शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर,
पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर..
मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती,
खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर?
भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर,
आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर?
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
मला मूळ
In reply to मला मूळ by नितिन थत्ते
अगदी हेच म्हणते!
आवडली...
In reply to आवडली... by बिपिन कार्यकर्ते
शरदिनी
In reply to आवडली... by बिपिन कार्यकर्ते
अश्रू..!
वा!
अरे बापरे
कळली की नाही?
कविता ठिक वाटली
शरदिनी
कविता आवडली