मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माईलस्टोन....

भम्पक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर.

मदत हवी आहे,,,

भम्पक ·

गवि 19/08/2024 - 10:58
श्री म माटेच. सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे. दुवा: https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt

In reply to by गवि

भम्पक 19/08/2024 - 11:35
बाबोव ..... एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी.... काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली.... कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 11:55
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन. आता मी एक प्रश्न टाकतो. याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य. हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही. * बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.

In reply to by गवि

गवि 19/08/2024 - 12:00
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय. बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 12:06
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.

गवि 19/08/2024 - 10:58
श्री म माटेच. सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे. दुवा: https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt

In reply to by गवि

भम्पक 19/08/2024 - 11:35
बाबोव ..... एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी.... काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली.... कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 11:55
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन. आता मी एक प्रश्न टाकतो. याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य. हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही. * बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.

In reply to by गवि

गवि 19/08/2024 - 12:00
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय. बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 12:06
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म.

कृष्णाच्या गोष्टी-९

Bhakti ·

Bhakti 18/08/2024 - 23:23
है कथा संग्राम की विश्व के कल्याण की धर्म अधर्म आदि अनंत सत्य असत्य कलेश कलंक सार्थ की कथा परमार्थ की शक्ति है भक्ति है जन्मों की मुक्ति है जीवन का ये सम्पूर्ण सार है युग युग से कण कण में सृष्टि के दर्पण में वेदों की कथा आपार है कर्मों की गाथा है देवों की भाषा है सदियों के इतिहास का प्रमाण है कृष्णा की महिमा है गीता की गरिमा है| https://youtu.be/5YjPstrR2OI?si=pXbFzD4yI5nAy4v2 महाभारताचे हे गीत भारतीयांसाठी एक मैलाचा दगड आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु|

यांनी रश्मिरथ नावाचे महा काव्य लिहीले आहे. महाभारतातील कर्ण,दुर्योधन ही व्यक्तिचित्रे वास्तवाच्या जवळची वाटतात. पांण्डव, कृष्ण, भीष्म इ. अवास्तव, त्रैलोक्य जिंकण्याची ताकद असताना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस षंढ सारखे बसून राहीले? धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का? किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजच्या परिप्रेक्षात या सर्वाचेच वेगळे अर्थ निघतात. रश्मिरथ मधील दोन प्रसंग , इंद्र कर्ण संवाद... 'हाँ, पड़ पुत्र-प्रेम में आया था छल ही करने को, जान-बूझ कर कवच और कुण्डल तुझसे हरने को, वह छल हुआ प्रसिद्ध किसे, क्या मुख अब दिखलाऊंगा, आया था बन विप्र, चोर बनकर वापस जाऊँगा. विश्वरूप दर्शन अम्बर में कुन्तल-जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। लेखमाला छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 19/08/2024 - 11:29
धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का?
हाच तर मोठा प्रश्न अनादी काळापासून चालत विचारला आहे. किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजचे राजकारणी काही वेगळे आहेत का? मला विचाराल तर फरक एवढाच आहे त्या काळी कमी अधर्मी होते आणि अधिक धर्माने चालणारे आता पूर्ण उलटे!अधर्मीच अधिक विलासी जगतात,धर्माने चालणारे पिचत राहतात.

Bhakti 18/08/2024 - 23:23
है कथा संग्राम की विश्व के कल्याण की धर्म अधर्म आदि अनंत सत्य असत्य कलेश कलंक सार्थ की कथा परमार्थ की शक्ति है भक्ति है जन्मों की मुक्ति है जीवन का ये सम्पूर्ण सार है युग युग से कण कण में सृष्टि के दर्पण में वेदों की कथा आपार है कर्मों की गाथा है देवों की भाषा है सदियों के इतिहास का प्रमाण है कृष्णा की महिमा है गीता की गरिमा है| https://youtu.be/5YjPstrR2OI?si=pXbFzD4yI5nAy4v2 महाभारताचे हे गीत भारतीयांसाठी एक मैलाचा दगड आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु|

यांनी रश्मिरथ नावाचे महा काव्य लिहीले आहे. महाभारतातील कर्ण,दुर्योधन ही व्यक्तिचित्रे वास्तवाच्या जवळची वाटतात. पांण्डव, कृष्ण, भीष्म इ. अवास्तव, त्रैलोक्य जिंकण्याची ताकद असताना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस षंढ सारखे बसून राहीले? धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का? किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजच्या परिप्रेक्षात या सर्वाचेच वेगळे अर्थ निघतात. रश्मिरथ मधील दोन प्रसंग , इंद्र कर्ण संवाद... 'हाँ, पड़ पुत्र-प्रेम में आया था छल ही करने को, जान-बूझ कर कवच और कुण्डल तुझसे हरने को, वह छल हुआ प्रसिद्ध किसे, क्या मुख अब दिखलाऊंगा, आया था बन विप्र, चोर बनकर वापस जाऊँगा. विश्वरूप दर्शन अम्बर में कुन्तल-जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। लेखमाला छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 19/08/2024 - 11:29
धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का?
हाच तर मोठा प्रश्न अनादी काळापासून चालत विचारला आहे. किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजचे राजकारणी काही वेगळे आहेत का? मला विचाराल तर फरक एवढाच आहे त्या काळी कमी अधर्मी होते आणि अधिक धर्माने चालणारे आता पूर्ण उलटे!अधर्मीच अधिक विलासी जगतात,धर्माने चालणारे पिचत राहतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
***धर्मराज्य हरपले युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली.

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

मनस्विता ·

Bhakti 23/08/2024 - 08:31
मस्तच! आवडलं...मलापण इंग्लिश पुस्तकं वाचायला वेळ लागतो.खरच कोथरूडचा तो सेल होता का? एका लायब्ररी सेलचा मेसेज खूप फिरत होता.अशा लायब्ररी बंद होणं दुःखदायक आहे पण दुर्मिळ पुस्तकं योग्य हाती पडणं महत्त्वाचे!

In reply to by Bhakti

Bhakti 25/08/2024 - 22:07
सापडला_/\_ लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८. वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील. संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७ फोन करून पाहते.

In reply to by Bhakti

मनस्विता 26/08/2024 - 07:38
कुठली पुस्तकं घेतली हे नक्की सांगा. आम्हाला पण अजून एक चक्कर मारायची आहे. तिथे अभ्यासाची पण खूप पुस्तकं आहेत. माझ्या मुलीला maths ची काही पुस्तकं मिळाली तर घ्यायची आहेत. विसरले होते. आता आठवण झाली.

Bhakti 23/08/2024 - 08:31
मस्तच! आवडलं...मलापण इंग्लिश पुस्तकं वाचायला वेळ लागतो.खरच कोथरूडचा तो सेल होता का? एका लायब्ररी सेलचा मेसेज खूप फिरत होता.अशा लायब्ररी बंद होणं दुःखदायक आहे पण दुर्मिळ पुस्तकं योग्य हाती पडणं महत्त्वाचे!

In reply to by Bhakti

Bhakti 25/08/2024 - 22:07
सापडला_/\_ लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८. वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील. संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७ फोन करून पाहते.

In reply to by Bhakti

मनस्विता 26/08/2024 - 07:38
कुठली पुस्तकं घेतली हे नक्की सांगा. आम्हाला पण अजून एक चक्कर मारायची आहे. तिथे अभ्यासाची पण खूप पुस्तकं आहेत. माझ्या मुलीला maths ची काही पुस्तकं मिळाली तर घ्यायची आहेत. विसरले होते. आता आठवण झाली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.

कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ

kool.amol ·

मनस्विता 25/08/2024 - 21:06
अजून तपशील देता आले तर बघा. मानवामध्ये समलैंगिकता मानसिक आहे असे बरेच जण मानत असताना, असंही वाचनात आले आहे की प्राण्यांमध्येदेखील ती पाहण्यात आली आहे. तसेच transgender ही बरीच व्यापक संज्ञा आहे. त्यात काही genetics चा पण भाग आहे ना?

मनस्विता 25/08/2024 - 21:06
अजून तपशील देता आले तर बघा. मानवामध्ये समलैंगिकता मानसिक आहे असे बरेच जण मानत असताना, असंही वाचनात आले आहे की प्राण्यांमध्येदेखील ती पाहण्यात आली आहे. तसेच transgender ही बरीच व्यापक संज्ञा आहे. त्यात काही genetics चा पण भाग आहे ना?
लेखनविषय:
लेखनप्रकार
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात.

शोनार बांगला... भाग ३ - खुलना, बांगलादेश

समर्पक ·

सौंदाळा 16/08/2024 - 18:53
तिन्ही भाग एकदमच वाचले आणि आवडले. गोड बंगाली भाषा आणि गोड बंगाली मिठाई इतकीच बंगालची ओळख आहे. पुर्वी एका मिपासदस्याने (अनिंद्य ) यांनी पण बंगाल / दुर्गापूजा यावर मस्त लिखाण केले होते. पण बंगालबद्दल पुर्वी संपन्न असलेले पण आता लयाला गेलेले अशी एक प्रतिमा मनात तयार झाली आहे. बंगालचा विकासपण म्हणावा तसा झाला नाही असे वाटते. पण गंगा, हुगळी सुंदरबन त्रिभुज प्रदेश, बंगाली वाघ, बंगाली साहित्य, शक्तीची उपासना याबद्दल कायमच आकर्षण वाटत राहिले आहे. तुमचे कोणतेही प्रवासवर्णन वाचले की अगदी अस्सेच फिरायचे अशी इच्छा होते पण जमत मात्र नाही. असो पुभाप्र

साधारण १२-१५ वर्षांपुर्वी कोलकत्यास भेट देण्याचा योग आला होता. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा शोनार बांगला ह्या फक्त भुतकाळातील आठवणी. आठवणींना भुतकाळ असतो पण वर्तमानकाळ / भविष्यकाळ नसतो. मराठी / बंगाली समाजाने देशाला समाजसुधारक बरेच दिले. बंगाली भाषा ऐकण्यास गोड, मात्र बंगाली बोली जितकी गोड तितकीच त्यांची डोकी देखील गरम. कोलकाता विमानतळाजवळ अगदी मोठमोठाल्या गगनचुंबी इमारती बनल्या होत्या मात्र तिथे राहणार्‍यांची संख्या अल्प होती. माझ्या जन्माअगोदर मुंबईत ट्राम चालायच्या असे ऐकले पण याचदेही ट्राममधे बसण्याची संधी कोलकात्याने दिली. अशा प्रकारची शेवाळलेली तळी बंगालमध्ये प्रत्येक घराबाहेर पाहायला मिळतात. त्यातच अंघोळ-धुणी-भांडी-मासे सगळंच... मी कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडजवळील एका मंदिरात निवांत बसलो असताना तेथील संतांशी बोलणे सुरु होते. बहुसंख्य ग्रामीण भागात गरीब शेतकरी आढळतात. शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे. एखादी व्यावसायिक आस्थापना उघडली कि तिथे लगेच युनियन करायची या उचापतींमुळे बरेच उद्योगधंदे बंगालबाहेर पडले. मात्र महाराष्ट्र असो, दिल्ली असो की बंगाल, व्यवसायात गुजराती मारवाडी जनतेचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. बंगालमधे देखील याचा अनुभव पदोपदी आला. एकदा आम्ही कामानिमित्त आरा (पटना, बिहार) मधे होतो आणि अचानक काही सामान कमी पडले. शनिवार रविवार असल्यामुळे मुंबईवरुन, दिल्लीवरुन त्वरीत सामान मिळण्यासारखे नव्हते. त्या वेळेस कलकत्याच्या एका व्यावसायिकाने खाजगी बसने रात्री सामान आणि त्याबरोबर एक माणूस पाठवून सकाळी ८.०० वाजता आम्हाला पटनामधे केवळ १२०० रुपये ज्यादा घेऊन सामान पोहोचते केले होते. साधारण सहाशे किलोमीटर (एका बाजूने) प्रवास करुन तो माणूस आमच्यासाठी आला होता. त्याला चहापाणी करुन वर ३०० रुपये जास्तीचे दिल्यावर त्या माणसाच्या चेहर्‍यावर उमटलेले समाधान आजही मला लख्ख आठवते. उत्तर प्रदेश व बिहार यांना पुर्वापार कोलकाता जवळचा त्यामुळे तिथली प्रजा नशीब काढण्यास कोलकात्यास जात असे. पुर्वीच्या काळी एखाद्या भैय्याचे वास्तव्य कोलकात्यास असणे ही युपी/बिहारमधे मानाची घटना होती. आता त्याच जनतेने मुंबई / दिल्ली जवळ करण्यास सुरुवात केली आहे. बिहारी लोक सगळ्यात गरीब असतात असा माझा कैक वर्षांपासूनचा समज होता. मात्र मुंबईतील बांधकाम क्षेत्राचा अनुभव घेतला तेव्हा बंगाली सगळ्यात गरीब आहेत असे जाणवले. भय्यांना मराठी शिकण्यात रस नसतो त्यामुळे कित्येकदा त्यांचा राग यायचा मात्र बांधकाम क्षेत्रात काम करण्यार्‍याप बंगालींना हिंदीदेखील येत नाही. त्यांच्यासाठी मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डरांनी बंगालीत सुचना फलक लावलेले देखील पाहण्यात आले तेव्हा गरीबाला दोन घास मिळविण्याची भ्रांत,तर भाषा शिकण्यात कुठला रस ? असे म्हणून स्वतःचे सांत्वन करुन घेतले. मात्र कागदोपत्रांच्या नोंदणीत हाच अशिक्षित वर्ग पुढे आहे. झाडून सार्‍यांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्डे सापडतात. आर. आर. आबांनी डान्स बार बंद केल्यावर बर्‍याच बंगाली बारबालांवर उपासमार ओढवली होती हे ही अचानक आठवून गेले. बंगबालांच्या (काळ्या ? ) जादूच्या नादाने देशोधडीला लागलेले इसम पाहण्यात आहेत. बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे. (आता मराठी समाजात अभीरुची कमी होऊन धांगडधींग्याचा सोस वाढला आहे असे एक निरिक्षण). मुंबईत अनेक बंगाली मंडळे अस्तित्वात आहेत आणि ते नित्यनियमाने सार्बोजनीन दुर्गापुजा मंडळांद्वारे (मराठीत सार्वजनिक) विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करत असतात. आपली लेखमाला उत्सुकतेने वाचतो आहे. वाचायला मजा येत आहे. थोडे मोठे भाग टाकता आले तर पहा.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 19/08/2024 - 06:05
बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे. हे खरे आहे , एकदा एक चित्रपट उत्सवात सलग ७ बंगाली चित्रपट बघितले आणि बरे से सहज कळले ( कदाचित चित्रपट बसलाय मुले असेल) नुसते वाचले असते तर कळले नसते ( समाज देवनागरीत बंगाली लिहिलेलं असेल) पण दोन काहीसे विरोधाभास दर्शवणारे / जाणवणारे प्रश्न आहेत १) महाराष्ट्रात जसे उद्योग वाढले त्यामानाने बंगाल मध्ये का नाही ?सहकार + उद्योग २) बंगालात कम्युनिस्ट बरेच दिवस सत्तेत होत तरी बंगाली हिंदू दुर्गा पूजा अगदी उत्सहाने करतात पण तिथे हिंदुत्ववादी संघटना रुजल्या नाहीत जश्या महाराष्ट्रात रुजल्या !

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 19/08/2024 - 21:47
चौकस, दोन्ही प्रश्न रास्त व नेमके आहेत. खरंतर दुसरा प्रश्न एक वेदना आहे. बंगालला शिवाजी का लाभला नाही, असा प्रश्न कुणीतरी विचारवंताने केलाय. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

Bhakti 20/08/2024 - 07:04
बंगालला शिवाजी का लाभला नाही
अगदी मनात हाच प्रश्न चमकून गेला.पण आता कुठेच शिवाजी येणार नाही? हेही ध्यानात आलं.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 19/08/2024 - 06:07
शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे गोव्यात "सुशेगात" म्हणतात ते हेच का ?

नूतन 17/08/2024 - 13:34
लेखमाला आवडली.हा भाग विशेष आवडला. नवीन माहिती मिळाली.

सौंदाळा 16/08/2024 - 18:53
तिन्ही भाग एकदमच वाचले आणि आवडले. गोड बंगाली भाषा आणि गोड बंगाली मिठाई इतकीच बंगालची ओळख आहे. पुर्वी एका मिपासदस्याने (अनिंद्य ) यांनी पण बंगाल / दुर्गापूजा यावर मस्त लिखाण केले होते. पण बंगालबद्दल पुर्वी संपन्न असलेले पण आता लयाला गेलेले अशी एक प्रतिमा मनात तयार झाली आहे. बंगालचा विकासपण म्हणावा तसा झाला नाही असे वाटते. पण गंगा, हुगळी सुंदरबन त्रिभुज प्रदेश, बंगाली वाघ, बंगाली साहित्य, शक्तीची उपासना याबद्दल कायमच आकर्षण वाटत राहिले आहे. तुमचे कोणतेही प्रवासवर्णन वाचले की अगदी अस्सेच फिरायचे अशी इच्छा होते पण जमत मात्र नाही. असो पुभाप्र

साधारण १२-१५ वर्षांपुर्वी कोलकत्यास भेट देण्याचा योग आला होता. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा शोनार बांगला ह्या फक्त भुतकाळातील आठवणी. आठवणींना भुतकाळ असतो पण वर्तमानकाळ / भविष्यकाळ नसतो. मराठी / बंगाली समाजाने देशाला समाजसुधारक बरेच दिले. बंगाली भाषा ऐकण्यास गोड, मात्र बंगाली बोली जितकी गोड तितकीच त्यांची डोकी देखील गरम. कोलकाता विमानतळाजवळ अगदी मोठमोठाल्या गगनचुंबी इमारती बनल्या होत्या मात्र तिथे राहणार्‍यांची संख्या अल्प होती. माझ्या जन्माअगोदर मुंबईत ट्राम चालायच्या असे ऐकले पण याचदेही ट्राममधे बसण्याची संधी कोलकात्याने दिली. अशा प्रकारची शेवाळलेली तळी बंगालमध्ये प्रत्येक घराबाहेर पाहायला मिळतात. त्यातच अंघोळ-धुणी-भांडी-मासे सगळंच... मी कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडजवळील एका मंदिरात निवांत बसलो असताना तेथील संतांशी बोलणे सुरु होते. बहुसंख्य ग्रामीण भागात गरीब शेतकरी आढळतात. शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे. एखादी व्यावसायिक आस्थापना उघडली कि तिथे लगेच युनियन करायची या उचापतींमुळे बरेच उद्योगधंदे बंगालबाहेर पडले. मात्र महाराष्ट्र असो, दिल्ली असो की बंगाल, व्यवसायात गुजराती मारवाडी जनतेचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. बंगालमधे देखील याचा अनुभव पदोपदी आला. एकदा आम्ही कामानिमित्त आरा (पटना, बिहार) मधे होतो आणि अचानक काही सामान कमी पडले. शनिवार रविवार असल्यामुळे मुंबईवरुन, दिल्लीवरुन त्वरीत सामान मिळण्यासारखे नव्हते. त्या वेळेस कलकत्याच्या एका व्यावसायिकाने खाजगी बसने रात्री सामान आणि त्याबरोबर एक माणूस पाठवून सकाळी ८.०० वाजता आम्हाला पटनामधे केवळ १२०० रुपये ज्यादा घेऊन सामान पोहोचते केले होते. साधारण सहाशे किलोमीटर (एका बाजूने) प्रवास करुन तो माणूस आमच्यासाठी आला होता. त्याला चहापाणी करुन वर ३०० रुपये जास्तीचे दिल्यावर त्या माणसाच्या चेहर्‍यावर उमटलेले समाधान आजही मला लख्ख आठवते. उत्तर प्रदेश व बिहार यांना पुर्वापार कोलकाता जवळचा त्यामुळे तिथली प्रजा नशीब काढण्यास कोलकात्यास जात असे. पुर्वीच्या काळी एखाद्या भैय्याचे वास्तव्य कोलकात्यास असणे ही युपी/बिहारमधे मानाची घटना होती. आता त्याच जनतेने मुंबई / दिल्ली जवळ करण्यास सुरुवात केली आहे. बिहारी लोक सगळ्यात गरीब असतात असा माझा कैक वर्षांपासूनचा समज होता. मात्र मुंबईतील बांधकाम क्षेत्राचा अनुभव घेतला तेव्हा बंगाली सगळ्यात गरीब आहेत असे जाणवले. भय्यांना मराठी शिकण्यात रस नसतो त्यामुळे कित्येकदा त्यांचा राग यायचा मात्र बांधकाम क्षेत्रात काम करण्यार्‍याप बंगालींना हिंदीदेखील येत नाही. त्यांच्यासाठी मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डरांनी बंगालीत सुचना फलक लावलेले देखील पाहण्यात आले तेव्हा गरीबाला दोन घास मिळविण्याची भ्रांत,तर भाषा शिकण्यात कुठला रस ? असे म्हणून स्वतःचे सांत्वन करुन घेतले. मात्र कागदोपत्रांच्या नोंदणीत हाच अशिक्षित वर्ग पुढे आहे. झाडून सार्‍यांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्डे सापडतात. आर. आर. आबांनी डान्स बार बंद केल्यावर बर्‍याच बंगाली बारबालांवर उपासमार ओढवली होती हे ही अचानक आठवून गेले. बंगबालांच्या (काळ्या ? ) जादूच्या नादाने देशोधडीला लागलेले इसम पाहण्यात आहेत. बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे. (आता मराठी समाजात अभीरुची कमी होऊन धांगडधींग्याचा सोस वाढला आहे असे एक निरिक्षण). मुंबईत अनेक बंगाली मंडळे अस्तित्वात आहेत आणि ते नित्यनियमाने सार्बोजनीन दुर्गापुजा मंडळांद्वारे (मराठीत सार्वजनिक) विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करत असतात. आपली लेखमाला उत्सुकतेने वाचतो आहे. वाचायला मजा येत आहे. थोडे मोठे भाग टाकता आले तर पहा.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 19/08/2024 - 06:05
बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे. हे खरे आहे , एकदा एक चित्रपट उत्सवात सलग ७ बंगाली चित्रपट बघितले आणि बरे से सहज कळले ( कदाचित चित्रपट बसलाय मुले असेल) नुसते वाचले असते तर कळले नसते ( समाज देवनागरीत बंगाली लिहिलेलं असेल) पण दोन काहीसे विरोधाभास दर्शवणारे / जाणवणारे प्रश्न आहेत १) महाराष्ट्रात जसे उद्योग वाढले त्यामानाने बंगाल मध्ये का नाही ?सहकार + उद्योग २) बंगालात कम्युनिस्ट बरेच दिवस सत्तेत होत तरी बंगाली हिंदू दुर्गा पूजा अगदी उत्सहाने करतात पण तिथे हिंदुत्ववादी संघटना रुजल्या नाहीत जश्या महाराष्ट्रात रुजल्या !

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 19/08/2024 - 21:47
चौकस, दोन्ही प्रश्न रास्त व नेमके आहेत. खरंतर दुसरा प्रश्न एक वेदना आहे. बंगालला शिवाजी का लाभला नाही, असा प्रश्न कुणीतरी विचारवंताने केलाय. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

Bhakti 20/08/2024 - 07:04
बंगालला शिवाजी का लाभला नाही
अगदी मनात हाच प्रश्न चमकून गेला.पण आता कुठेच शिवाजी येणार नाही? हेही ध्यानात आलं.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 19/08/2024 - 06:07
शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे गोव्यात "सुशेगात" म्हणतात ते हेच का ?

नूतन 17/08/2024 - 13:34
लेखमाला आवडली.हा भाग विशेष आवडला. नवीन माहिती मिळाली.
road

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

प्रसाद गोडबोले ·

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पाचवा- वरकला, जटायू अर्थ सेंटर व पुवर

श्वेता२४ ·

श्वेता२४ 18/08/2024 - 21:03
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. खरंतर मिपावरील कंजूसजी, समीरसूर यांच्याकडून व्यक्तिगत संदेशाद्वारे केरळ सहली बद्दल माहिती मिळवली होती. शिवाय, मिपावरील तुमचे लेख आणिही कुणाचे तरी लेख आहेत मला आता नाव आठवत नाही. ते लेख वाचूनच मी केरळ सहलीचे नियोजन केले आहे. तुम्ही त्यावेळी लेखमाला लिहिली म्हणून बरं झालं. त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद!!

कंजूस 19/08/2024 - 08:42
सहल आयोजन, डिटेल्स आणि भरपूर फोटो पाहून केरळला जावेसे वाटेल. कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे. ----------------------- कंकणाकृती सूर्यग्रहण १६ जानेवारी २०१० कन्याकुमारी येथून चांगले दिसणार होते. ही बातमी कळली तेव्हा फक्त पंधरा दिवस शिल्लक होते. ठाण्याचा एक सहल आयोजक यासाठी साडेचार हजार रु सांगत होता. ते जास्ती वाटले. केरळला जाणाऱ्या गरीब रथ गाडीची तिकीटे ( एसी सीटर cc) मिळत होती. लगेच मुंबईतील तमिळनाडू टुरिझम ऑफिस( दादर सेंट्रल पूर्व, स्वामिनारायणच्या मागे), केरळा टुरिझम ऑफिस (वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होते आता मंत्रालयाजवळ आहे) येथून सर्व माहितीपत्रके आणली आणि मी एकटाच गेलो. रेल्वे, सिटी बसने प्रवास करत त्रिशूल ते कन्याकुमारी येथील ठिकाणे पाच दिवसांत पाहिली. कन्याकुमारीला चौथ्या दिवशी सूर्यग्रहण पाहिले. मला चार हजार रु खर्च आला होता. त्या काळी यूट्यूबवरच्या विडिओंची चलती नव्हती. काय पाहावे काय नाही ठरवण्यासाठी उपयोगाचे असते. मुन्नार, थेक्कडी आणि अळेप्पी बोटिंग यामध्ये आवड नसल्याने ते गाळले होते.परंतू माहिती सर्व गोळा केली होतीच. नंतर २०१२ मध्येही हीच सहल कुटुंबासह केली होती. हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते. गाईड घेणे, टॅक्सी भाड्याने घेणे हे ऐपतीवर अवलंबून आहे. श्वेता यांनी बऱ्याच गोष्टी एकाच सहलीत जमवल्या आहेत. वाॅटर सर्फिंगचाही अनुभव घेतला. मुलाने ते एवढ्या थोड्या अवधीत सहज करून दाखवले याचा आनंद झाला. साहसी पर्यटनात वयाचा फार फरक पडतो.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 20/08/2024 - 09:12
कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे. हे मात्र अगदी बरोबर आहे.सहल आयोजकांचा निश्चित असा कार्यक्रम असतो. कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे आणि तिथे काय करायचे याबाबत काही निश्चित गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळेच एखाद्या जागेचा वेगळा अनुभव घ्यायचा झाला तर घेता येत नाही आणि इथेच सगळी गडबड होते. मुनरो आयलँड, वर्कला व जटायू अर्थ सेंटर हे सर्वच कंपनीच्या आयटनरीमध्ये नसतात . त्याचप्रमाणे बऱ्याच ट्रॅव्हल कंपन्या कन्याकुमारी केवळ एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसात आटोपतात असे दिसले. पद्मनाभपुरम पॅलेस हे तर कोणाच्याच कार्यक्रमात नसते, जे खरंतर 'मस्ट वॉच'या कॅटेगरीत वाटले. हे तुम्ही मला सुचवले होते. हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते. आम्ही चौघेही वेगवेगळ्या वयोगटातील माणसे आहोत. तरी देखील सर्वांच्या आवडीचे काहीतरी दिवसभरात राहील व कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करायला मिळेल याबाबत मी सहल नियोजन करताना काळजी घेत असते. जेणेकरून प्रत्येक जण सहलीबाबत उत्साही राहील. सहल नियोजनातील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या एकाच सहलीत मी बऱ्याच गोष्टी जमवल्या याचे श्रेय अर्थातच तुमच्यासारख्या मार्गदर्शक मिपाकरांचे, त्याचबरोबर निरनिराळे युट्युब ब्लॉग, ट्रिप अडवायझरचे रिव्यू यांना जाते. मी गेली दोन वर्षे केवळ केरळची माहिती घेण्यासाठी घालवले आहेत. त्यामुळेच एवढे बारीक नियोजन मी करू शकले. तरी देखील काही गोष्टी या नियोजनाप्रमाणे झाल्या नाहीत हेही खरे. भविष्यात आम्ही उत्तर केरळ करणार आहोत. त्यावेळेला गुरुवायूर व त्रिशूल मंदिर करायचे आहे . तुम्ही सुचवल्याप्रमाणे वडकूनाथन मंदिर हे दीपप्रज्वलनाच्या तिथीलाच घडवून आणायचे ठरवले आहे. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

श्वेता२४ 20/08/2024 - 09:14
वॉटर सरफिंग करण्यासाठी बारीक असणे गरजेचे आहे... मी आणि माझा नवरा दोघेही तब्येतीने जास्तच होतो . त्यामुळे ते पटकन जमले नाही. मुलगा मात्र बारीक, सडपातळ आणि कमी वजनाचा असल्यामुळे तो त्या पॅड वरती पटकन उभे राहू शकत होता . शिवाय तोलही सावरू शकत होता. त्याला तीन ते चार वेळा करायची संधी मिळाली त्यात प्रत्येक वेळी तो ते करू शकला हे विशेष.. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by श्वेता२४

Bhakti 20/08/2024 - 11:39
अहो, प्रयत्न हाही मोठा अनुभव असतो,भले यश ना मिळो.आणि मला पाणी खुप आवडतं पाण्याशी निगडित सगळेच खेळ आनंददायीच असतात ना 😀

गोरगावलेकर 20/08/2024 - 13:13
छान सुरु आहे सहल वाॅटर सर्फिंगचे अनुभव मस्तच . पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच . आपल्या लेखामुळे परत एकदा तेथे फिरून आल्यासारखे वाटले .

श्वेता२४ 20/08/2024 - 19:15
@प्रचेतस - प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद @गोरेगावलेकर- पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच . 100% सहमत. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

टर्मीनेटर 26/08/2024 - 16:31
हा भागही मस्तच! वाॅटर सर्फिंगचा अनुभव मजेशीर, जटायू अर्थ सेंटर भारीच. राजीव अंचल ह्यांच्या कलाकारीला सलाम, पुवर पण आवडले 👍 मी सहा दिवसांपुर्वी म्हणजे २० तारखेला वर्कला बीच वर गेलो होता. समुद्र काहिसा खवळलेला असल्याने वाळुत ठोकलेल्या बांबुना दोरी बांधुन पहारेकरी/लाइफगार्ड्स कोणाला पाण्याजवळ फिरकु देत नव्हते.आणि मागील भागावर दिलेल्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे जुलै अखेरिस वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे आणि हवामान खात्याच्या निर्देशांमुळे सर्व वॉटर स्पोर्ट्स्/अ‍ॅक्टीव्हीटीज तुर्तास बंद होत्या. वर्कला बीच... v1 वर्कला ते कोल्लम कोस्टल रोड आणि त्यावरुन टीपलेली सुर्यास्ताची दृष्ये (ढगात लपलेला सुर्यनारायण काही दर्शन द्यायला तयार नव्हता 😀)... v2 v3.1 v3 v4

श्वेता२४ 18/08/2024 - 21:03
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. खरंतर मिपावरील कंजूसजी, समीरसूर यांच्याकडून व्यक्तिगत संदेशाद्वारे केरळ सहली बद्दल माहिती मिळवली होती. शिवाय, मिपावरील तुमचे लेख आणिही कुणाचे तरी लेख आहेत मला आता नाव आठवत नाही. ते लेख वाचूनच मी केरळ सहलीचे नियोजन केले आहे. तुम्ही त्यावेळी लेखमाला लिहिली म्हणून बरं झालं. त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद!!

कंजूस 19/08/2024 - 08:42
सहल आयोजन, डिटेल्स आणि भरपूर फोटो पाहून केरळला जावेसे वाटेल. कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे. ----------------------- कंकणाकृती सूर्यग्रहण १६ जानेवारी २०१० कन्याकुमारी येथून चांगले दिसणार होते. ही बातमी कळली तेव्हा फक्त पंधरा दिवस शिल्लक होते. ठाण्याचा एक सहल आयोजक यासाठी साडेचार हजार रु सांगत होता. ते जास्ती वाटले. केरळला जाणाऱ्या गरीब रथ गाडीची तिकीटे ( एसी सीटर cc) मिळत होती. लगेच मुंबईतील तमिळनाडू टुरिझम ऑफिस( दादर सेंट्रल पूर्व, स्वामिनारायणच्या मागे), केरळा टुरिझम ऑफिस (वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होते आता मंत्रालयाजवळ आहे) येथून सर्व माहितीपत्रके आणली आणि मी एकटाच गेलो. रेल्वे, सिटी बसने प्रवास करत त्रिशूल ते कन्याकुमारी येथील ठिकाणे पाच दिवसांत पाहिली. कन्याकुमारीला चौथ्या दिवशी सूर्यग्रहण पाहिले. मला चार हजार रु खर्च आला होता. त्या काळी यूट्यूबवरच्या विडिओंची चलती नव्हती. काय पाहावे काय नाही ठरवण्यासाठी उपयोगाचे असते. मुन्नार, थेक्कडी आणि अळेप्पी बोटिंग यामध्ये आवड नसल्याने ते गाळले होते.परंतू माहिती सर्व गोळा केली होतीच. नंतर २०१२ मध्येही हीच सहल कुटुंबासह केली होती. हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते. गाईड घेणे, टॅक्सी भाड्याने घेणे हे ऐपतीवर अवलंबून आहे. श्वेता यांनी बऱ्याच गोष्टी एकाच सहलीत जमवल्या आहेत. वाॅटर सर्फिंगचाही अनुभव घेतला. मुलाने ते एवढ्या थोड्या अवधीत सहज करून दाखवले याचा आनंद झाला. साहसी पर्यटनात वयाचा फार फरक पडतो.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 20/08/2024 - 09:12
कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे. हे मात्र अगदी बरोबर आहे.सहल आयोजकांचा निश्चित असा कार्यक्रम असतो. कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे आणि तिथे काय करायचे याबाबत काही निश्चित गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळेच एखाद्या जागेचा वेगळा अनुभव घ्यायचा झाला तर घेता येत नाही आणि इथेच सगळी गडबड होते. मुनरो आयलँड, वर्कला व जटायू अर्थ सेंटर हे सर्वच कंपनीच्या आयटनरीमध्ये नसतात . त्याचप्रमाणे बऱ्याच ट्रॅव्हल कंपन्या कन्याकुमारी केवळ एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसात आटोपतात असे दिसले. पद्मनाभपुरम पॅलेस हे तर कोणाच्याच कार्यक्रमात नसते, जे खरंतर 'मस्ट वॉच'या कॅटेगरीत वाटले. हे तुम्ही मला सुचवले होते. हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते. आम्ही चौघेही वेगवेगळ्या वयोगटातील माणसे आहोत. तरी देखील सर्वांच्या आवडीचे काहीतरी दिवसभरात राहील व कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करायला मिळेल याबाबत मी सहल नियोजन करताना काळजी घेत असते. जेणेकरून प्रत्येक जण सहलीबाबत उत्साही राहील. सहल नियोजनातील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या एकाच सहलीत मी बऱ्याच गोष्टी जमवल्या याचे श्रेय अर्थातच तुमच्यासारख्या मार्गदर्शक मिपाकरांचे, त्याचबरोबर निरनिराळे युट्युब ब्लॉग, ट्रिप अडवायझरचे रिव्यू यांना जाते. मी गेली दोन वर्षे केवळ केरळची माहिती घेण्यासाठी घालवले आहेत. त्यामुळेच एवढे बारीक नियोजन मी करू शकले. तरी देखील काही गोष्टी या नियोजनाप्रमाणे झाल्या नाहीत हेही खरे. भविष्यात आम्ही उत्तर केरळ करणार आहोत. त्यावेळेला गुरुवायूर व त्रिशूल मंदिर करायचे आहे . तुम्ही सुचवल्याप्रमाणे वडकूनाथन मंदिर हे दीपप्रज्वलनाच्या तिथीलाच घडवून आणायचे ठरवले आहे. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

श्वेता२४ 20/08/2024 - 09:14
वॉटर सरफिंग करण्यासाठी बारीक असणे गरजेचे आहे... मी आणि माझा नवरा दोघेही तब्येतीने जास्तच होतो . त्यामुळे ते पटकन जमले नाही. मुलगा मात्र बारीक, सडपातळ आणि कमी वजनाचा असल्यामुळे तो त्या पॅड वरती पटकन उभे राहू शकत होता . शिवाय तोलही सावरू शकत होता. त्याला तीन ते चार वेळा करायची संधी मिळाली त्यात प्रत्येक वेळी तो ते करू शकला हे विशेष.. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by श्वेता२४

Bhakti 20/08/2024 - 11:39
अहो, प्रयत्न हाही मोठा अनुभव असतो,भले यश ना मिळो.आणि मला पाणी खुप आवडतं पाण्याशी निगडित सगळेच खेळ आनंददायीच असतात ना 😀

गोरगावलेकर 20/08/2024 - 13:13
छान सुरु आहे सहल वाॅटर सर्फिंगचे अनुभव मस्तच . पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच . आपल्या लेखामुळे परत एकदा तेथे फिरून आल्यासारखे वाटले .

श्वेता२४ 20/08/2024 - 19:15
@प्रचेतस - प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद @गोरेगावलेकर- पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच . 100% सहमत. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

टर्मीनेटर 26/08/2024 - 16:31
हा भागही मस्तच! वाॅटर सर्फिंगचा अनुभव मजेशीर, जटायू अर्थ सेंटर भारीच. राजीव अंचल ह्यांच्या कलाकारीला सलाम, पुवर पण आवडले 👍 मी सहा दिवसांपुर्वी म्हणजे २० तारखेला वर्कला बीच वर गेलो होता. समुद्र काहिसा खवळलेला असल्याने वाळुत ठोकलेल्या बांबुना दोरी बांधुन पहारेकरी/लाइफगार्ड्स कोणाला पाण्याजवळ फिरकु देत नव्हते.आणि मागील भागावर दिलेल्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे जुलै अखेरिस वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे आणि हवामान खात्याच्या निर्देशांमुळे सर्व वॉटर स्पोर्ट्स्/अ‍ॅक्टीव्हीटीज तुर्तास बंद होत्या. वर्कला बीच... v1 वर्कला ते कोल्लम कोस्टल रोड आणि त्यावरुन टीपलेली सुर्यास्ताची दृष्ये (ढगात लपलेला सुर्यनारायण काही दर्शन द्यायला तयार नव्हता 😀)... v2 v3.1 v3 v4

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

सायकलवाली

बिपीन सुरेश सांगळे ·

त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . " कॅरियर लावलं नसते तर...... आवडली.

गवि 16/08/2024 - 12:26
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
एकूण पोरीचा बंडखोर धीट आणि भिडण्याचा स्वभाव पाहता ..
पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच . एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! " ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी
ही एका ओळीतली बोळवण पटली नाही बुवा. आणि तरीही पुढे टिकून उरलेलं ते काही काही. नॉट ॲडिंग अप.

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते - कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते . तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला नजरिया पण एक गोष्ट मिपाचे आभार खूप लोक वाचत असतात विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक .

त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . " कॅरियर लावलं नसते तर...... आवडली.

गवि 16/08/2024 - 12:26
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
एकूण पोरीचा बंडखोर धीट आणि भिडण्याचा स्वभाव पाहता ..
पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच . एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! " ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी
ही एका ओळीतली बोळवण पटली नाही बुवा. आणि तरीही पुढे टिकून उरलेलं ते काही काही. नॉट ॲडिंग अप.

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते - कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते . तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला नजरिया पण एक गोष्ट मिपाचे आभार खूप लोक वाचत असतात विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक .
लेखनविषय:
लेखनप्रकार
सायकलवाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर . एक सायकल मजेत चाललेली . लेडीज सायकल . ती वाडिया कॉलेजहून निघाली होती , ती कॅपिटल टॉकीजला . कॅम्पमध्ये . तिथे बॉबी लागलेला . ऋषी आणि डिम्पल ... म्हणजे काय ? खलासच ! त्यावेळचा सुपर डुपर हिट पिक्चर ! तरुण पोरापोरींच्या त्यावर उड्या पडत होत्या . यात नवल ते काय ? लेडीज सायकल म्हणजे - चालवणारी अर्थातच मुलगी होती . गोड अन अवखळ . पांढऱ्या रंगाचा चिकनचा कुर्ता घातलेली . पण - तिच्या मागे कॅरियरवर अजून कोणी होतं . अन ती कोणी एखादी मुलगी नव्हती ; तर तो तिच्या वर्गातला एक मुलगा होता . पण नुसता मुलगा नाही ...