कविता खूप सुरेख आहे.
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख!!
आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हे वावरं?
कल्पना खूप सुंदर!!
(कसे पाजावे तान्हे वावर.. मध्ये एक मात्रा जास्त होते आहे.)
(कातर, पाचर, सर.. यातल्या र वर अनुस्वाराची गरज नाही.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सहमत.
फक्त एकच गोष्ट - पहिल्या द्विपदीतील '..रिमझीम सर' काही या कवितेच्या बाकी वजनात न बसणारी आहे. शुष्क नभ, खंडीत धरणी, भेगा, आटलेली विहिर वगैरेमध्ये रिमझिम कुठली? रिमझिम आली काय, गेली काय कळणार नाही. तुमच्या या वर्णनात लागतो तो भिजपाऊस. तोच पाहिजे इथे. कसा ते मात्र मला सांगता येणार नाही. पण तुम्ही जरूर विचार करा. वजन टिकेल.
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
अतिशय सुंदर! वेदना कशी लिहावी याचे सुंदर उदाहरण आहे तुमची कविता!
प्राजु-श्रावणदांशी सहमत.. पण त्या फार छोट्या जागा आहेत.. तुमच्या कवितेतून जे पोचावयास हवे, ते अगदी सहज पोचतंय! पु.ले.शु.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
कविता खूप
प्राजुशी
'कसे
'कसे
आवडली.
सुरेख
आपणा
सुरेख
आवडली कविता..
मनपुर्वक
सुटता वारा
निळुभांउस
क्लास!