्टी टू स्क्राऊंड्रल्स हू केम टू ट्रीट मी आर नाऊ रेड्यूस्ड टू अ‍ॅशेस..." - युजी एवढं म्हणूनही युजी म्हणतात फक्त मी म्हणतोय म्हणून लगेच ट्रीटमेंट थांबवू नका - मी माझा अनुभव सांगतोय. तुम्ही तुमच्या अनुभवाला चिकटून राहा आणि अ‍ॅपेंडिक्स ठणकत असेल तर जरूर कापून घ्या. ;-)

In reply to by यशवंतकुलकर्णी

सहज 04/10/2010 - 07:43
अनेक लोकांना डास चावतो. एखाद्या युजीला डास चावल्याने मरण आले नाही पण दरवर्षी लाखो माणसे त्यात अनेक निरोगी लोक देखील आली डेंगी, मलेरियाने मरण पावतात. त्यामुळे डॉक्टरांना नावे ठेवण्यात व अंगावर आजार काढण्यात प्रत्येक केस मधे एक तत्व अंगीकारता येणार नाही. असो ह्या आणी अश्या मुद्यावरुन युजी काय सांगत आहेत व काय नेमके सांगायचे आहे ते हरवायला नको.

३.१४ काळजी करु नका. तुम्ही चालु ठेवा हो तुमचे लिखाण. पुपेंशी सहमत. आजकाल विजुभौ पण पुण्यात आहेत असे कळाले.

पैसा 04/10/2010 - 20:10
आमच्यासारख्या अनेक सामान्य वाचकाना युजी फारसे ओळखीचे नाहीत. मी तत्त्वज्ञान काय वाचलंय? शून्य! पण रजनीश एक लेखक म्हणून मला निश्चित आवडतात. त्यांच्या "सॉफिस्टिकेटेड बाबागिरीशी" आपला काही संबंध नाही. आम्ही त्याना भगवान म्हणत नाही. पण जसे पुल, गंगाधर गाडगीळ मला आवडतात, तसेश ओशो पण लेखक म्हणून आवडतात. त्यांची भाषा अगदी साधी, सोपी आहे. लिखाणात नर्मविनोद सगळीकडे भरलेला असतो. कबीर, झेन, मीराबाई इ वर त्यानी सुंदर पुस्तकं त्यानी लिहिली आहेत. ते त्यांचं श्रेय त्याना द्यायलाच हवं नाही का? बाकी त्यांच्याच काय कोणच्याही बाबागिरीची धुलाई वाचायला मला आवडेल! युजींच्या शिकवण्याची ओळख करून द्यायचं मोठं काम तू स्वीकारलं आहेस. पहिला भाग तर रंगतदार झालाय. आणखी येऊ दे. शंका येतील तशा विचारत जाईनच! त्यांच्या गुरूच्या शोधाबद्दल वाचताना वाटलं, अरे, ही तर "काहीतरी" शोधणार्‍या प्रत्येकाची कहाणी आहे! आणखी असं, की तुमच्या आंतरिक प्रवासात गुरू हे वाटेवरच्या मैलाच्या दगडासारखे असतात. तुम्हाला अजून किती अंतर जायचय याची माहिती देतात. पण त्या दगडाला मिठी मारून बसलं तर तुम्ही कुठेच पोचणार नाही. तेव्हा त्या त्या वेळी त्या गुरूकडून जे मिळेल ते घ्यावं आणि पुढे चालू लागावं. जसं दगडाला मिठी मारून बसू नये, तसंच एखाद्या नावडत्या दगडाला हातोडे पण मारत बसू नये. नाहीतर तुमचा प्रवास तिथेच संपेल!

शिल्पा ब 05/10/2010 - 10:14
हे असले बाबा किंवा त्यासम याविषयी मला काही माहिती नाही...हे युजी नावसुद्धा पहिल्यांदाच ऐकतेय... बाकी हे बाबा लोक : एक म्हणतंय मीच देव तर दुसरं म्हणतंय देव नाहीच..वगैरे...बाकी वाचायला म्हणून लेख छानच. पुढचे भाग येऊ द्या.

शुचि 04/10/2010 - 05:18
>> कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. >> बीडकर महाराज त्यांच्या गुरूंना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना म्हणाले "मी परमार्थाचं ज्ञान सर्वांना वाटेन" त्यावर स्वामी समर्थ म्हणाले - "राम्या भुकेल्याला खाऊ घाल नाहीतर अन्नाचा चिवडा होईल" सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. लेख आवडला.

In reply to by शुचि

मूकवाचक 04/10/2010 - 17:54
थोडक्यात, रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही. सगळ्या परम्परा झुगारून देणारे ओशो, जे. आणि यु.जी. 'मीच शहाणा आणि माझेच खरे' ही मूळ भ्रान्ति काही सोडून देउ शकले नाहीत. या तिघान्चे परस्पर धुलाई केन्द्र तसेही चालू होतेच. आता या तिघान्चे शिष्य आपले बुवा सोडून बाकी दोघे, आणि तथाकथित 'जुन्या वळणाचे' अध्यात्म यान्चे धुलाई केन्द्र चालवतील. चालायचेच.

In reply to by मूकवाचक

जाऊ द्या हो - तेलकट, मळकट कागदात बांधलेला चिवडा असो की केळीच्या पानाभोवती रांगोळ्या काढून, नंदादीपांच्या प्रकाशात, श्लोक म्हणत, जानव्याने पाठ घासत खाल्लेली पंचपक्वान्ने असोत - ते पाहुन भूक भागणे किंवा लागणे महत्वाचे...कसं?

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 04/10/2010 - 20:05
भूक काय आणखी काही काय 'लागणे' आणि 'भागणे' हे ठार वेडा माणूस, बैलाला, डुकराला पण समजते. सात्विक आहार, आचार, विचार असल्याने मन कसे शान्त, स्थिर आणि प्रसन्न राहते हे समजणे, उमजणे आणि तसा अनुभव येणे थोडे वेगळेच. ज्याचे त्याचे प्रारब्ध. असो.

सहज 04/10/2010 - 06:18
गालफुगी म्हणजे नेमके काय व ती बाह्य उपचाराशिवाय बरी होते की नाही? ह्याचे उत्तर कोणी वैद्यकशास्त्री देउ शकेल काय?

In reply to by सहज

सहज-साध्य गोष्टीला डाक्टर कशाला पायजे हो?
From
हे घ्या: http://en.wikipedia.org/wiki/Mumps हा आजार किमान महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या (शहरातल्या पण) लहान लेकरांना होतो आणि तो अगदी सर्वसामान्य समजला जातो. चार-आठ दिवसांत गाल उतरतो (गालफुगीने फुगला असेल तर! इतर धंदे करून फुगवून घेतला असेल तर ते येगळे..) युजींची गालफुगी व्याख्यानं देऊन-देऊन झाली होती. त्यांचा रोख आहे तो "शरीर आपोआप स्वत:ला दुरूस्त करून घेत असतं, पण थोडी कळ काढावी लागते..." त्यांनी जादू करून वेदना नाहीशा केल्या किंवा गाल उतरवले असा दावा नाही. "ऑल डॉक्टर्स शुड बी शॉट डेड, थर्टी टू स्क्राऊंड्रल्स हू केम टू ट्रीट मी आर नाऊ रेड्यूस्ड टू अ‍ॅशेस..." - युजी एवढं म्हणूनही युजी म्हणतात फक्त मी म्हणतोय म्हणून लगेच ट्रीटमेंट थांबवू नका - मी माझा अनुभव सांगतोय. तुम्ही तुमच्या अनुभवाला चिकटून राहा आणि अ‍ॅपेंडिक्स ठणकत असेल तर जरूर कापून घ्या. ;-)

In reply to by यशवंतकुलकर्णी

सहज 04/10/2010 - 07:43
अनेक लोकांना डास चावतो. एखाद्या युजीला डास चावल्याने मरण आले नाही पण दरवर्षी लाखो माणसे त्यात अनेक निरोगी लोक देखील आली डेंगी, मलेरियाने मरण पावतात. त्यामुळे डॉक्टरांना नावे ठेवण्यात व अंगावर आजार काढण्यात प्रत्येक केस मधे एक तत्व अंगीकारता येणार नाही. असो ह्या आणी अश्या मुद्यावरुन युजी काय सांगत आहेत व काय नेमके सांगायचे आहे ते हरवायला नको.

३.१४ काळजी करु नका. तुम्ही चालु ठेवा हो तुमचे लिखाण. पुपेंशी सहमत. आजकाल विजुभौ पण पुण्यात आहेत असे कळाले.

पैसा 04/10/2010 - 20:10
आमच्यासारख्या अनेक सामान्य वाचकाना युजी फारसे ओळखीचे नाहीत. मी तत्त्वज्ञान काय वाचलंय? शून्य! पण रजनीश एक लेखक म्हणून मला निश्चित आवडतात. त्यांच्या "सॉफिस्टिकेटेड बाबागिरीशी" आपला काही संबंध नाही. आम्ही त्याना भगवान म्हणत नाही. पण जसे पुल, गंगाधर गाडगीळ मला आवडतात, तसेश ओशो पण लेखक म्हणून आवडतात. त्यांची भाषा अगदी साधी, सोपी आहे. लिखाणात नर्मविनोद सगळीकडे भरलेला असतो. कबीर, झेन, मीराबाई इ वर त्यानी सुंदर पुस्तकं त्यानी लिहिली आहेत. ते त्यांचं श्रेय त्याना द्यायलाच हवं नाही का? बाकी त्यांच्याच काय कोणच्याही बाबागिरीची धुलाई वाचायला मला आवडेल! युजींच्या शिकवण्याची ओळख करून द्यायचं मोठं काम तू स्वीकारलं आहेस. पहिला भाग तर रंगतदार झालाय. आणखी येऊ दे. शंका येतील तशा विचारत जाईनच! त्यांच्या गुरूच्या शोधाबद्दल वाचताना वाटलं, अरे, ही तर "काहीतरी" शोधणार्‍या प्रत्येकाची कहाणी आहे! आणखी असं, की तुमच्या आंतरिक प्रवासात गुरू हे वाटेवरच्या मैलाच्या दगडासारखे असतात. तुम्हाला अजून किती अंतर जायचय याची माहिती देतात. पण त्या दगडाला मिठी मारून बसलं तर तुम्ही कुठेच पोचणार नाही. तेव्हा त्या त्या वेळी त्या गुरूकडून जे मिळेल ते घ्यावं आणि पुढे चालू लागावं. जसं दगडाला मिठी मारून बसू नये, तसंच एखाद्या नावडत्या दगडाला हातोडे पण मारत बसू नये. नाहीतर तुमचा प्रवास तिथेच संपेल!

शिल्पा ब 05/10/2010 - 10:14
हे असले बाबा किंवा त्यासम याविषयी मला काही माहिती नाही...हे युजी नावसुद्धा पहिल्यांदाच ऐकतेय... बाकी हे बाबा लोक : एक म्हणतंय मीच देव तर दुसरं म्हणतंय देव नाहीच..वगैरे...बाकी वाचायला म्हणून लेख छानच. पुढचे भाग येऊ द्या.
3

झक मारते राव तुमची स्कॉच !

विशाल कुलकर्णी ·

प्रस्तुत लिखाण हे लेखकाचे स्वतःचे मत असुन मिपावरील तळीरामांना त्याबद्दल काही आक्षेप असल्यास दखल घेतली जाणार नाही. ;) हुकूमावरून :)

स्पा 01/10/2010 - 15:27
क्या बात हे...... वेळ मिळालेला दिसतोय लिखाणाला....... आता " भार्गव" आणि " बिलंदर" ला काढा बाहेर राव........

धमाल मुलगा 01/10/2010 - 16:03
जल्लां फोटु काय बघायला मिळेनात बा. असुद्या..तुझ्यासोबतच एकडाव सॅमसनकडं चक्कर मारु तेव्हा याचि देहि याचि डोळा पाहुन घेऊ. कसें? :)

स्वाती२ 01/10/2010 - 16:38
अहाहा! किती जुन्या आठवणी जागवल्यात! गेल्याच आठवड्यात आठवण झाली होती. दर पत्रक वाचून किती काळ उलटलाय याची जाणिव झाली. मात्र माझ्या जिभेला अजुनही ती चव आठवतेय.

योगप्रभू 01/10/2010 - 17:38
विशल्या लई भारी. आइस्क्रिम सोड्याच्या आठवणी फसफसून आल्या. अरे आणखी पण एक सोडा बेहतरीन आहे. आम्ही हरिहरेश्वरला प्यायलो होतो. तिथे वेगवेगळ्या सरबतांमध्ये सोडा घालून जलजिरा आणि पुदीना सीरप टाकून मस्त सोडा देतात. पयल्या घोटात फ्रेश. तर आम्ही जांभूळ सोडा घेतला. जांभळाचे सरबत असलेला सोडा. क्या बात है. दर्दी आहेस म्हणून सांगतो. एकदा ट्राय कर.

In reply to by योगप्रभू

केलाय दादानु तो सोडा पण ट्राय केलाय. हरिहरेश्वरला मंदीराच्या रस्त्यावर प्रवेशकमानीपाशीच मिळतो. पहिल्यांदा ग्लासात अर्धेच द्रव ओतले जाते, मग त्यात कसलेशे चुर्ण टाकतात कि तो फसफसुन वर येतो, त्याच अवस्थेत प्यायचा. फेस जरा कमी झाला की शिल्लक द्रव आणि पुन्हा ते चुर्ण. झकासच होती ती चव. च्यामारी माझ्याकडे नेमके पिकासा ब्लॉक आहे नाहीतर फोटोपण टाकला असता तिथला, बघू घरी गेलो की टाकतो. बाकी समद्यास्नी धंकु बर्का !

अरुण मनोहर 01/10/2010 - 17:55
म्हणूनच आम्ही नेहमी व्हिस्की सोडा व्हिस्की सोडा असे ओरडत असतो! (काट मारलेली विंकची स्मायली इथे आहे असे समजा)

अशोक पतिल 01/10/2010 - 19:00
विशाल , ह लेख वाचल्यावर खरेच लहानपन च्या आठवणी जाग्या झाल्या वडील लहानपणी सोडा प्यायला न्यायचे तेव्हा गोटी सोड्या चा आवाज आठवला.

जिप्सी 02/10/2010 - 00:04
विशालभाउ,कधी आमच्या कोल्हापूरात आला तर शिवाजी पुतळ्याच्या एम्पायर मध्ये सोड्याचे १ सो १ प्रकार मिळतात,भवानी मंडपातला खोन्द्रेंचा पाचक सोडा (डबल स्ट्राँग) सुद्धा पिउन बघा !

Pain 02/10/2010 - 07:55
मी सोडावगैरे पीत नाही पण हे वाचल्यावर एकदा तरी भेट देइनच. गोटी सोडा म्हणजे काय हे माहित नव्हते. सध्या तरी हे अप्राप्यच..त्यामुळे जळजळ झाली... म्हणजे इनो / सोडा घ्यायला हवा :D ----------------------------- गुहागरला गेलो होतो तेव्हा एका अशाच छोट्याश्या हॉटेलात अप्रतिम दही-खिचडी खाल्ली होती. आता ती खरच अप्रतिम होती का पोटात खड्डा पडल्यामुळे तशी वाटली, देव जाणे.

गुंडोपंत 02/10/2010 - 17:47
वा अनवट विषयावरचा मस्त लेख. अगदी बीचपासून सुरुवात केल्याने मजा आली. सोडा मस्तच असणार पण मी कधी प्यायलो नाही. गेलो कधी तर नक्की पीइन. पण मी आमच्या दामोदर टॉकीजच्या समोर राऊत कोल्ड्रींक हाऊस आहे. तेथे मसाला सोडा पीत असतो. काय झकास असतो तो. कधी आलात नाशकात तर नक्की प्या! बाकी व्हिस्की हा प्रकार मला काही आवडत नाही.... त्यामुळे शीर्षक पटलेच!

माशाल्लाह् .. क्या गुस्ताख लौंडा है ये उइ ! सोडा तो हमारे महल की शान, हमारे घर के आगे एक सोडा का गाडी खडा होता था , वहा पे हम सब आवारा लोग मिल के १०-१० गिल्लास सोडा मारते थे उई , उसका यादे ताजा हो गया ऊई , अब तो इन सब को हम सिर्फ मिस्सलपाव पे विशालमियाँ के मेहेरबानीसे देख पा रहे उई! शबाब के बाद अगर कुछ अल्लाह ने बनाया है तो वो है ये सोडा, गोटी सोडा हमारा तो जान-ए-सोडा है उई ! लेकिन ऐ साला, ये पुरा काला काला मोटा मोटा क्यो लिखा उई ? सोडा पिके हालत खराब हुई क्या उई ?? सद्दाम हुसैन

योगप्रभू 04/10/2010 - 11:22
विशल्या, ते सोड्याचे सगळे ठीक आहे रे पण मधल्यामध्ये 'झक मारते ती तुमची स्कॉच' म्हणून व्हिस्कीचा उद्धार कशाला केलास? त्या सोड्यात ब्ल्यू लेबलचा एक पेग टाकून प्यायलास का कधी? किमान सिग्नेचरचा तरी. अपमान! घोर अपमान. आता बस बोंबलत गोटी सोडा पीत. तू आमच्या डावातून कटाप :)

In reply to by योगप्रभू

चार वर्षापुर्वी नाईलाजाने सगलं सोडावं लागलं सायबा, म्हणुन असा सुड उगवतोय ;)

प्रस्तुत लिखाण हे लेखकाचे स्वतःचे मत असुन मिपावरील तळीरामांना त्याबद्दल काही आक्षेप असल्यास दखल घेतली जाणार नाही. ;) हुकूमावरून :)

स्पा 01/10/2010 - 15:27
क्या बात हे...... वेळ मिळालेला दिसतोय लिखाणाला....... आता " भार्गव" आणि " बिलंदर" ला काढा बाहेर राव........

धमाल मुलगा 01/10/2010 - 16:03
जल्लां फोटु काय बघायला मिळेनात बा. असुद्या..तुझ्यासोबतच एकडाव सॅमसनकडं चक्कर मारु तेव्हा याचि देहि याचि डोळा पाहुन घेऊ. कसें? :)

स्वाती२ 01/10/2010 - 16:38
अहाहा! किती जुन्या आठवणी जागवल्यात! गेल्याच आठवड्यात आठवण झाली होती. दर पत्रक वाचून किती काळ उलटलाय याची जाणिव झाली. मात्र माझ्या जिभेला अजुनही ती चव आठवतेय.

योगप्रभू 01/10/2010 - 17:38
विशल्या लई भारी. आइस्क्रिम सोड्याच्या आठवणी फसफसून आल्या. अरे आणखी पण एक सोडा बेहतरीन आहे. आम्ही हरिहरेश्वरला प्यायलो होतो. तिथे वेगवेगळ्या सरबतांमध्ये सोडा घालून जलजिरा आणि पुदीना सीरप टाकून मस्त सोडा देतात. पयल्या घोटात फ्रेश. तर आम्ही जांभूळ सोडा घेतला. जांभळाचे सरबत असलेला सोडा. क्या बात है. दर्दी आहेस म्हणून सांगतो. एकदा ट्राय कर.

In reply to by योगप्रभू

केलाय दादानु तो सोडा पण ट्राय केलाय. हरिहरेश्वरला मंदीराच्या रस्त्यावर प्रवेशकमानीपाशीच मिळतो. पहिल्यांदा ग्लासात अर्धेच द्रव ओतले जाते, मग त्यात कसलेशे चुर्ण टाकतात कि तो फसफसुन वर येतो, त्याच अवस्थेत प्यायचा. फेस जरा कमी झाला की शिल्लक द्रव आणि पुन्हा ते चुर्ण. झकासच होती ती चव. च्यामारी माझ्याकडे नेमके पिकासा ब्लॉक आहे नाहीतर फोटोपण टाकला असता तिथला, बघू घरी गेलो की टाकतो. बाकी समद्यास्नी धंकु बर्का !

अरुण मनोहर 01/10/2010 - 17:55
म्हणूनच आम्ही नेहमी व्हिस्की सोडा व्हिस्की सोडा असे ओरडत असतो! (काट मारलेली विंकची स्मायली इथे आहे असे समजा)

अशोक पतिल 01/10/2010 - 19:00
विशाल , ह लेख वाचल्यावर खरेच लहानपन च्या आठवणी जाग्या झाल्या वडील लहानपणी सोडा प्यायला न्यायचे तेव्हा गोटी सोड्या चा आवाज आठवला.

जिप्सी 02/10/2010 - 00:04
विशालभाउ,कधी आमच्या कोल्हापूरात आला तर शिवाजी पुतळ्याच्या एम्पायर मध्ये सोड्याचे १ सो १ प्रकार मिळतात,भवानी मंडपातला खोन्द्रेंचा पाचक सोडा (डबल स्ट्राँग) सुद्धा पिउन बघा !

Pain 02/10/2010 - 07:55
मी सोडावगैरे पीत नाही पण हे वाचल्यावर एकदा तरी भेट देइनच. गोटी सोडा म्हणजे काय हे माहित नव्हते. सध्या तरी हे अप्राप्यच..त्यामुळे जळजळ झाली... म्हणजे इनो / सोडा घ्यायला हवा :D ----------------------------- गुहागरला गेलो होतो तेव्हा एका अशाच छोट्याश्या हॉटेलात अप्रतिम दही-खिचडी खाल्ली होती. आता ती खरच अप्रतिम होती का पोटात खड्डा पडल्यामुळे तशी वाटली, देव जाणे.

गुंडोपंत 02/10/2010 - 17:47
वा अनवट विषयावरचा मस्त लेख. अगदी बीचपासून सुरुवात केल्याने मजा आली. सोडा मस्तच असणार पण मी कधी प्यायलो नाही. गेलो कधी तर नक्की पीइन. पण मी आमच्या दामोदर टॉकीजच्या समोर राऊत कोल्ड्रींक हाऊस आहे. तेथे मसाला सोडा पीत असतो. काय झकास असतो तो. कधी आलात नाशकात तर नक्की प्या! बाकी व्हिस्की हा प्रकार मला काही आवडत नाही.... त्यामुळे शीर्षक पटलेच!

माशाल्लाह् .. क्या गुस्ताख लौंडा है ये उइ ! सोडा तो हमारे महल की शान, हमारे घर के आगे एक सोडा का गाडी खडा होता था , वहा पे हम सब आवारा लोग मिल के १०-१० गिल्लास सोडा मारते थे उई , उसका यादे ताजा हो गया ऊई , अब तो इन सब को हम सिर्फ मिस्सलपाव पे विशालमियाँ के मेहेरबानीसे देख पा रहे उई! शबाब के बाद अगर कुछ अल्लाह ने बनाया है तो वो है ये सोडा, गोटी सोडा हमारा तो जान-ए-सोडा है उई ! लेकिन ऐ साला, ये पुरा काला काला मोटा मोटा क्यो लिखा उई ? सोडा पिके हालत खराब हुई क्या उई ?? सद्दाम हुसैन

योगप्रभू 04/10/2010 - 11:22
विशल्या, ते सोड्याचे सगळे ठीक आहे रे पण मधल्यामध्ये 'झक मारते ती तुमची स्कॉच' म्हणून व्हिस्कीचा उद्धार कशाला केलास? त्या सोड्यात ब्ल्यू लेबलचा एक पेग टाकून प्यायलास का कधी? किमान सिग्नेचरचा तरी. अपमान! घोर अपमान. आता बस बोंबलत गोटी सोडा पीत. तू आमच्या डावातून कटाप :)

In reply to by योगप्रभू

चार वर्षापुर्वी नाईलाजाने सगलं सोडावं लागलं सायबा, म्हणुन असा सुड उगवतोय ;)
गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती.. "डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!" कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे.

आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग - २

जयंत कुलकर्णी ·

चिरोटा 30/09/2010 - 23:00
डोळे उघडणारा लेख. पण सर्वच सरकारे,मंत्री,अधिकारी,रुग्ण यापैकीच कोणीच काही बोलायला का तयार होत नाही सत्य साईबाबांविरुद्ध बोलायला?नक्की कोण अडवत आहे त्यांना? नरसिंह राव्/चव्हाण तर आता नाहीत्.त्यांच्या चमत्कारांवर कोणी खरोखरच विश्वास ठेवत असेल वाटत नाही.त्यांच्याबद्दल जी गरीब/मध्यम वर्गात आत्मियता आहे ती बहुतेक त्यांच्या संस्थेने केलेल्या कार्यामुळे असावी. अवांतर- बाबा झालेत ८४ वर्षांचे.द्या सोडून आता त्यांना.!!

प्रियाली 30/09/2010 - 23:29
अंधेरीला महाकाली गुंफेजवळ सत्यसाईबाबांचे मंदिर आहे. मी लहानपणी इथे गेले होते. का तर आमच्या मातोश्रींना खुमखुमी होती इथे जाण्याची. ;) (भक्त म्हणून नाही पण चिकित्सक म्हणून) या मंदिराचा आकार उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. अतिशय सुंदर जागी, वृक्षांच्या छायेत हे मंदिर वसले आहे. आतमध्ये बाबांची भलीमोठी तस्वीर आहे. हसर्‍या चेहर्‍याने बाबा त्यांच्या सर्व भक्तांकडे आणि पाहुण्यांकडे बघत मंद हसत असतात. (बाकी सर्व सोडा पण ही जागा अतिशय सुरेख होती [आता आहे का माहित नाही]) मागे बाबांची खोली आहे. बाबा येथे आले की या खोलीत आराम करत. आम्ही ती खोली पाहण्याची परवानगी मागितली. अर्थातच ती नाकारण्यात आली. म्हणून बाहेरून मंदिरासभोवती फिरता फिरता त्या खोलीच्या खिडकीशी डोकावलो. खिडकीवर ए.सी. लावलेला होता. (माझ्या लहानपणी ए.सी. ही चंगळ समजली जाई.) खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून पलंगावरली भगवी सॅटिनची चादर दिसत होती. असाच आपला प्रत्यक्ष अनुभव आठवला. अवांतरः व्हिलिंग, पेनेसिल्वेनियाला तर स्वामी प्रभुपादांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी सोन्याची खोली बांधली आहे. (त्यातले टॉयलेट/ कमोडही सोन्याचे आहे का ते मला बघायचे होते. असे सांगितल्यावर तिथला गाईड वैतागला होता पण मी जाऊन बघून आले ;) सोन्याचे नव्हते.) असो. बाकी लेख आवडले.

वाटाड्या... 30/09/2010 - 23:45
भे.बा शी सहमत आहे. माझी काही मते...ही मते अश्या (ह्या नाही) एका परिवाराबरोबर सतत राहुन, काम करुन त्यांची काम करण्याच्या पद्धतीचा डोळे उघडे ठेऊन बारकाईने (त्यांना न समजता) केलेल्या गुप्त अभ्यासामुळे झाली आहेत. साधारणपणे हे परिवार हे एक चालतं बोलती सिस्टीमच असते. फक्त एक सुत्र नेहेमी पाळलं जात आणि ते म्हण्जे ह्या कानाचे खबर त्या कानाला लागु न देणे. म्हणजे काय की ह्या परिवारात सुद्धा पात्रतेप्रमाणे गट असतात. ह्या गटांचा एकमेकांशी संबंध असतो पण तो फक्त त्या परिवारीक कार्यापुरता. शिवाय ह्या कार्यामधे 'भावनेला' इतकं महत्व असतं की त्याविषयी वाच्यता करणं हे सुद्धा सिस्टीमच्या विरोधात जाणं समजलं जात. जशी भ्रष्टाचाराची सुद्धा एक सिस्टीम असते तशीच कमी अधीक प्रमाणात इथेही. आता हे झालं समुह पातळीवर ... वैयक्तिक पातळीवर जर एखाद्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला/समुहाला (जिथे २ घास सुखानं खायचे वांधे असतात) त्यांना अचानक एकदम सुख सोई मिळाल्या तर काय होईल? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, जन्मतः धार्मिक असलेल्यापेक्षा अचानक धर्मांतर केलेला जास्त धर्मांध असतो कारण त्यालाही आपलं अस्तित्व व महत्व वाढवुन हवं असतं. असं पहा, काही गावांमधे गावकरी श्रमदानाने रस्ता तयार करतात तर बर्‍याच ठिकाणी राजकारण्यांना बोलावुन त्याच्या हस्ते अनावरण वगैरे का होतं? शेवटी काय की जसा भ्रष्टाचार हा काही फक्त नेता करतो असं नाही तर त्याची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात तसच ह्या सिस्टीममधे पद्धतेशीर मार्गाने समुहाच्या भावनेला, खिशाला आणि कुठल्यातरी नरम गोष्टीला हात घालुन खालची सिस्टीम हे त्यांना मिळणारं यश वरपर्यंत पोहोचतं करते. जो ह्या सिस्टीमलाच हात घालायचा प्रयत्न करतो त्याला बाजुला करण्यात येतं. नाहीतर मला सांगा की त्या आसाराम बापु ह्या तथाकथीत बाबाला १ कोटी रुपयाच्या बदल्यात कशाला सोडलं असतं? त्या माणसावर म्हणे २ खुनाचा आरोप होता. हे सगळं बघितलं की ज्ञानोबांची आठवण नक्की येते. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर ज्ञानोबा म्हणाले आता माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि वाचा. ह्याचं एक बोलकं चित्रण मधुर भांडारकरच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटात आहे. जोपर्यंत आपले भारतीय लोक पुढे येऊन धर्माच्या , देवाच्या नावाचा हा बाजार मांडणार्‍यांचा विरोध करत नाहीत आणि जनतेला शासकीय मार्गाने सुखसोई देऊ करत नाहीत तोपर्यंत हे चालणारच. खरं आध्यात्म करणारे कधीच समोर येणार नाहीत. शेवटी आपली लोकशाही हे ही दुधारी शस्त्र आहेच, चालवता आलं तर जय आपलाच आहे पण नाही आलं तर माकडाच्या हाती कोलीत आहे. दुर्दैवानं सध्या आपल्याला दुसरीच बाजु जास्त दिसतीय. - असत्यवाटीबुवा

शुचि 01/10/2010 - 00:01
सत्यसाईबाबांबद्दल खूप वादप्रवाद ऐकले होते. कधी विचार नाही केला. कारण त्यांच्यावर श्रद्धा नव्हती त्यामुळे उलट अथवा सुलट विचार करण्याची वेळच आली नाही. पण एक मत मात्र आहे - कोणाच्या अथवा कशाच्याही आहारी जाऊ नये - मग ते धूम्रपान असो मद्यपान असो वा बुवाबाजी. हां जर श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

In reply to by शुचि

चित्रा 01/10/2010 - 00:52
श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या. मुळात साहित्य (याबाबतीत फक्त धार्मिक किंवा आत्मिक साहित्य म्हणते आहे) ते अनुभवातून आलेले नसले तर ते साहित्यच नसावे. नुसते शब्दांचे बुडबुडे ठरतील की.

मूकवाचक 01/10/2010 - 20:51
नाथ सम्प्रदाय, दत्त सम्प्रदाय वगैरे आणि यात झालेले असन्ख्य (खरेखुरे) सत्पुरूष/ सन्त (उदा. आर्वीकर महाराज, गुळवणी महाराज, मोरया गोसावी) इ. बद्दल येथील सदस्यान्चे काय मत आहे? एखादे रोपटे वाढवायचे, तर कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो आणि खतही घालावे लागते. हा निसर्ग आहे. आज वैदिक धर्माची जी स्थिती आहे ती बघता रोपटे मरूनच जावे इतका फवारा मारणे चालू आहे. खत घालण्याची मात्र कुणाला फारशी पर्वा दिसत नाही. बुवाबाजीवर हल्लाबोल वगैरे सगळे ठीकच आहे. त्या जोडीला सन्तधर्माचा उत्कर्ष व्हावा या साठी कुणी काही विधायक कार्य करत असेल तर ते ही वाचायला आवडेल.

प्राजु 01/10/2010 - 21:22
जळजळीत लेख.. खूप आवडला. मी कोणत्याही बाबांची/ महाराजांची/ स्वामींची कधीच फॅन नव्हते.. त्यामुळे कधी या गोष्टी(मूठीतून राख, चमत्कार वगैरे) जवळून पाहण्याची वेळ आलीच नाही कधी. पण जे लोक असल्या बुवाबाजीचे फॅन आहेत त्यांची कीव नेहमीच वाटली. लेख आवडला.

असंच पितळ उघडं पाडणारा एक लेख (दुसऱ्या कोणा बाबांबाबत, नाव आठवत नाही) अत्र्यांनी लिहिला होता, त्याची आठवण झाली. अजून असंच डोळे उघडे ठेवायला भाग पाडणारं लेखन येऊ द्यात.

In reply to by राजेश घासकडवी

केडगावचे नारायणबुवा ना हो? अत्र्यांनी सॉलिड काढली होती त्याची. पण जनतेला तर्कशास्त्रापेक्षा चमत्कार जास्त आवडतात.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नगरीनिरंजन 28/04/2011 - 12:58
त्या लेखात नारायणबुवांची सेवा त्यांच्या भक्तिणी कोणकोणत्या प्रकारे करायच्या हे लिहीले होते आणि ते वाचून झिणझिण्या आलेल्या अजूनही आठवताहेत. इतरवेळी अगदी सोवळ्यातल्या आहोत असं वागणार्‍या या तथाकथित चांगल्या घरच्या स्त्रिया या बाबा-बुवांपुढे इतक्या कशा निर्लज्ज होऊ शकतात असा प्रश्न पडला होता.

In reply to by नगरीनिरंजन

सदर लेख ('महाराष्ट्राचा भयानक बुवा') वाचला तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे अगदी मिटक्या मारत वाचला होता. त्याच्यावर 'बुवा तेथे बाया' असे नाटकसुद्धा अत्र्यांनी काढले होते. 'ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया' अशी त्या नाटकाची जाहिरात व्हायची असे ऐकले आहे.

सुनील 02/10/2010 - 00:53
अंनिसला महाराष्ट्रात तरी बर्‍यापैकी लोकांचा पाठिंबा आहे. तो अधिक वाढला पाहिजे. तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत पण निदान सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असल्या बुवाबाजीचे समर्थन करताना दहादा विचार करतील. लेखाच्या दुसर्‍या भागाच्या सुरुवातीस पहिल्या भागाचा दुवा हवा होता.

मूत्र पिंडाची हकीकत मी अंनिसत लातुर भागातील त्या मुलाच्या तोंडातुन प्रत्यक्ष ऐकली होती. अक्षरशः अंगावर काटा आला होता. चित्रलेखाने ती छापली होती. त्या मुलाने कोर्टात लढाई केली पण दुर्दैवाने न्यायाधिशच सत्यसाईबाबाचे भक्त होते. निकाल त्या मुला विरुद्ध लागला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वेब साईटवर हा सत्य साईबाबाच्या चमत्काराचा भंडाफोड पहा

Nile 02/10/2010 - 12:27
लेख पुन्हा वाचला. लाखो करोडो लोक अश्या चमत्कारांवर सहजी विश्वास कसे ठेवतात? जगात इतके (शत)मुर्ख लोक कसे असतात ह्याची गंमत वाटते.

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

चिरोटा 30/09/2010 - 23:00
डोळे उघडणारा लेख. पण सर्वच सरकारे,मंत्री,अधिकारी,रुग्ण यापैकीच कोणीच काही बोलायला का तयार होत नाही सत्य साईबाबांविरुद्ध बोलायला?नक्की कोण अडवत आहे त्यांना? नरसिंह राव्/चव्हाण तर आता नाहीत्.त्यांच्या चमत्कारांवर कोणी खरोखरच विश्वास ठेवत असेल वाटत नाही.त्यांच्याबद्दल जी गरीब/मध्यम वर्गात आत्मियता आहे ती बहुतेक त्यांच्या संस्थेने केलेल्या कार्यामुळे असावी. अवांतर- बाबा झालेत ८४ वर्षांचे.द्या सोडून आता त्यांना.!!

प्रियाली 30/09/2010 - 23:29
अंधेरीला महाकाली गुंफेजवळ सत्यसाईबाबांचे मंदिर आहे. मी लहानपणी इथे गेले होते. का तर आमच्या मातोश्रींना खुमखुमी होती इथे जाण्याची. ;) (भक्त म्हणून नाही पण चिकित्सक म्हणून) या मंदिराचा आकार उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. अतिशय सुंदर जागी, वृक्षांच्या छायेत हे मंदिर वसले आहे. आतमध्ये बाबांची भलीमोठी तस्वीर आहे. हसर्‍या चेहर्‍याने बाबा त्यांच्या सर्व भक्तांकडे आणि पाहुण्यांकडे बघत मंद हसत असतात. (बाकी सर्व सोडा पण ही जागा अतिशय सुरेख होती [आता आहे का माहित नाही]) मागे बाबांची खोली आहे. बाबा येथे आले की या खोलीत आराम करत. आम्ही ती खोली पाहण्याची परवानगी मागितली. अर्थातच ती नाकारण्यात आली. म्हणून बाहेरून मंदिरासभोवती फिरता फिरता त्या खोलीच्या खिडकीशी डोकावलो. खिडकीवर ए.सी. लावलेला होता. (माझ्या लहानपणी ए.सी. ही चंगळ समजली जाई.) खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून पलंगावरली भगवी सॅटिनची चादर दिसत होती. असाच आपला प्रत्यक्ष अनुभव आठवला. अवांतरः व्हिलिंग, पेनेसिल्वेनियाला तर स्वामी प्रभुपादांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी सोन्याची खोली बांधली आहे. (त्यातले टॉयलेट/ कमोडही सोन्याचे आहे का ते मला बघायचे होते. असे सांगितल्यावर तिथला गाईड वैतागला होता पण मी जाऊन बघून आले ;) सोन्याचे नव्हते.) असो. बाकी लेख आवडले.

वाटाड्या... 30/09/2010 - 23:45
भे.बा शी सहमत आहे. माझी काही मते...ही मते अश्या (ह्या नाही) एका परिवाराबरोबर सतत राहुन, काम करुन त्यांची काम करण्याच्या पद्धतीचा डोळे उघडे ठेऊन बारकाईने (त्यांना न समजता) केलेल्या गुप्त अभ्यासामुळे झाली आहेत. साधारणपणे हे परिवार हे एक चालतं बोलती सिस्टीमच असते. फक्त एक सुत्र नेहेमी पाळलं जात आणि ते म्हण्जे ह्या कानाचे खबर त्या कानाला लागु न देणे. म्हणजे काय की ह्या परिवारात सुद्धा पात्रतेप्रमाणे गट असतात. ह्या गटांचा एकमेकांशी संबंध असतो पण तो फक्त त्या परिवारीक कार्यापुरता. शिवाय ह्या कार्यामधे 'भावनेला' इतकं महत्व असतं की त्याविषयी वाच्यता करणं हे सुद्धा सिस्टीमच्या विरोधात जाणं समजलं जात. जशी भ्रष्टाचाराची सुद्धा एक सिस्टीम असते तशीच कमी अधीक प्रमाणात इथेही. आता हे झालं समुह पातळीवर ... वैयक्तिक पातळीवर जर एखाद्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला/समुहाला (जिथे २ घास सुखानं खायचे वांधे असतात) त्यांना अचानक एकदम सुख सोई मिळाल्या तर काय होईल? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, जन्मतः धार्मिक असलेल्यापेक्षा अचानक धर्मांतर केलेला जास्त धर्मांध असतो कारण त्यालाही आपलं अस्तित्व व महत्व वाढवुन हवं असतं. असं पहा, काही गावांमधे गावकरी श्रमदानाने रस्ता तयार करतात तर बर्‍याच ठिकाणी राजकारण्यांना बोलावुन त्याच्या हस्ते अनावरण वगैरे का होतं? शेवटी काय की जसा भ्रष्टाचार हा काही फक्त नेता करतो असं नाही तर त्याची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात तसच ह्या सिस्टीममधे पद्धतेशीर मार्गाने समुहाच्या भावनेला, खिशाला आणि कुठल्यातरी नरम गोष्टीला हात घालुन खालची सिस्टीम हे त्यांना मिळणारं यश वरपर्यंत पोहोचतं करते. जो ह्या सिस्टीमलाच हात घालायचा प्रयत्न करतो त्याला बाजुला करण्यात येतं. नाहीतर मला सांगा की त्या आसाराम बापु ह्या तथाकथीत बाबाला १ कोटी रुपयाच्या बदल्यात कशाला सोडलं असतं? त्या माणसावर म्हणे २ खुनाचा आरोप होता. हे सगळं बघितलं की ज्ञानोबांची आठवण नक्की येते. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर ज्ञानोबा म्हणाले आता माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि वाचा. ह्याचं एक बोलकं चित्रण मधुर भांडारकरच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटात आहे. जोपर्यंत आपले भारतीय लोक पुढे येऊन धर्माच्या , देवाच्या नावाचा हा बाजार मांडणार्‍यांचा विरोध करत नाहीत आणि जनतेला शासकीय मार्गाने सुखसोई देऊ करत नाहीत तोपर्यंत हे चालणारच. खरं आध्यात्म करणारे कधीच समोर येणार नाहीत. शेवटी आपली लोकशाही हे ही दुधारी शस्त्र आहेच, चालवता आलं तर जय आपलाच आहे पण नाही आलं तर माकडाच्या हाती कोलीत आहे. दुर्दैवानं सध्या आपल्याला दुसरीच बाजु जास्त दिसतीय. - असत्यवाटीबुवा

शुचि 01/10/2010 - 00:01
सत्यसाईबाबांबद्दल खूप वादप्रवाद ऐकले होते. कधी विचार नाही केला. कारण त्यांच्यावर श्रद्धा नव्हती त्यामुळे उलट अथवा सुलट विचार करण्याची वेळच आली नाही. पण एक मत मात्र आहे - कोणाच्या अथवा कशाच्याही आहारी जाऊ नये - मग ते धूम्रपान असो मद्यपान असो वा बुवाबाजी. हां जर श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

In reply to by शुचि

चित्रा 01/10/2010 - 00:52
श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या. मुळात साहित्य (याबाबतीत फक्त धार्मिक किंवा आत्मिक साहित्य म्हणते आहे) ते अनुभवातून आलेले नसले तर ते साहित्यच नसावे. नुसते शब्दांचे बुडबुडे ठरतील की.

मूकवाचक 01/10/2010 - 20:51
नाथ सम्प्रदाय, दत्त सम्प्रदाय वगैरे आणि यात झालेले असन्ख्य (खरेखुरे) सत्पुरूष/ सन्त (उदा. आर्वीकर महाराज, गुळवणी महाराज, मोरया गोसावी) इ. बद्दल येथील सदस्यान्चे काय मत आहे? एखादे रोपटे वाढवायचे, तर कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो आणि खतही घालावे लागते. हा निसर्ग आहे. आज वैदिक धर्माची जी स्थिती आहे ती बघता रोपटे मरूनच जावे इतका फवारा मारणे चालू आहे. खत घालण्याची मात्र कुणाला फारशी पर्वा दिसत नाही. बुवाबाजीवर हल्लाबोल वगैरे सगळे ठीकच आहे. त्या जोडीला सन्तधर्माचा उत्कर्ष व्हावा या साठी कुणी काही विधायक कार्य करत असेल तर ते ही वाचायला आवडेल.

प्राजु 01/10/2010 - 21:22
जळजळीत लेख.. खूप आवडला. मी कोणत्याही बाबांची/ महाराजांची/ स्वामींची कधीच फॅन नव्हते.. त्यामुळे कधी या गोष्टी(मूठीतून राख, चमत्कार वगैरे) जवळून पाहण्याची वेळ आलीच नाही कधी. पण जे लोक असल्या बुवाबाजीचे फॅन आहेत त्यांची कीव नेहमीच वाटली. लेख आवडला.

असंच पितळ उघडं पाडणारा एक लेख (दुसऱ्या कोणा बाबांबाबत, नाव आठवत नाही) अत्र्यांनी लिहिला होता, त्याची आठवण झाली. अजून असंच डोळे उघडे ठेवायला भाग पाडणारं लेखन येऊ द्यात.

In reply to by राजेश घासकडवी

केडगावचे नारायणबुवा ना हो? अत्र्यांनी सॉलिड काढली होती त्याची. पण जनतेला तर्कशास्त्रापेक्षा चमत्कार जास्त आवडतात.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नगरीनिरंजन 28/04/2011 - 12:58
त्या लेखात नारायणबुवांची सेवा त्यांच्या भक्तिणी कोणकोणत्या प्रकारे करायच्या हे लिहीले होते आणि ते वाचून झिणझिण्या आलेल्या अजूनही आठवताहेत. इतरवेळी अगदी सोवळ्यातल्या आहोत असं वागणार्‍या या तथाकथित चांगल्या घरच्या स्त्रिया या बाबा-बुवांपुढे इतक्या कशा निर्लज्ज होऊ शकतात असा प्रश्न पडला होता.

In reply to by नगरीनिरंजन

सदर लेख ('महाराष्ट्राचा भयानक बुवा') वाचला तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे अगदी मिटक्या मारत वाचला होता. त्याच्यावर 'बुवा तेथे बाया' असे नाटकसुद्धा अत्र्यांनी काढले होते. 'ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया' अशी त्या नाटकाची जाहिरात व्हायची असे ऐकले आहे.

सुनील 02/10/2010 - 00:53
अंनिसला महाराष्ट्रात तरी बर्‍यापैकी लोकांचा पाठिंबा आहे. तो अधिक वाढला पाहिजे. तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत पण निदान सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असल्या बुवाबाजीचे समर्थन करताना दहादा विचार करतील. लेखाच्या दुसर्‍या भागाच्या सुरुवातीस पहिल्या भागाचा दुवा हवा होता.

मूत्र पिंडाची हकीकत मी अंनिसत लातुर भागातील त्या मुलाच्या तोंडातुन प्रत्यक्ष ऐकली होती. अक्षरशः अंगावर काटा आला होता. चित्रलेखाने ती छापली होती. त्या मुलाने कोर्टात लढाई केली पण दुर्दैवाने न्यायाधिशच सत्यसाईबाबाचे भक्त होते. निकाल त्या मुला विरुद्ध लागला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वेब साईटवर हा सत्य साईबाबाच्या चमत्काराचा भंडाफोड पहा

Nile 02/10/2010 - 12:27
लेख पुन्हा वाचला. लाखो करोडो लोक अश्या चमत्कारांवर सहजी विश्वास कसे ठेवतात? जगात इतके (शत)मुर्ख लोक कसे असतात ह्याची गंमत वाटते.

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...
3

आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग -१

जयंत कुलकर्णी ·

शिल्पा ब 30/09/2010 - 23:13
एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत.... जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे " आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे... बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त... अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.

गुंडोपंत 01/10/2010 - 07:56
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;) ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?

In reply to by गुंडोपंत

Pain 01/10/2010 - 08:28
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.

In reply to by गुंडोपंत

गुंडोपंत, मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही. यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य --- // बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ//// आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.

उल्हास 01/10/2010 - 08:27
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता

सुधीर काळे 01/10/2010 - 09:55
जयंतराव, सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!) संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत. सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.

अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे

शिल्पा ब 30/09/2010 - 23:13
एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत.... जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे " आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे... बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त... अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.

गुंडोपंत 01/10/2010 - 07:56
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;) ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?

In reply to by गुंडोपंत

Pain 01/10/2010 - 08:28
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.

In reply to by गुंडोपंत

गुंडोपंत, मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही. यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य --- // बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ//// आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.

उल्हास 01/10/2010 - 08:27
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता

सुधीर काळे 01/10/2010 - 09:55
जयंतराव, सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!) संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत. सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.

अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे
3

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

जयंत कुलकर्णी ·

नगरीनिरंजन 30/09/2010 - 22:57
लेख आवडला! डॉ. कोवूरांसारखे हे आव्हान देण्याचे काम आपल्याकडे अनिंसवाले करतात असं ऐकून आहे. ही आव्हानं कधीच कोणीही पार करु शकणार नाही हे १००% खरं असलं तरी ज्योतिष, अतिंद्रिय अनुभव आणि चमत्कारांचं खूळ जो पर्यंत समाजात दुर्बळ मनाचे लोक आहेत तो पर्यंत जाणार नाही. आता तर काय, हे आमचे वैयक्तिक अनुभव आणि भावना आहेत आणि त्या इतर कोणत्याही कसोटीवर तपासणे चुकीचे आहे हे ठासून सांगणारी नवीन छ्द्मबुद्धीवादी जनता झपाट्याने निर्माण होताना दिसत आहे. हे वैयक्तिक अनुभव वैयक्तिकच ठेवावे आणि त्यातून चुकीचे संदेश सगळीकडे पोचवू नयेत याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. असो, ज्या दिवशी देव ही संकल्पना मोडीत निघेल त्यादिवशी डॉ. कोवूरांसारख्या लोकांच्या कामाचं खरं चीज होईल.

शुचि 30/09/2010 - 23:57
विचारास उद्युक्त करणारा लेख आवडला. >> न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.>> मस्त उपमा परत लेख टाकल्याबद्दल आभार.

मन१ 02/01/2012 - 16:28
पुनः पुनः सर्वांनी वाचण्यासारखा धागा वाटला. तेव्हढ्यासाठी वर काढत आहे.

दादा कोंडके 02/01/2012 - 17:39
परत लेख वाचला आणि तेव्हडाच आवडला. डॉ. कोवूर यांना अभिवादन आणि जयंत कुलकर्णी व मनोबा यांना याच क्रमाने धन्यवाद. :)

आत्मशून्य 02/01/2012 - 17:50
अर्थात कोणी काहि म्हणो... आपल्याला बुआ मुर्ख राहणेच बरे वाटते... कारण लोकांच्या शहाणपणातिल फोलपणा त्याशिवाय उघडा पाडता येत नाही.

किचेन 02/01/2012 - 18:44
सहमत.अनेक वर्ष लोक या अंधाश्राधेच्या दलदलीत फसलेली आहेत. मागाल,पत्रिका,मुहूर्त यांबरोबरच आता अंगठ्यापण आल्यात. आणि सर्वात तेजीचा धंदा म्हण्जे बुवाबाजी! आज कितीतरी बुवा इथून तिथून चोरलेल्या न्यानावर आणि थोड्याश्या सामाजिक कार्यावर आपली प्रचंड जाहिरात करतात.मग गंडे, चमत्कार यांचा वापर करून कितीतरी माया मिळवतात.दोष नेमका कोणाचा हे सांगू शकत नाही.पण आपण मुर्खात मोडतो हेच खर!

नगरीनिरंजन 30/09/2010 - 22:57
लेख आवडला! डॉ. कोवूरांसारखे हे आव्हान देण्याचे काम आपल्याकडे अनिंसवाले करतात असं ऐकून आहे. ही आव्हानं कधीच कोणीही पार करु शकणार नाही हे १००% खरं असलं तरी ज्योतिष, अतिंद्रिय अनुभव आणि चमत्कारांचं खूळ जो पर्यंत समाजात दुर्बळ मनाचे लोक आहेत तो पर्यंत जाणार नाही. आता तर काय, हे आमचे वैयक्तिक अनुभव आणि भावना आहेत आणि त्या इतर कोणत्याही कसोटीवर तपासणे चुकीचे आहे हे ठासून सांगणारी नवीन छ्द्मबुद्धीवादी जनता झपाट्याने निर्माण होताना दिसत आहे. हे वैयक्तिक अनुभव वैयक्तिकच ठेवावे आणि त्यातून चुकीचे संदेश सगळीकडे पोचवू नयेत याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. असो, ज्या दिवशी देव ही संकल्पना मोडीत निघेल त्यादिवशी डॉ. कोवूरांसारख्या लोकांच्या कामाचं खरं चीज होईल.

शुचि 30/09/2010 - 23:57
विचारास उद्युक्त करणारा लेख आवडला. >> न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.>> मस्त उपमा परत लेख टाकल्याबद्दल आभार.

मन१ 02/01/2012 - 16:28
पुनः पुनः सर्वांनी वाचण्यासारखा धागा वाटला. तेव्हढ्यासाठी वर काढत आहे.

दादा कोंडके 02/01/2012 - 17:39
परत लेख वाचला आणि तेव्हडाच आवडला. डॉ. कोवूर यांना अभिवादन आणि जयंत कुलकर्णी व मनोबा यांना याच क्रमाने धन्यवाद. :)

आत्मशून्य 02/01/2012 - 17:50
अर्थात कोणी काहि म्हणो... आपल्याला बुआ मुर्ख राहणेच बरे वाटते... कारण लोकांच्या शहाणपणातिल फोलपणा त्याशिवाय उघडा पाडता येत नाही.

किचेन 02/01/2012 - 18:44
सहमत.अनेक वर्ष लोक या अंधाश्राधेच्या दलदलीत फसलेली आहेत. मागाल,पत्रिका,मुहूर्त यांबरोबरच आता अंगठ्यापण आल्यात. आणि सर्वात तेजीचा धंदा म्हण्जे बुवाबाजी! आज कितीतरी बुवा इथून तिथून चोरलेल्या न्यानावर आणि थोड्याश्या सामाजिक कार्यावर आपली प्रचंड जाहिरात करतात.मग गंडे, चमत्कार यांचा वापर करून कितीतरी माया मिळवतात.दोष नेमका कोणाचा हे सांगू शकत नाही.पण आपण मुर्खात मोडतो हेच खर!
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

कास .. फुलांचे पठार २०१०.. भाग २

उपेन्द्र ·

मदनबाण 28/09/2010 - 07:27
सुंदर... :) बातम्यांमधे सुद्धा हे पठार ठाखवण्यात आलं होतं, पर्यटकांच्या वाढत्या संख्येने मूळ जागेच सौंदर्य टिकुन राहील का ? अशी शंका त्यात व्यक्त करण्यात आली होती.

In reply to by प्राजु

उपेन्द्र 29/09/2010 - 23:23
सातार्‍याला या.. इथून फक्त २५ किमी वर.. अवश्य या..पण आता या वर्षी फार तर ८-१० दिवसच राहिले फुलांचे..

मदनबाण 28/09/2010 - 07:27
सुंदर... :) बातम्यांमधे सुद्धा हे पठार ठाखवण्यात आलं होतं, पर्यटकांच्या वाढत्या संख्येने मूळ जागेच सौंदर्य टिकुन राहील का ? अशी शंका त्यात व्यक्त करण्यात आली होती.

In reply to by प्राजु

उपेन्द्र 29/09/2010 - 23:23
सातार्‍याला या.. इथून फक्त २५ किमी वर.. अवश्य या..पण आता या वर्षी फार तर ८-१० दिवसच राहिले फुलांचे..
3

मदत करा

मीरसिका ·

तुमचे माहित नाही पण आज काल आमच्या आणि आमच्या पितरांच्या राशीत शनीचे भ्रमण , राहुचे मुष्टीयुद्ध आणि साडेसातीचा फेरा चालु आहे हे नक्की.

मीरसिका 27/09/2010 - 13:11
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मिसळपावचे काही सांकेतिक शब्द असल्यास मलासुध्दा कळवा बर

ऋषिकेश 27/09/2010 - 13:19
मुळात राहु हा ग्रह आहे असा जो तुमचा ग्रह आहे तोच चुकीचा ग्रह आहे.. (राहु केवळ स्थान आहे) तेव्हा राहुला ग्रह म्हणण्याच्या चुकीच्या ग्रहावर बेतलेले असल्याने ते स्थान कोणत्याही गृहात येऊन काहि फरक पडेल असा तुमचा आग्रह चुकीचा वाटतो :)

कवितानागेश 27/09/2010 - 13:23
पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?>>>> कालसर्पयोग: राहू-केतू च्या एकाच अक्षात ( एका बाजूला) सगळे ग्रह असतात, तेंव्हा त्याला कालसर्पयोग म्हणतात. त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! काळजी करु नका. ;)

In reply to by कवितानागेश

वेताळ 27/09/2010 - 18:31
त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! तो कालसर्पयोग तिथुन भारताच्या कुंडलीला कायम चिकटला त्याचे काय?

In reply to by अवलिया

कालसर्पयोग असल्यास स्वप्नात साप वगैरे येतो काय ? आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? स्वप्नात आलेला साप म्हणजे बायकोच्या जाचामुळे आत्महत्या केलेला नवरा असु शकतो काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल २७ 28/09/2010 - 12:06
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? त्यास 'कालकर्कयोग' म्हणावे .. ;-)

In reply to by अनिल २७

गांधीवादी 28/09/2010 - 12:48
असहमत, कर्क म्हणजे खेकडा, कावळा म्हणजे काक त्यामुळे >>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? कालकाकयोग

विजुभाऊ 27/09/2010 - 14:22
मीरसिकाजी या संस्थळावर ग्रहगोलांच्या संदर्भात डॉक्टरेट केलेल्या एक ठाणेकर सदस्या आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे तुमच्या बहुतेक शंकांचे त्या निरसन करतील.

नितिन थत्ते 27/09/2010 - 14:48
धोंडोपंत, अमोल केळकर किंवा युयुत्सु यांच्याशी संपर्क करावा. यांपैकी तिसरे गृहस्थ स्त्रीद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध असून ४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते. ;)

In reply to by नितिन थत्ते

मितभाषी 27/09/2010 - 15:10
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते =)) =)) =)) अग्गागागा थत्तेसाहेब. अशक्य हसतोय मी.

अनिल २७ 27/09/2010 - 15:33
यावर एक रामबाण ऊपाय आहे. आमच्या 'पितरांपैकी' एकाने सांगितला असावा असे वाटते.. तर ऊपाय असा आहे कि, १)ती कुंडली घेऊन एका दगडावर ठेवावी, २)आता कुंडलीवर हळद-कुंकू सश्रद्ध वाहावे, ३) एक बोट आपल्याही कपाळास लावावे, ४) आता कुलदैवतेचे नावं घेऊन कुंडली ठेवलेल्या दगडास प्रदक्षिणा घालावी, ५) कुंडलीतील १२ घरांसाठी त्या कुंडली ठेवलेल्या दगडास १२ वेळा नमस्कार करावा, ६) आता थोडेसे रॉकेल घेऊन कुंडलीवर शिंपडावे, ७)त्यानंतर बिनधास्त कुडलीस आगपेटीच्या काडीने आग लावावी, ८) कुंडली जळून पुर्णपणे खाक होत नाही तोवर तिथेच हात जोडून ऊभे रहावे, ९)कुंडली जळून खाक झाल्याची खात्री पटताच बेधूंद होऊन नाचावे. (दुसरी कुंडली बनविण्याचा विचार ईथेच सोडून द्यावा) हे सर्व केल्यानंतर तुम्हास पुढच्या आयुष्यात कधीच ग्रहदशा सतावणार नाही याची खात्रीशीर ग्यारंटी..

In reply to by गांधीवादी

अनिल २७ 27/09/2010 - 18:33
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते बॉ ? असल्या गोष्टींवर आमी विश्वास नाय ठेवत. आमच्या पत्रिकेतील राहू, केतू, मंगळ शांत झालेच पाहिजेत . काय?

अवलिया 27/09/2010 - 18:39
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का? हो आणि नाही. कुंडलीत राहु कोणत्या राशीत आहे, इतर ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात आहेत यावर बरावाईटपणा अवलंबुन असतो. केवळ एक ग्रह एक राशी आणि एक स्थान यावर अवलंबुन नसते. समग्र अभ्यास करुनच ते ठरवावे लागते. केवळ अमुक ठिकाणी अमुक ग्रह आहे म्हणुन तुम्हाला वाईट काल आहे असे जर कुणी ज्योतीषी सांगत असेल तर तो लबाड आहे हे निश्चित समजा. का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का? राहुच्या पहिल्या स्थानामुळे कालसर्पयोग होत नाही. त्याचे निकष वेगळे आहेत.

kamalakant samant 28/09/2010 - 10:29
नुसता लग्नी रहु म्हणुन चालणार नाही. १-शुभ ग्रहा॑ची द्रुष्टी महत्वाची २-कीती अ॑शात आहे हे पहावे लागेल ३-कोणते योग आहेत ४-कोणत्या राशीत आहे अनुमानाने एवढेच सा॑गता येइल की त्या व्यक्तीला जेवढा त्रास असेल त्याहून जास्त इतरा॑ना ती व्यक्ती त्रासदायक असू शकते. ग्रहा॑वर ज्याची सत्ता त्याचे पाय धरलेले बरे. साम॑त

तुमचे माहित नाही पण आज काल आमच्या आणि आमच्या पितरांच्या राशीत शनीचे भ्रमण , राहुचे मुष्टीयुद्ध आणि साडेसातीचा फेरा चालु आहे हे नक्की.

मीरसिका 27/09/2010 - 13:11
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मिसळपावचे काही सांकेतिक शब्द असल्यास मलासुध्दा कळवा बर

ऋषिकेश 27/09/2010 - 13:19
मुळात राहु हा ग्रह आहे असा जो तुमचा ग्रह आहे तोच चुकीचा ग्रह आहे.. (राहु केवळ स्थान आहे) तेव्हा राहुला ग्रह म्हणण्याच्या चुकीच्या ग्रहावर बेतलेले असल्याने ते स्थान कोणत्याही गृहात येऊन काहि फरक पडेल असा तुमचा आग्रह चुकीचा वाटतो :)

कवितानागेश 27/09/2010 - 13:23
पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?>>>> कालसर्पयोग: राहू-केतू च्या एकाच अक्षात ( एका बाजूला) सगळे ग्रह असतात, तेंव्हा त्याला कालसर्पयोग म्हणतात. त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! काळजी करु नका. ;)

In reply to by कवितानागेश

वेताळ 27/09/2010 - 18:31
त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! तो कालसर्पयोग तिथुन भारताच्या कुंडलीला कायम चिकटला त्याचे काय?

In reply to by अवलिया

कालसर्पयोग असल्यास स्वप्नात साप वगैरे येतो काय ? आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? स्वप्नात आलेला साप म्हणजे बायकोच्या जाचामुळे आत्महत्या केलेला नवरा असु शकतो काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल २७ 28/09/2010 - 12:06
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? त्यास 'कालकर्कयोग' म्हणावे .. ;-)

In reply to by अनिल २७

गांधीवादी 28/09/2010 - 12:48
असहमत, कर्क म्हणजे खेकडा, कावळा म्हणजे काक त्यामुळे >>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? कालकाकयोग

विजुभाऊ 27/09/2010 - 14:22
मीरसिकाजी या संस्थळावर ग्रहगोलांच्या संदर्भात डॉक्टरेट केलेल्या एक ठाणेकर सदस्या आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे तुमच्या बहुतेक शंकांचे त्या निरसन करतील.

नितिन थत्ते 27/09/2010 - 14:48
धोंडोपंत, अमोल केळकर किंवा युयुत्सु यांच्याशी संपर्क करावा. यांपैकी तिसरे गृहस्थ स्त्रीद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध असून ४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते. ;)

In reply to by नितिन थत्ते

मितभाषी 27/09/2010 - 15:10
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते =)) =)) =)) अग्गागागा थत्तेसाहेब. अशक्य हसतोय मी.

अनिल २७ 27/09/2010 - 15:33
यावर एक रामबाण ऊपाय आहे. आमच्या 'पितरांपैकी' एकाने सांगितला असावा असे वाटते.. तर ऊपाय असा आहे कि, १)ती कुंडली घेऊन एका दगडावर ठेवावी, २)आता कुंडलीवर हळद-कुंकू सश्रद्ध वाहावे, ३) एक बोट आपल्याही कपाळास लावावे, ४) आता कुलदैवतेचे नावं घेऊन कुंडली ठेवलेल्या दगडास प्रदक्षिणा घालावी, ५) कुंडलीतील १२ घरांसाठी त्या कुंडली ठेवलेल्या दगडास १२ वेळा नमस्कार करावा, ६) आता थोडेसे रॉकेल घेऊन कुंडलीवर शिंपडावे, ७)त्यानंतर बिनधास्त कुडलीस आगपेटीच्या काडीने आग लावावी, ८) कुंडली जळून पुर्णपणे खाक होत नाही तोवर तिथेच हात जोडून ऊभे रहावे, ९)कुंडली जळून खाक झाल्याची खात्री पटताच बेधूंद होऊन नाचावे. (दुसरी कुंडली बनविण्याचा विचार ईथेच सोडून द्यावा) हे सर्व केल्यानंतर तुम्हास पुढच्या आयुष्यात कधीच ग्रहदशा सतावणार नाही याची खात्रीशीर ग्यारंटी..

In reply to by गांधीवादी

अनिल २७ 27/09/2010 - 18:33
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते बॉ ? असल्या गोष्टींवर आमी विश्वास नाय ठेवत. आमच्या पत्रिकेतील राहू, केतू, मंगळ शांत झालेच पाहिजेत . काय?

अवलिया 27/09/2010 - 18:39
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का? हो आणि नाही. कुंडलीत राहु कोणत्या राशीत आहे, इतर ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात आहेत यावर बरावाईटपणा अवलंबुन असतो. केवळ एक ग्रह एक राशी आणि एक स्थान यावर अवलंबुन नसते. समग्र अभ्यास करुनच ते ठरवावे लागते. केवळ अमुक ठिकाणी अमुक ग्रह आहे म्हणुन तुम्हाला वाईट काल आहे असे जर कुणी ज्योतीषी सांगत असेल तर तो लबाड आहे हे निश्चित समजा. का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का? राहुच्या पहिल्या स्थानामुळे कालसर्पयोग होत नाही. त्याचे निकष वेगळे आहेत.

kamalakant samant 28/09/2010 - 10:29
नुसता लग्नी रहु म्हणुन चालणार नाही. १-शुभ ग्रहा॑ची द्रुष्टी महत्वाची २-कीती अ॑शात आहे हे पहावे लागेल ३-कोणते योग आहेत ४-कोणत्या राशीत आहे अनुमानाने एवढेच सा॑गता येइल की त्या व्यक्तीला जेवढा त्रास असेल त्याहून जास्त इतरा॑ना ती व्यक्ती त्रासदायक असू शकते. ग्रहा॑वर ज्याची सत्ता त्याचे पाय धरलेले बरे. साम॑त
मिसळपावच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार, मिसळपाववर मी (सध्या) नवीन आहे. परंतु आपल्या सर्वांच्या सह्कार्याने मला या संकेतस्थळावर रुळायला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आपण सर्व मला मदत करालच अशी आशा बाळगून मी मा़झे लि़खाण सुरु करत आहे. ज्योतिष शास्त्राबद्दल खुप कमी जणांना आवड असते. काही काही जण तर त्यावर विश्वास सुध्दा ठेवत नाहीत. परंतु माझा विश्वास आहेच त्यावर. त्यासाठी मी आपल्याला काही माहिती विचारत आहे. माझ्या शंकेच निरसन नक्कीच होणार (!). कुंडलीमध्ये वेगवेगळे भाव असतात.