मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 01/07/2014 - 22:13
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही जा, शेतीमध्ये सर्वत्र कॉमन आढळणारी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे गरिबी. शेतीमध्ये हमखास पिकणारं पीक म्हणजे शेतीवर कर्जाचा डोंगर आणि दरिद्री.
१०१% खरे आहे आपले. "माझी गझल निराळी"या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याबद्दल साहित्यिक श्री गंगाधर मुटेजी, अभिनंदन. आता आपला हा गझलसंग्रह सर्व गरिब शेतकर्‍यांना मोफत वाटुन २६ लवासा कसे लवकरात लवकर होतील याची व्यवस्था झालेली आहे, हे आमच्यासारख्या गरिब व शेतकरी श्री गंगाधर मुटे यांना लक्षात यावा. एक दुरुस्ती सुचवितो. मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-कट्या करतील "लवासा" मागून चालणारे

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 02/07/2014 - 02:35
आमच्यासारख्या गरिब
तुम्ही कसे काय गरिब? कुणामुळे गरिब? तुमच्या गरिबीला कारणीभूत तुम्हीच कि अन्य कोणी? खुलासा कळेल काय?

गंगाधर मुटे 16/09/2014 - 22:00

*      *      *     *

दिनांक : १६-०९-२०१४

अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर


             महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.

गझलसंग्रह : माझी गझल निराळी
गझलकार : गंगाधर मुटे
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे

         पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्‍या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.

Mazi Gazal Nirali
  माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुर्हित 01/07/2014 - 22:13
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही जा, शेतीमध्ये सर्वत्र कॉमन आढळणारी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे गरिबी. शेतीमध्ये हमखास पिकणारं पीक म्हणजे शेतीवर कर्जाचा डोंगर आणि दरिद्री.
१०१% खरे आहे आपले. "माझी गझल निराळी"या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याबद्दल साहित्यिक श्री गंगाधर मुटेजी, अभिनंदन. आता आपला हा गझलसंग्रह सर्व गरिब शेतकर्‍यांना मोफत वाटुन २६ लवासा कसे लवकरात लवकर होतील याची व्यवस्था झालेली आहे, हे आमच्यासारख्या गरिब व शेतकरी श्री गंगाधर मुटे यांना लक्षात यावा. एक दुरुस्ती सुचवितो. मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-कट्या करतील "लवासा" मागून चालणारे

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 02/07/2014 - 02:35
आमच्यासारख्या गरिब
तुम्ही कसे काय गरिब? कुणामुळे गरिब? तुमच्या गरिबीला कारणीभूत तुम्हीच कि अन्य कोणी? खुलासा कळेल काय?

गंगाधर मुटे 16/09/2014 - 22:00

*      *      *     *

दिनांक : १६-०९-२०१४

अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर


             महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.

गझलसंग्रह : माझी गझल निराळी
गझलकार : गंगाधर मुटे
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे

         पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्‍या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.

Mazi Gazal Nirali
  माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

इन्दुसुता 23/06/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार 23/06/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या 24/06/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे 24/06/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी 25/06/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे 25/06/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 26/06/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे 24/06/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर 25/06/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर 25/06/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर 25/06/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या 26/06/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी 16/07/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.

इन्दुसुता 23/06/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार 23/06/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या 24/06/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे 24/06/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी 25/06/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे 25/06/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी 26/06/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे 24/06/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी 25/06/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे 24/06/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर 25/06/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर 25/06/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या 25/06/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर 25/06/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या 26/06/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी 16/07/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे ·

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

रंग आणखी मळतो आहे

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 23/03/2014 - 00:46
मुळात आपल्या राज्यात स्वतंत्र हवामान खातेच अस्तित्वात नाही. ज्या हवामानावर संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याबाबत राज्यात स्वतंत्र खाते असू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हवामान अंदाज आणि त्यासाठी आवश्यक असणा-या तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण फार मागे आहोत. हवामानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे कोणाला महत्त्वच वाटत नाही, ही शोकांतिकाच आहे. गारपीट, वादळ, दुष्काळ यांसारखी एखादी आपत्ती ओढावली की, तात्पुरते उपाय केले जातात. परंतु नंतर पुन्हा त्याबाबत काही बोलले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही आणि पुढे अशी स्थिती आली तर काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. या आधीही महाराष्ट्राला वादळी पाऊस, अतिवृष्टी याचा फटका बसलेला आहे. पण तरीही आपण यातून धडा घेत नाही. संकट आले की, तात्पुरते बोलायचे आणि वेळ गेली की, चुप बसायचे, अशी आपल्याकडची अवस्था आहे. मुळात अशी नसíगक आपत्ती आली तर काय उपाय करायचे किंवा या आपत्तींची माहिती आगाऊ मिळण्यासाठी काय उपाय करायचे, याबाबतची यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याकडे आíथक तरतूदही खूपच कमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. तरीही हवामानासारखा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकारचे हवामान खातेहेदेखील ब्रिटिशांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याचे आधुनिकीकरण करणे हे आपले काम आहे. त्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या-राज्यात हवामान खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्या राज्याने आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पण आपल्याकडे तसे काहीच होत नाही. २०१२मध्ये महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवली होती. प्यायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण पावसाळा सुरू झाला आणि हा प्रश्न मागे पडला. परिणामी, अजूनही या समस्येवर ठोस असा कोणताही उपाय केलेला दिसून येत नाही. साभार:हवामान विभागाचे सक्षमीकरण आवश्यक

आयुर्हित 23/03/2014 - 00:46
मुळात आपल्या राज्यात स्वतंत्र हवामान खातेच अस्तित्वात नाही. ज्या हवामानावर संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याबाबत राज्यात स्वतंत्र खाते असू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हवामान अंदाज आणि त्यासाठी आवश्यक असणा-या तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण फार मागे आहोत. हवामानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे कोणाला महत्त्वच वाटत नाही, ही शोकांतिकाच आहे. गारपीट, वादळ, दुष्काळ यांसारखी एखादी आपत्ती ओढावली की, तात्पुरते उपाय केले जातात. परंतु नंतर पुन्हा त्याबाबत काही बोलले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही आणि पुढे अशी स्थिती आली तर काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. या आधीही महाराष्ट्राला वादळी पाऊस, अतिवृष्टी याचा फटका बसलेला आहे. पण तरीही आपण यातून धडा घेत नाही. संकट आले की, तात्पुरते बोलायचे आणि वेळ गेली की, चुप बसायचे, अशी आपल्याकडची अवस्था आहे. मुळात अशी नसíगक आपत्ती आली तर काय उपाय करायचे किंवा या आपत्तींची माहिती आगाऊ मिळण्यासाठी काय उपाय करायचे, याबाबतची यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याकडे आíथक तरतूदही खूपच कमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. तरीही हवामानासारखा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकारचे हवामान खातेहेदेखील ब्रिटिशांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याचे आधुनिकीकरण करणे हे आपले काम आहे. त्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या-राज्यात हवामान खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्या राज्याने आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पण आपल्याकडे तसे काहीच होत नाही. २०१२मध्ये महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवली होती. प्यायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण पावसाळा सुरू झाला आणि हा प्रश्न मागे पडला. परिणामी, अजूनही या समस्येवर ठोस असा कोणताही उपाय केलेला दिसून येत नाही. साभार:हवामान विभागाचे सक्षमीकरण आवश्यक
रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

अमेठीची शेती

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 03/02/2014 - 01:03
व्वा अभयजी, खुप छान कविता आहे. लेखणीला चांगली धार आहे आपल्या! खूप चांगले निरीक्षण व सर्वात महत्त्वाचे आहे ती तुमची संवेदनशीलता. आपल्या अन्नदात्याला मी विनंती करेन की सोडू नको कास्तकारी! धन्यवाद.

छान कविता. कास्तकारी म्हणजे काय नेमके? त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे थोडा घोळ झाला. बाकी शेतकरी गोत्यात आहेतच. हाच प्रोब्लेम जिथे जिथे जमिनी विकून विकास झाला आहे तिथे पण दिसून येतो. स्थानिक माणूस मज्रुरीच करत राहीला. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गंगाधर मुटे 03/02/2014 - 20:36
कास्तकार = शेतकरी कास्तकारी = शेती कसणे हा ग्रामीण बोलीभाषेतला शब्द असावा. पूर्वी विदर्भात हा शब्द एवढा सर्रास वापरात होता की, तुलनेने शेती करणे हा शब्द केवळ काही ठराविक लोकच बोलीभाषेत वापरत असत. आता मात्र शिक्षणाच्या प्रसारामुळे शेती शब्दाचा वापर बोलीभाषेत वाढला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 04/02/2014 - 03:43
कष्टकरीच्या अपभ्रंष होऊन हा शब्द तयार झाला असेल काय? अवांतरः आता शरद साहेबांचे एकेकाळचे शिष्य राजु शेट्टी यंदा युतीच्या मंचावर जाऊन बसलेत. शेतकर्‍यांचे प्रश्न राजकारणाच्या लाल मातीत उतरुन सोडवण्याचे यांचे प्रयत्न शेतकर्‍यांना पसंत आहेत काय? विदर्भ, मराठवाडा या बाबतीत मागे का? तुमचे कॉ. घंगारे काका पण शेवटी साठ्यांचा प्रचार करुन विझले. सध्या परिस्थिती काय आहे?

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 04/02/2014 - 09:59
लोकशाहीप्रधान व्यवस्थेत राजकारण आणि राजकीय भुमिका टाळता येत नाही. म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची भुमिका स्विकारणे अपरिहर्य असते. राजू शेट्टींनी भाजपशी घरोबा केला. आमचा कल जरासा "आप" च्या बाजूने आहे. अंतिम निर्णय व्हायचा आहे. मात्र सत्तेतून शेतीचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 04/02/2014 - 11:15
शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे
मान्य. पण अल्पभूधारक जरी कोट्यवधी असले तरी त्यांचा असा दबावगट बनत नाही हा अनुभव आहे. त्यासाठी संख्येने कमी पण प्रचंड जमीन बाळगणारे शेतकरी असायला हवेत. थोडक्यात शेतीवर थेट अवलंबून असणारांची संख्या कमी असायला हवी. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा उद्योग-धंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
हाच लोच्या आहे. शेत तेवढेच. घरातील पाच लोक राबली तर जेवढे उत्पादन येईल जवळपास तितकेच उत्पादन मिळण्यासाठी दहा राबतात. म्हणजेच पाच जणांचे राबणे निरर्थक आहे. ह्यालाच अदृश्य बेरोजगारी म्हणतात. ती कमी झाल्याशिवाय - त्या पाच अतिरीक्त जणांना दुसरा रोजगार मिळाल्याशिवाय - ही समस्या सुटणार नाही. (कागदोपत्री ७/१२ धारक शहरी) सुनील

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 05/02/2014 - 17:02
- मुर्खासारखा अनियंत्रीत/नियोजन नसलेला कुठलाच व्यवसाय सफल ठरू शकत नाही. त्याला शेती अपवाद असण्याचे कारण नाही. - पण सर्वच शेतकरी "तसे"च आहे म्हणून शेती तोट्याची आहे, असे समिकरण तयार करणे फारसे उपयोगाचे नाही व तर्कसंगत ठरून शकत नाही. - शालेय/विद्यापिठीय अभ्यासक्रमाने व पुरातनीय/धार्मिक शास्त्राने शेतीबद्दल फारच असुसंगत अर्थशास्त्र समाजाला शिकविले आहे; जे की वास्तवाच्या सावलीलाही उभे राहत नाही. त्याचेच दुष्परिणाम शेती व्यवसाय भोगत आहे. - शेतीमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ कमी आहे. सध्याच्या मनुष्यबळापेक्षा दुप्पट-तिप्पट मनुष्यबळाला रोजगार पुरविण्याची क्षमता केवळ आणि केवळ भारतिय शेतीत आहे. फक्त अट एकच शेती फायद्याची व्हायला हवी. - "प्रचंड जमीन बाळगणारे" हे वाक्य आता कालबाह्य झालेले आहे.सिलिंग कायदा वाचा. - "जेवढी शेती जास्त, तेवढी उलाढाल जास्त,तितका तोटा जास्त" हे समिकरण "पगारी अर्थतज्ज्ञ" स्विकारत नसले म्हणून वास्तव बदलत नाही. असो. वेळ मिळाल्यास हे वाचा. http://www.misalpav.com/node/17878 http://www.baliraja.com/node/389

चिगो 04/02/2014 - 13:19
जियो, मुटेकाका.. जबरदस्त कविता/ गझल..
कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
खाण्णऽऽकन कानफटीतच मारलीत की.. असो. दर सहा महीन्याला मोबाईल बदलणारा, एका शेतकर्‍याच्या वार्षिक उलाढाली (नफा नव्हे) किंमतीचा आयफोन खाटकन क्रेडीटकार्डने विकत घेणारा तरुण जेव्हा "ओनियन्स आर सो ब्लडी कॉस्टली, ड्युड.. ये गवर्नमेंट साली क्या कर रही है"? हे हजार रुपये प्लेटवाला बुफे खातांना सुस्कारतो, त्या विषमतेवर आणि हिपोक्रसीवर हसायला पण येत नाही आता.. (वावर असुनही कास्तकारी करायची हिंमत नसलेला सरकारी नोकर) चिगो

आयुर्हित 03/02/2014 - 01:03
व्वा अभयजी, खुप छान कविता आहे. लेखणीला चांगली धार आहे आपल्या! खूप चांगले निरीक्षण व सर्वात महत्त्वाचे आहे ती तुमची संवेदनशीलता. आपल्या अन्नदात्याला मी विनंती करेन की सोडू नको कास्तकारी! धन्यवाद.

छान कविता. कास्तकारी म्हणजे काय नेमके? त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे थोडा घोळ झाला. बाकी शेतकरी गोत्यात आहेतच. हाच प्रोब्लेम जिथे जिथे जमिनी विकून विकास झाला आहे तिथे पण दिसून येतो. स्थानिक माणूस मज्रुरीच करत राहीला. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गंगाधर मुटे 03/02/2014 - 20:36
कास्तकार = शेतकरी कास्तकारी = शेती कसणे हा ग्रामीण बोलीभाषेतला शब्द असावा. पूर्वी विदर्भात हा शब्द एवढा सर्रास वापरात होता की, तुलनेने शेती करणे हा शब्द केवळ काही ठराविक लोकच बोलीभाषेत वापरत असत. आता मात्र शिक्षणाच्या प्रसारामुळे शेती शब्दाचा वापर बोलीभाषेत वाढला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

अर्धवटराव 04/02/2014 - 03:43
कष्टकरीच्या अपभ्रंष होऊन हा शब्द तयार झाला असेल काय? अवांतरः आता शरद साहेबांचे एकेकाळचे शिष्य राजु शेट्टी यंदा युतीच्या मंचावर जाऊन बसलेत. शेतकर्‍यांचे प्रश्न राजकारणाच्या लाल मातीत उतरुन सोडवण्याचे यांचे प्रयत्न शेतकर्‍यांना पसंत आहेत काय? विदर्भ, मराठवाडा या बाबतीत मागे का? तुमचे कॉ. घंगारे काका पण शेवटी साठ्यांचा प्रचार करुन विझले. सध्या परिस्थिती काय आहे?

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 04/02/2014 - 09:59
लोकशाहीप्रधान व्यवस्थेत राजकारण आणि राजकीय भुमिका टाळता येत नाही. म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची भुमिका स्विकारणे अपरिहर्य असते. राजू शेट्टींनी भाजपशी घरोबा केला. आमचा कल जरासा "आप" च्या बाजूने आहे. अंतिम निर्णय व्हायचा आहे. मात्र सत्तेतून शेतीचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 04/02/2014 - 11:15
शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे
मान्य. पण अल्पभूधारक जरी कोट्यवधी असले तरी त्यांचा असा दबावगट बनत नाही हा अनुभव आहे. त्यासाठी संख्येने कमी पण प्रचंड जमीन बाळगणारे शेतकरी असायला हवेत. थोडक्यात शेतीवर थेट अवलंबून असणारांची संख्या कमी असायला हवी. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा उद्योग-धंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
हाच लोच्या आहे. शेत तेवढेच. घरातील पाच लोक राबली तर जेवढे उत्पादन येईल जवळपास तितकेच उत्पादन मिळण्यासाठी दहा राबतात. म्हणजेच पाच जणांचे राबणे निरर्थक आहे. ह्यालाच अदृश्य बेरोजगारी म्हणतात. ती कमी झाल्याशिवाय - त्या पाच अतिरीक्त जणांना दुसरा रोजगार मिळाल्याशिवाय - ही समस्या सुटणार नाही. (कागदोपत्री ७/१२ धारक शहरी) सुनील

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 05/02/2014 - 17:02
- मुर्खासारखा अनियंत्रीत/नियोजन नसलेला कुठलाच व्यवसाय सफल ठरू शकत नाही. त्याला शेती अपवाद असण्याचे कारण नाही. - पण सर्वच शेतकरी "तसे"च आहे म्हणून शेती तोट्याची आहे, असे समिकरण तयार करणे फारसे उपयोगाचे नाही व तर्कसंगत ठरून शकत नाही. - शालेय/विद्यापिठीय अभ्यासक्रमाने व पुरातनीय/धार्मिक शास्त्राने शेतीबद्दल फारच असुसंगत अर्थशास्त्र समाजाला शिकविले आहे; जे की वास्तवाच्या सावलीलाही उभे राहत नाही. त्याचेच दुष्परिणाम शेती व्यवसाय भोगत आहे. - शेतीमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ कमी आहे. सध्याच्या मनुष्यबळापेक्षा दुप्पट-तिप्पट मनुष्यबळाला रोजगार पुरविण्याची क्षमता केवळ आणि केवळ भारतिय शेतीत आहे. फक्त अट एकच शेती फायद्याची व्हायला हवी. - "प्रचंड जमीन बाळगणारे" हे वाक्य आता कालबाह्य झालेले आहे.सिलिंग कायदा वाचा. - "जेवढी शेती जास्त, तेवढी उलाढाल जास्त,तितका तोटा जास्त" हे समिकरण "पगारी अर्थतज्ज्ञ" स्विकारत नसले म्हणून वास्तव बदलत नाही. असो. वेळ मिळाल्यास हे वाचा. http://www.misalpav.com/node/17878 http://www.baliraja.com/node/389

चिगो 04/02/2014 - 13:19
जियो, मुटेकाका.. जबरदस्त कविता/ गझल..
कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
खाण्णऽऽकन कानफटीतच मारलीत की.. असो. दर सहा महीन्याला मोबाईल बदलणारा, एका शेतकर्‍याच्या वार्षिक उलाढाली (नफा नव्हे) किंमतीचा आयफोन खाटकन क्रेडीटकार्डने विकत घेणारा तरुण जेव्हा "ओनियन्स आर सो ब्लडी कॉस्टली, ड्युड.. ये गवर्नमेंट साली क्या कर रही है"? हे हजार रुपये प्लेटवाला बुफे खातांना सुस्कारतो, त्या विषमतेवर आणि हिपोक्रसीवर हसायला पण येत नाही आता.. (वावर असुनही कास्तकारी करायची हिंमत नसलेला सरकारी नोकर) चिगो
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी

बोल बैला बोल : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

निश 18/09/2013 - 14:24
गंगाधर सर, जिथे बळीराजाच आत्महत्या करुन राहीला तिथे राहीला तिथे मुक्या बिचार्‍या प्राण्यांचे हाल किती होत असतील त्याचा विचारही काळजाला दु:ख देऊन जातो. खरतर बळी राजा आपल्या मुक्या प्राण्याना जीवापलिकडे जपतो पण आज त्याचेच प्राण मातीमोल होत असताना तो आपल्या मु़क्या जनावरांची काळजी कशी घेणार? पण कविता खरच विचार करायला लावणारी आहे.

गंगाधर मुटे 21/09/2013 - 09:06
अन्नधान्य उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाल्यावर सरकारचे आणि पगारी अर्थतज्ज्ञांचे टाळके ठिकाणावर येईलही कदाचित. पण; तोवर वेळ निघून गेलेली असेल. अन्नाला पर्याय केवळ आणि केवळ अन्नच असते. हे ज्या दिवशी सर्वांना कळेल तो दिवस सोन्याचा मानावा लागेल. :(

अनिल तापकीर 21/09/2013 - 11:03
मुटे साहेब आजही खरा शेतकरी बैलाला जीवापाड जपत असतो. कविता सुंदर आहे शेतात औत हाकताना बैलाला थोडेतरी मारावे लागते त्यावेळी वाईट वाटते पण वेळेत काम उरकण्यासाठी मारावे लागते शेवटी काम झाल्यावर बैलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला कि ते मुके जनावर सुद्धा थरारते. आजही काही शेतकरी बैल मेल्यानंतर त्याला शेतात पुरतात व त्यावर आंब्याचे झाड लावतात. बाकी आपले लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर

psajid 03/10/2013 - 15:08
खूप छान कविता आहे जी सद्यस्थितीवर योग्य भाष्य करून जाते. शेतात उन्हा - पावसात निरंतर राबणारा शेतकऱ्याच्या मित्राची कैफियत अगदी समर्पकरित्या व्यक्त केलीत. मागच्या वर्षीच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याला आपल्या पोटच्या पोरागत सांभाळेलल्या बैलजोडी ला दावणी ची दोरी कापून "जिकडे चारा - पाणी मिळेल तिकडे जा" म्हणत सोडताना मी स्वतः पाहिलेले आहे. भारत देश हा कृषीप्रदान देश आहे म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमीच असले हृदयद्रावक प्रसंग येतात मग तो ओला दुष्काळ असो किंवा सुका ! नाहीतर शेतमालाचे भाव पाडून, निर्यात बंदी करून राजकारण्यांनी थोपलेला मानवनिर्मित दुष्काळ असो, भरडला मात्र शेतकरीच जातो. तुमची विनवणी ऐकून जर बळीराजा बोलू लागला तर तो किती-किती आणि काय-काय बोलेल ? याचा विचार करून मन भरून येतेय. छान कविता !

निश 18/09/2013 - 14:24
गंगाधर सर, जिथे बळीराजाच आत्महत्या करुन राहीला तिथे राहीला तिथे मुक्या बिचार्‍या प्राण्यांचे हाल किती होत असतील त्याचा विचारही काळजाला दु:ख देऊन जातो. खरतर बळी राजा आपल्या मुक्या प्राण्याना जीवापलिकडे जपतो पण आज त्याचेच प्राण मातीमोल होत असताना तो आपल्या मु़क्या जनावरांची काळजी कशी घेणार? पण कविता खरच विचार करायला लावणारी आहे.

गंगाधर मुटे 21/09/2013 - 09:06
अन्नधान्य उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाल्यावर सरकारचे आणि पगारी अर्थतज्ज्ञांचे टाळके ठिकाणावर येईलही कदाचित. पण; तोवर वेळ निघून गेलेली असेल. अन्नाला पर्याय केवळ आणि केवळ अन्नच असते. हे ज्या दिवशी सर्वांना कळेल तो दिवस सोन्याचा मानावा लागेल. :(

अनिल तापकीर 21/09/2013 - 11:03
मुटे साहेब आजही खरा शेतकरी बैलाला जीवापाड जपत असतो. कविता सुंदर आहे शेतात औत हाकताना बैलाला थोडेतरी मारावे लागते त्यावेळी वाईट वाटते पण वेळेत काम उरकण्यासाठी मारावे लागते शेवटी काम झाल्यावर बैलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला कि ते मुके जनावर सुद्धा थरारते. आजही काही शेतकरी बैल मेल्यानंतर त्याला शेतात पुरतात व त्यावर आंब्याचे झाड लावतात. बाकी आपले लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर

psajid 03/10/2013 - 15:08
खूप छान कविता आहे जी सद्यस्थितीवर योग्य भाष्य करून जाते. शेतात उन्हा - पावसात निरंतर राबणारा शेतकऱ्याच्या मित्राची कैफियत अगदी समर्पकरित्या व्यक्त केलीत. मागच्या वर्षीच्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याला आपल्या पोटच्या पोरागत सांभाळेलल्या बैलजोडी ला दावणी ची दोरी कापून "जिकडे चारा - पाणी मिळेल तिकडे जा" म्हणत सोडताना मी स्वतः पाहिलेले आहे. भारत देश हा कृषीप्रदान देश आहे म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमीच असले हृदयद्रावक प्रसंग येतात मग तो ओला दुष्काळ असो किंवा सुका ! नाहीतर शेतमालाचे भाव पाडून, निर्यात बंदी करून राजकारण्यांनी थोपलेला मानवनिर्मित दुष्काळ असो, भरडला मात्र शेतकरीच जातो. तुमची विनवणी ऐकून जर बळीराजा बोलू लागला तर तो किती-किती आणि काय-काय बोलेल ? याचा विचार करून मन भरून येतेय. छान कविता !
बोल बैला बोल : नागपुरी तडका


        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस

मरणे कठीण झाले

गंगाधर मुटे ·

मदनबाण 30/04/2013 - 17:28
सुंदर... माझा एक छोटासा तोडका-मोडका प्रयत्न... जगणे महाग झाले,मरणे महाग झाले आम आदमीचे हाल आता,जगणे महाग झाले न राहिले भान जनास क्रिकेट पाहु लागले दुष्काळी राज्यात आता पाणी महाग झाले हंगाम हा अंब्यांचा हापुस महाग झाले पायरीच घेउ आता कारण जगणे महाग झाले घोटाळेच घोटाळे सर्व करती,ठग फार झाले तरी कर भरतो आम्ही जगणे महाग झाले

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे 01/05/2013 - 09:28
सुंदर झालीय कविता. कठीण ऐवजी मी प्रथम महाग हाच काफिया घ्यायचे ठरवले होते, पण सर्व शेर महागाई भोवतीच फिरतील असे वाटले, म्हणून महाग हा रदिफ घ्यायचे टाळले.

तिमा 30/04/2013 - 19:01
शेवटी पवारांच्या चिखलात दगड मारला नसता तर बरे होते.

आयुर्हित 11/04/2014 - 13:06
आपली ही गझल "स्पर्धा विजेती" ठरली याबद्दल मनापासून अभिनंदन. पण काही दिवसातच ह्या सर्व गोष्टी, इतिहासात जमा होतील याची खात्री आहे. कारण हे भ्रष्टाचारी सरकार आता काही घटकेपुरतेच उरलेले आहे. आता डोळे पुसा, आणि जास्त रडू नका, नाहीतर मातीत ओल नाही म्हणता म्हणता पूर यायचा. "तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार" या अर्थी काही नवीन चांगली गजल ऐकायला आवडेल. अण्णा हजारेंचा आदर्श "जल संधारण पद्धती" सर्वांसमोर आणता येईल का? नवीन सिंचनाच्या पद्धती काय आहेत, कशा वापरता येतील याबद्दलही आपले मत ऐकावेसे वाटते. नवीन सरकार येतेय, आपल्यासारख्या अनुभवी माणसाकडून सर्वांच्या मोठ्ठ्या अपेक्षा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे,सरकारी मदत तर होईलच, पण कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता, आपण सारे मिळून काय करू शकतो, हे ऐकायला कान आसुसलेले आहेत.तेव्हा कंबर कसायला हरकत नाही. जय जवान, जय किसान तर आहेच सोबत आता जय विज्ञान ही असू द्या! जय हिंद! जय भारत!!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 13:46
- सरकारे येतात आणि जातात. शेतीची लुट करण्याचा अधिकृत घाऊक परवाना सरकारकडेच असतो. - शेतीचे शोषण करणारी सर्वात मोठी लुटारूंची टोळी म्हणजेच सरकार असते, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास हेच सांगतो. - त्यामुळे भाबडा आशावाद जोपासायचे मला तरी काहीच कारण नाही. - शेतीच्या दारिद्र्याच्या बाबतीत "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची पोकळवल्गना करणारी काव्ये एकतर मतीमंद किंवा सत्तेचा दलालच लिहू शकतो. क्षमस्व.

आयुर्हित 11/04/2014 - 15:24
मी ही आपल्यासारखाच सर्व सामान्य सुज्ञ नागरिक आहे कोणी मतीमंद किंवा सत्तेचा दलाल नाही. आपण दुसऱ्या कडे एक बोट दाखवितो तेव्हा उरलेली ४ बोटे आपल्याकडेच दाखविले जातात! दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा स्वतःचे काय चुकते ह्याचे अवलोकन करायलाही मोठे मन लागते. आणि विज्ञानाची कास धरल्याशिवाय पुढे समृद्धी येणार कशी? सरकारचे चुकते कुठे हे दाखवायला शेतकरीमन असलेले मोठे नेते तयार करायला हवेतच! ती क्षमता मातीत काम करणाऱ्या आपल्यासारख्या सुज्ञ शेतकऱ्याकडे आहे, हि आशा खोटी ठरवू नका. "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची काव्ये पोकळवल्गना करणारी आहेत असे वाटत आहे, यावरूनच आपला आत्मविश्वास किती ढासळला आहे हेच दिसते. त्यामुळे फक्त कीव येते! "कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश" देणार असाल तर कोपऱ्यापासून हात जोडून नमस्कार आणि शुभेच्छा! अन्यथा लढायला आपण सारे मिपाकर एक होऊ या!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 15:33
- मी तुम्हाला मतीमंद किंवा सत्तेचा दलाल जाणिवपूर्वक म्हटलेले नाही कारण "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ही कविता तुम्ही लिहिली हे मला माहित नव्हते. - विज्ञानाने उत्पादन वाढू शकते शेतकर्‍याचे उत्पन्न वाढविणे विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहे. - विज्ञान प्रगत झाल्याला बराच काळ लोटला आहे. शेतीत तंत्रज्ञान आल्याने इतरांची समृद्दी वाढली, शेतकर्‍यांची नाही. - आत्मविश्वास आणि पोकळवल्गना व बढाया यामध्ये खूप अंतर आहे. - पोकळवल्गना केल्याने आत्मविश्वास प्रदर्शित होत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

आयुर्हित 11/04/2014 - 17:34
सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या सर्व प्रश्नांचे, आत्मविश्वासाच्या अभावाचे उत्तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार येथे देत आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 23:21
- लेख वाचला. लेखात आलेल्या माहितीचा विचार करता त्या लेखाचे शिर्षक "तूच आहेस तुझ्या समाजाचा शिल्पकार" असे असायला हवे. - शेतकर्‍यांनी शिकावे किंवा आदर्श घ्यावा, असे त्या लेखात काहीही नाहीये. - शेती हा व्यवसाय आहे, समाजसेवा नाही त्यामुळे येथे व्यावहारिक आणि आर्थिक पातळीवर मुल्यमापन करावे लागेल. - शेतीव्यवसाय घाट्यात आहे, असे मी म्हणतो. तुरळक अपवाद वगळता "समाजसेवेचा व्यवसाय" बर्‍यापैकी फायद्याचाच असतो, याची मला खात्री आहे. - देणग्या घेणे, वर्गणी गोळा करणे, शासकीय अनुदान घेणे, दंड आकारणी करून निधी गोळा करणे, असले व्यवसाय करायला कवडी एवढ्याही आत्मविश्वासाची गरज नसते. कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा

In reply to by गंगाधर मुटे

आयुर्हित 12/04/2014 - 03:22
गुजरात विकासाचे मृगजळ..या धाग्यावरचा प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांनी खास खेड्यापाड्यात, गावाशहरात, प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक पंचायत समितीत, जिल्हा प्रशासनाच्या कलेक्टर समोर सार्वजनिक रित्या वाचून दाखवावा असा आहे. जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 12/04/2014 - 06:22
- गुजरातचा शेतकरी FIVE STAR बंगल्यात राहतो काय? - गुजरात मधील खेड्यातील रस्ते आरशासारखे चकाचक आहेत काय? - गुजरात मधील खेड्यातील शेतकरी बिस्लेरी पाणी पितोय का? - गुजरात मधील खेड्यातील शेतकरी कर्जबाजारी नाही का? - गुजरात मधील खेड्यातील शेतकर्‍यांना शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढातरी रास्त भाव मिळतो का? उत्तर जर नाही असेल तर "गुजरात विकासाचे मृगजळ" हा लेख वाचण्यापेक्षा "सत्यनारायणाची" पोथीच का वाचू नये? पुण्य तरी पदरी पडेल!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 13/04/2014 - 04:26
आत्महत्या करण्याची पाळी ऑढवलेल्या शासकियबळींचे अतृप्त आत्मे ओरडून सांगताहेत, शेतमालाच्या भावात तिपटीने "भाववाढ करा" व त्यांच्या मुलाबाळांना सुखाने जगू द्या!

मदनबाण 11/04/2014 - 16:39
डीझेल महाग झाले पेट्रोल महाग झाले देशातल्या जनतेस जगणे महाग झाले. थ्रीजी, कोळसा, कॉमन वेल्थ, घोटाळे कितीक राष्ट्रासमोर "आदर्श" कोणता ते कळणे कठीण झाले भ्रष्टाचार,आत्महत्या बलात्कार होतात रोज देशात आता आयुष्य कंठणे कठीण झाले कोथींबीर महागली,अन कांद्यांचे रडगाणे झाले १२ रु पोटभर मिळते, असे सांगणारे मत्त झाले ना राहिले जराही विश्वासपात्र राज्यकर्त्य मत द्यावे कोणास ते ठरवणे कठीण झाले

मदनबाण 04/03/2026 - 13:26
तेव्हाही परिस्थीती बिकट होती आजही परिस्थीती बिकट आहे! करावा कोणता उपाय नशिबात कोबी आणि मटार आहे!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

मदनबाण 30/04/2013 - 17:28
सुंदर... माझा एक छोटासा तोडका-मोडका प्रयत्न... जगणे महाग झाले,मरणे महाग झाले आम आदमीचे हाल आता,जगणे महाग झाले न राहिले भान जनास क्रिकेट पाहु लागले दुष्काळी राज्यात आता पाणी महाग झाले हंगाम हा अंब्यांचा हापुस महाग झाले पायरीच घेउ आता कारण जगणे महाग झाले घोटाळेच घोटाळे सर्व करती,ठग फार झाले तरी कर भरतो आम्ही जगणे महाग झाले

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे 01/05/2013 - 09:28
सुंदर झालीय कविता. कठीण ऐवजी मी प्रथम महाग हाच काफिया घ्यायचे ठरवले होते, पण सर्व शेर महागाई भोवतीच फिरतील असे वाटले, म्हणून महाग हा रदिफ घ्यायचे टाळले.

तिमा 30/04/2013 - 19:01
शेवटी पवारांच्या चिखलात दगड मारला नसता तर बरे होते.

आयुर्हित 11/04/2014 - 13:06
आपली ही गझल "स्पर्धा विजेती" ठरली याबद्दल मनापासून अभिनंदन. पण काही दिवसातच ह्या सर्व गोष्टी, इतिहासात जमा होतील याची खात्री आहे. कारण हे भ्रष्टाचारी सरकार आता काही घटकेपुरतेच उरलेले आहे. आता डोळे पुसा, आणि जास्त रडू नका, नाहीतर मातीत ओल नाही म्हणता म्हणता पूर यायचा. "तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार" या अर्थी काही नवीन चांगली गजल ऐकायला आवडेल. अण्णा हजारेंचा आदर्श "जल संधारण पद्धती" सर्वांसमोर आणता येईल का? नवीन सिंचनाच्या पद्धती काय आहेत, कशा वापरता येतील याबद्दलही आपले मत ऐकावेसे वाटते. नवीन सरकार येतेय, आपल्यासारख्या अनुभवी माणसाकडून सर्वांच्या मोठ्ठ्या अपेक्षा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे,सरकारी मदत तर होईलच, पण कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता, आपण सारे मिळून काय करू शकतो, हे ऐकायला कान आसुसलेले आहेत.तेव्हा कंबर कसायला हरकत नाही. जय जवान, जय किसान तर आहेच सोबत आता जय विज्ञान ही असू द्या! जय हिंद! जय भारत!!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 13:46
- सरकारे येतात आणि जातात. शेतीची लुट करण्याचा अधिकृत घाऊक परवाना सरकारकडेच असतो. - शेतीचे शोषण करणारी सर्वात मोठी लुटारूंची टोळी म्हणजेच सरकार असते, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास हेच सांगतो. - त्यामुळे भाबडा आशावाद जोपासायचे मला तरी काहीच कारण नाही. - शेतीच्या दारिद्र्याच्या बाबतीत "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची पोकळवल्गना करणारी काव्ये एकतर मतीमंद किंवा सत्तेचा दलालच लिहू शकतो. क्षमस्व.

आयुर्हित 11/04/2014 - 15:24
मी ही आपल्यासारखाच सर्व सामान्य सुज्ञ नागरिक आहे कोणी मतीमंद किंवा सत्तेचा दलाल नाही. आपण दुसऱ्या कडे एक बोट दाखवितो तेव्हा उरलेली ४ बोटे आपल्याकडेच दाखविले जातात! दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा स्वतःचे काय चुकते ह्याचे अवलोकन करायलाही मोठे मन लागते. आणि विज्ञानाची कास धरल्याशिवाय पुढे समृद्धी येणार कशी? सरकारचे चुकते कुठे हे दाखवायला शेतकरीमन असलेले मोठे नेते तयार करायला हवेतच! ती क्षमता मातीत काम करणाऱ्या आपल्यासारख्या सुज्ञ शेतकऱ्याकडे आहे, हि आशा खोटी ठरवू नका. "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची काव्ये पोकळवल्गना करणारी आहेत असे वाटत आहे, यावरूनच आपला आत्मविश्वास किती ढासळला आहे हेच दिसते. त्यामुळे फक्त कीव येते! "कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश" देणार असाल तर कोपऱ्यापासून हात जोडून नमस्कार आणि शुभेच्छा! अन्यथा लढायला आपण सारे मिपाकर एक होऊ या!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 15:33
- मी तुम्हाला मतीमंद किंवा सत्तेचा दलाल जाणिवपूर्वक म्हटलेले नाही कारण "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ही कविता तुम्ही लिहिली हे मला माहित नव्हते. - विज्ञानाने उत्पादन वाढू शकते शेतकर्‍याचे उत्पन्न वाढविणे विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहे. - विज्ञान प्रगत झाल्याला बराच काळ लोटला आहे. शेतीत तंत्रज्ञान आल्याने इतरांची समृद्दी वाढली, शेतकर्‍यांची नाही. - आत्मविश्वास आणि पोकळवल्गना व बढाया यामध्ये खूप अंतर आहे. - पोकळवल्गना केल्याने आत्मविश्वास प्रदर्शित होत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

आयुर्हित 11/04/2014 - 17:34
सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या सर्व प्रश्नांचे, आत्मविश्वासाच्या अभावाचे उत्तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार येथे देत आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 11/04/2014 - 23:21
- लेख वाचला. लेखात आलेल्या माहितीचा विचार करता त्या लेखाचे शिर्षक "तूच आहेस तुझ्या समाजाचा शिल्पकार" असे असायला हवे. - शेतकर्‍यांनी शिकावे किंवा आदर्श घ्यावा, असे त्या लेखात काहीही नाहीये. - शेती हा व्यवसाय आहे, समाजसेवा नाही त्यामुळे येथे व्यावहारिक आणि आर्थिक पातळीवर मुल्यमापन करावे लागेल. - शेतीव्यवसाय घाट्यात आहे, असे मी म्हणतो. तुरळक अपवाद वगळता "समाजसेवेचा व्यवसाय" बर्‍यापैकी फायद्याचाच असतो, याची मला खात्री आहे. - देणग्या घेणे, वर्गणी गोळा करणे, शासकीय अनुदान घेणे, दंड आकारणी करून निधी गोळा करणे, असले व्यवसाय करायला कवडी एवढ्याही आत्मविश्वासाची गरज नसते. कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्‍याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्‍हाडीचा दांडा

In reply to by गंगाधर मुटे

आयुर्हित 12/04/2014 - 03:22
गुजरात विकासाचे मृगजळ..या धाग्यावरचा प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांनी खास खेड्यापाड्यात, गावाशहरात, प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक पंचायत समितीत, जिल्हा प्रशासनाच्या कलेक्टर समोर सार्वजनिक रित्या वाचून दाखवावा असा आहे. जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 12/04/2014 - 06:22
- गुजरातचा शेतकरी FIVE STAR बंगल्यात राहतो काय? - गुजरात मधील खेड्यातील रस्ते आरशासारखे चकाचक आहेत काय? - गुजरात मधील खेड्यातील शेतकरी बिस्लेरी पाणी पितोय का? - गुजरात मधील खेड्यातील शेतकरी कर्जबाजारी नाही का? - गुजरात मधील खेड्यातील शेतकर्‍यांना शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढातरी रास्त भाव मिळतो का? उत्तर जर नाही असेल तर "गुजरात विकासाचे मृगजळ" हा लेख वाचण्यापेक्षा "सत्यनारायणाची" पोथीच का वाचू नये? पुण्य तरी पदरी पडेल!

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 13/04/2014 - 04:26
आत्महत्या करण्याची पाळी ऑढवलेल्या शासकियबळींचे अतृप्त आत्मे ओरडून सांगताहेत, शेतमालाच्या भावात तिपटीने "भाववाढ करा" व त्यांच्या मुलाबाळांना सुखाने जगू द्या!

मदनबाण 11/04/2014 - 16:39
डीझेल महाग झाले पेट्रोल महाग झाले देशातल्या जनतेस जगणे महाग झाले. थ्रीजी, कोळसा, कॉमन वेल्थ, घोटाळे कितीक राष्ट्रासमोर "आदर्श" कोणता ते कळणे कठीण झाले भ्रष्टाचार,आत्महत्या बलात्कार होतात रोज देशात आता आयुष्य कंठणे कठीण झाले कोथींबीर महागली,अन कांद्यांचे रडगाणे झाले १२ रु पोटभर मिळते, असे सांगणारे मत्त झाले ना राहिले जराही विश्वासपात्र राज्यकर्त्य मत द्यावे कोणास ते ठरवणे कठीण झाले

मदनबाण 04/03/2026 - 13:26
तेव्हाही परिस्थीती बिकट होती आजही परिस्थीती बिकट आहे! करावा कोणता उपाय नशिबात कोबी आणि मटार आहे!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

जीवनाचे कोडे

राजा सोव्नी ·

शशिकांत ओक 02/05/2013 - 00:13
आणि रविवारच्या रात्री, लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।। म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।। दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।। पाहतो रोज वाट आता रविवारची। करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।

नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये
ही सुविधा वापरावी

शशिकांत ओक 02/05/2013 - 00:13
आणि रविवारच्या रात्री, लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।। म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।। दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।। पाहतो रोज वाट आता रविवारची। करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।

नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये
ही सुविधा वापरावी
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे