मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुराच्या पाण्यातला थरार

बिपीन सुरेश सांगळे ·

सासवड च्या कर्ता नदीचा किस्सा, बहुतेक आचार्य अत्रे यांनी लिहीला असावा नक्की आठवत नाही. पट्टीचा पोहणारा,सकाळी प्रातर्विधीला नदी काठी गेलेला. पात्र कोरडे होते. पावसाळ्याचे दिवस अचानक पाणी वर चढू लागले. तसा हा नदीपात्रातील खडकावर चढला. काठावरील लोकांनी त्याला बोलावले पण जरा आणखीन पाणी चढू द्या मग येतो. पुढे इतके पाणी आले की त्याने वाहून जायच्या आगोदर हात जोडून लोकांना नमस्कार केला. अश्या आशयाचा धडा. निसर्गा बरोबर पंगा घेतला तर महागात पडते हे लहानपणापासून माहीत आहे. भीमा नदीच्या पुरात खुप पोहलो आहे. कथा आवडली.

टर्मीनेटर 25/07/2024 - 14:32
पन्नाशीच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या वयातुन डायरेक्ट आपण ८-१० वर्षे वयाचे झाल्या सारखे वाटायला लावणारी बालकथा आवडली 😀

सासवड च्या कर्ता नदीचा किस्सा, बहुतेक आचार्य अत्रे यांनी लिहीला असावा नक्की आठवत नाही. पट्टीचा पोहणारा,सकाळी प्रातर्विधीला नदी काठी गेलेला. पात्र कोरडे होते. पावसाळ्याचे दिवस अचानक पाणी वर चढू लागले. तसा हा नदीपात्रातील खडकावर चढला. काठावरील लोकांनी त्याला बोलावले पण जरा आणखीन पाणी चढू द्या मग येतो. पुढे इतके पाणी आले की त्याने वाहून जायच्या आगोदर हात जोडून लोकांना नमस्कार केला. अश्या आशयाचा धडा. निसर्गा बरोबर पंगा घेतला तर महागात पडते हे लहानपणापासून माहीत आहे. भीमा नदीच्या पुरात खुप पोहलो आहे. कथा आवडली.

टर्मीनेटर 25/07/2024 - 14:32
पन्नाशीच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या वयातुन डायरेक्ट आपण ८-१० वर्षे वयाचे झाल्या सारखे वाटायला लावणारी बालकथा आवडली 😀
लेखनविषय:
पुराच्या पाण्यातला थरार ******************* पाऊस जोरात होता. मुसळधार ! संभा तशा पावसात भिजत होता . बरोबर राजा होता. त्याचा दोस्त . त्याचा कुत्रा . असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते . समोरचा परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा . तो आता पावसाने झाकला गेला होता . डोक्यावरून पदर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा . संभा येळवंडी नदीच्या काठावर रहायचा. म्हशिवली गावाजवळ . त्याच्या जवळपास दुसरी घरं नव्हती .त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे . तो एक लुकडा पण चुणचुणीत मुलगा होता . आणि राजा ?

परबची अजब कहाणी---४

भागो ·

गवि 23/07/2024 - 14:07
आयडिया भन्नाट. पण विज्ञान किंवा गूढ कथेच्या मानानेही जsर्रा फार फेच्ड वाटली. मनुष्य म्हणजे फक्त शैक्षणिक सर्टिफिकेट आणि सरकारी रेकॉर्डस इतकेच नसते. तो इतर अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्याला इतर नातेवाईक असतात. तो मुलेबाळे पैदा करतो. आपल्याला अमुक नावाचा बाप होता ही मेमरी देखील कोणा पोराच्या मनातून पुसली जाईल आणि बाप कधी नव्हताच असे काही तिथे ओव्हर राईट होईल, आणि जग बिनबोभाट जगत राहील हे जरा....

In reply to by गवि

भागो 23/07/2024 - 16:43
गवि सर आभार. माणसाच्या सामाजिक बांधीलकीचा मुद्दा मी कथेत घेतला आहेच. ही कथा म्हणजे फँटसी आहे का? विज्ञानाचा आणि कथेचा कितपत संबंध आहे? सर तुम्ही सॉलीप्सिझमबद्दल वाचले असणारच. तरी पण ज्यांनी वाचले नसेल त्यांच्यासाठी, Solipsism is the philosophical idea that only one's mind is sure to exist. As an epistemological position, solipsism holds that knowledge of anything outside one's own mind is unsure; the external world and other minds cannot be known and might not exist outside the mind. Wikipedia ह्या विषयी आंतरजालावर खच्चून मतिरिअल अवेलेबल आहे. हे झाले पाश्चात्य तत्वज्ञान. पण पौर्वात्य आणि झेन तत्त्वज्ञानातही हा विचार आहे. "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" म्हणजे काय? अजूनही एक विचार आहे. Do we really exist ? का आपण कोणाच्यातरी खेळातील पात्रे आहोत? हा झाला सिम्युलेशन हायपॉथेसिस. हा खूप मोठा विषय आहे. मी तो गोष्टी रुपात आणायचा प्रयत्न केला आहे.

In reply to by भागो

भागो 23/07/2024 - 18:09
https://www.misalpav.com/node/49975 "जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी" वाचली नसेल तर अवश्य वाचा.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:37
आता या कथानकात अजून काही पात्रांची एन्ट्री होणार की अजून काही? याची उत्सुकता लागली आहे..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत

गवि 23/07/2024 - 14:07
आयडिया भन्नाट. पण विज्ञान किंवा गूढ कथेच्या मानानेही जsर्रा फार फेच्ड वाटली. मनुष्य म्हणजे फक्त शैक्षणिक सर्टिफिकेट आणि सरकारी रेकॉर्डस इतकेच नसते. तो इतर अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्याला इतर नातेवाईक असतात. तो मुलेबाळे पैदा करतो. आपल्याला अमुक नावाचा बाप होता ही मेमरी देखील कोणा पोराच्या मनातून पुसली जाईल आणि बाप कधी नव्हताच असे काही तिथे ओव्हर राईट होईल, आणि जग बिनबोभाट जगत राहील हे जरा....

In reply to by गवि

भागो 23/07/2024 - 16:43
गवि सर आभार. माणसाच्या सामाजिक बांधीलकीचा मुद्दा मी कथेत घेतला आहेच. ही कथा म्हणजे फँटसी आहे का? विज्ञानाचा आणि कथेचा कितपत संबंध आहे? सर तुम्ही सॉलीप्सिझमबद्दल वाचले असणारच. तरी पण ज्यांनी वाचले नसेल त्यांच्यासाठी, Solipsism is the philosophical idea that only one's mind is sure to exist. As an epistemological position, solipsism holds that knowledge of anything outside one's own mind is unsure; the external world and other minds cannot be known and might not exist outside the mind. Wikipedia ह्या विषयी आंतरजालावर खच्चून मतिरिअल अवेलेबल आहे. हे झाले पाश्चात्य तत्वज्ञान. पण पौर्वात्य आणि झेन तत्त्वज्ञानातही हा विचार आहे. "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" म्हणजे काय? अजूनही एक विचार आहे. Do we really exist ? का आपण कोणाच्यातरी खेळातील पात्रे आहोत? हा झाला सिम्युलेशन हायपॉथेसिस. हा खूप मोठा विषय आहे. मी तो गोष्टी रुपात आणायचा प्रयत्न केला आहे.

In reply to by भागो

भागो 23/07/2024 - 18:09
https://www.misalpav.com/node/49975 "जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी" वाचली नसेल तर अवश्य वाचा.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:37
आता या कथानकात अजून काही पात्रांची एन्ट्री होणार की अजून काही? याची उत्सुकता लागली आहे..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत
लेखनविषय:
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता. “साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले. माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता. “लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून? माझ्या कडून म्हणाल तर मी कुणाशीही उधार उसनवारी करत नाही. कुणाकडून घेत नाही कुणाला देत नाही. बँकेकडून पाहिजे असेल तर चार नंबरच्या मोने बाई आहेत, त्यांना भेटा.

Alien Contact

मंदार कात्रे ·

श्रीगणेशा 03/08/2024 - 16:09
कल्पना आवडली, विशेषतः स्वर्गलोकाचा उल्लेख. जर खरंच असे परग्रही जीव गुण्यागोविंदाने नांदत असतील तर त्याला स्वर्गलोकच म्हणावा लागेल!

श्रीगणेशा 03/08/2024 - 16:09
कल्पना आवडली, विशेषतः स्वर्गलोकाचा उल्लेख. जर खरंच असे परग्रही जीव गुण्यागोविंदाने नांदत असतील तर त्याला स्वर्गलोकच म्हणावा लागेल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे.

परबची अजब कहाणी---३

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:03
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

भागो 27/07/2024 - 17:03
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
लेखनविषय:
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) “हे पहा – काय तुमचे नाव बरं- परब नाही का, हा तर परब, मी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची. चुकवायची नाहीत. काळजी घ्या.” औषधाचे नाव होते अरीस्ताडा(Aristada). “घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा.” त्यानंतर इन्स्पेक्टरची आणि डॉक्टरांची माझ्या अपरोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरने माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली.

वडोदरा,पावगढ आणी चंपानेर-२

कर्नलतपस्वी ·

फोटोवर दिसणारी तारीख सुधारित अवृत्ती असल्याने लेखना बरोबर जुळत नाही असे वाटेल. चलचित्र फित व्यवस्थित अपलोड करता आली नाही. तज्ञांनी मदत केल्यास आभारी राहीन.

गोरगावलेकर 22/07/2024 - 14:19
या नदीत ३०० च्या वर मगरी रहातात असा अनुमान आहे. पावसाळ्यात जेव्हां नदी दुथडी भरून वाहते तेव्हा शहरामधे घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही...... हो, शहरातील एक पूल ओलांडताना या मगरी पहिल्या आहेत

चौथा कोनाडा 25/07/2024 - 18:01
वा .. मस्तच ! पक्षी सुंदर आणि त्या सोबत दिलेली गाणी . भारी वाटतंय ओघवतं लेखन वाचायला ... मजा येतेय !

In reply to by गवि

सहमत आहे. मिपावर लेख आणी ते सुद्धा छायाचित्रा सह म्हणजे पावनखिंड लढवण्या सारखे. एखाद दुसरा वार चुकीचा होणारच. तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला. नाहीतर आमचे मिपावरचे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच म्हणायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 28/07/2024 - 11:58
नाहीतर आमचे मिपावरचे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच म्हणायचे.
पण पण... मागच्या वेळी प्रमुख पाहुणे होते त्यांना तुम्ही "ते आणि साने गुरुजी" असं म्हणाला होतात. ;-))

In reply to by गवि

Bhakti 28/07/2024 - 21:23
संदर्भ: सखाराम गटणे, (पुलं)
या प्रतिसादाचा संदर्भासह अजून स्पष्टीकरण द्या ना गविशेठ ;) बाकी सखाराम गटणे ऐकला ,तुफान म्हणजे तुफान हसत सुटले होते,कारण लग्नाआधीची मीच मला आठवली 😆 आणि 'म्हैस' कथाकथन ऐकल्यावर परवा घरी चालले होते.आमचा गवळीवाड्याच्या चरायला रस्त्यावर येणाऱ्या म्हशी आणि घरी सुटलो एकदाचे असे आम्ही राजीखुशीं यांची एकच वेळ असते.एक म्हैस डिव्हायडरच्या आल्याड बाकी सगळ्या पल्याड हिची आपली धावपळ हायवे वरून सुरू होती,जर का एखादा बाणा प्रसंग घडला असता तर ,पुलं प्रमाणे मलापण लिहायला विषय मिळतो काय अस मनात चमकून गेलं 😂

In reply to by Bhakti

गवि 28/07/2024 - 22:07
सखाराम गटणे पुलंना (प्रमुख पाहुणे) म्हणतो की "तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात." तेव्हा तेथील सेक्रेटरी त्याला म्हणतो की, "पण मागे ते प्रमुख पाहुणे आले होते त्यांना तू ते आणि साने गुरुजी असं म्हणाला होतास.." आणि असे म्हणून गटणेला तो कानकोंडे करतो. सेक्रेटरी या मनुष्य विषयाला (कुठे काय बोलावे याचा ) पोच असता कामा नये असा काही नियम आहे की काय असे पुलंना वाटले. * कर्नल साहेबांनी वरील सेम टु सेम डायलॉग (पक्षी, बारकाईने वाचता, चितळेंच्या शेजारी बाकरवडीचे दुकान इ.) या आधी प्रचुला मारलेला होता. तोच त्यांनी मला उद्देशून पेस्टवला. असा तो काहीसा संबंध. बाकी म्हैस म्हंटल्यावर लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रे मधली नगर मुक्कामी असताना, कल्याणी म्हैस मोकळी सुटून पळत निघणे आणि टिळकांनी कॉलेजात वर्ग घेताना तिला पाहून शिकवणे सोडून पाठलाग करणे इत्यादि आठवले. * इथे सेक्रेटरीची भूमिका मी केली. :-))

In reply to by गवि

नंतर माझ्याही लक्षात आले होते. आहो हाच डायलॉग अनेक मिपा भटक्यांवर लागू होतो. इतके सुंदर सटिक आणी सखोल वर्णन करतात की त्याच्यापुढे माझे लिखाण काहीच नाही. प्रचेतस, गारगोवलेकर ताई,टर्मिनेटर, चक्कर बंडा आणी इतर काही मिपाकर यांचे प्रवास वर्णन वाचताना स्वतःच प्रवास करत आहे असे प्रतित होते. यांना सुद्धा मिपा पद्म पुरस्कार देण्यास मी अनुमोदन करेन. भक्तीला पाक पद्म पुरस्कारासाठी माझे अनुमोदन आहे हे मी त्यांच्या पाकृ धाग्यावर लिहीले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2024 - 19:28
पाकपद्म मिळाले की दुसऱ्या दिवशी ....... कमळाच्या पानांची भजी, फुलांच्या केशराचे श्रीखंड , कमळ दांड्यांची भाजी या पाककृती आल्याच समजा. ( बियांच्या लाह्या - मखाण्यांची खीर येऊन गेली आहेच.)

फोटोवर दिसणारी तारीख सुधारित अवृत्ती असल्याने लेखना बरोबर जुळत नाही असे वाटेल. चलचित्र फित व्यवस्थित अपलोड करता आली नाही. तज्ञांनी मदत केल्यास आभारी राहीन.

गोरगावलेकर 22/07/2024 - 14:19
या नदीत ३०० च्या वर मगरी रहातात असा अनुमान आहे. पावसाळ्यात जेव्हां नदी दुथडी भरून वाहते तेव्हा शहरामधे घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही...... हो, शहरातील एक पूल ओलांडताना या मगरी पहिल्या आहेत

चौथा कोनाडा 25/07/2024 - 18:01
वा .. मस्तच ! पक्षी सुंदर आणि त्या सोबत दिलेली गाणी . भारी वाटतंय ओघवतं लेखन वाचायला ... मजा येतेय !

In reply to by गवि

सहमत आहे. मिपावर लेख आणी ते सुद्धा छायाचित्रा सह म्हणजे पावनखिंड लढवण्या सारखे. एखाद दुसरा वार चुकीचा होणारच. तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला. नाहीतर आमचे मिपावरचे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच म्हणायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 28/07/2024 - 11:58
नाहीतर आमचे मिपावरचे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच म्हणायचे.
पण पण... मागच्या वेळी प्रमुख पाहुणे होते त्यांना तुम्ही "ते आणि साने गुरुजी" असं म्हणाला होतात. ;-))

In reply to by गवि

Bhakti 28/07/2024 - 21:23
संदर्भ: सखाराम गटणे, (पुलं)
या प्रतिसादाचा संदर्भासह अजून स्पष्टीकरण द्या ना गविशेठ ;) बाकी सखाराम गटणे ऐकला ,तुफान म्हणजे तुफान हसत सुटले होते,कारण लग्नाआधीची मीच मला आठवली 😆 आणि 'म्हैस' कथाकथन ऐकल्यावर परवा घरी चालले होते.आमचा गवळीवाड्याच्या चरायला रस्त्यावर येणाऱ्या म्हशी आणि घरी सुटलो एकदाचे असे आम्ही राजीखुशीं यांची एकच वेळ असते.एक म्हैस डिव्हायडरच्या आल्याड बाकी सगळ्या पल्याड हिची आपली धावपळ हायवे वरून सुरू होती,जर का एखादा बाणा प्रसंग घडला असता तर ,पुलं प्रमाणे मलापण लिहायला विषय मिळतो काय अस मनात चमकून गेलं 😂

In reply to by Bhakti

गवि 28/07/2024 - 22:07
सखाराम गटणे पुलंना (प्रमुख पाहुणे) म्हणतो की "तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श आहात." तेव्हा तेथील सेक्रेटरी त्याला म्हणतो की, "पण मागे ते प्रमुख पाहुणे आले होते त्यांना तू ते आणि साने गुरुजी असं म्हणाला होतास.." आणि असे म्हणून गटणेला तो कानकोंडे करतो. सेक्रेटरी या मनुष्य विषयाला (कुठे काय बोलावे याचा ) पोच असता कामा नये असा काही नियम आहे की काय असे पुलंना वाटले. * कर्नल साहेबांनी वरील सेम टु सेम डायलॉग (पक्षी, बारकाईने वाचता, चितळेंच्या शेजारी बाकरवडीचे दुकान इ.) या आधी प्रचुला मारलेला होता. तोच त्यांनी मला उद्देशून पेस्टवला. असा तो काहीसा संबंध. बाकी म्हैस म्हंटल्यावर लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रे मधली नगर मुक्कामी असताना, कल्याणी म्हैस मोकळी सुटून पळत निघणे आणि टिळकांनी कॉलेजात वर्ग घेताना तिला पाहून शिकवणे सोडून पाठलाग करणे इत्यादि आठवले. * इथे सेक्रेटरीची भूमिका मी केली. :-))

In reply to by गवि

नंतर माझ्याही लक्षात आले होते. आहो हाच डायलॉग अनेक मिपा भटक्यांवर लागू होतो. इतके सुंदर सटिक आणी सखोल वर्णन करतात की त्याच्यापुढे माझे लिखाण काहीच नाही. प्रचेतस, गारगोवलेकर ताई,टर्मिनेटर, चक्कर बंडा आणी इतर काही मिपाकर यांचे प्रवास वर्णन वाचताना स्वतःच प्रवास करत आहे असे प्रतित होते. यांना सुद्धा मिपा पद्म पुरस्कार देण्यास मी अनुमोदन करेन. भक्तीला पाक पद्म पुरस्कारासाठी माझे अनुमोदन आहे हे मी त्यांच्या पाकृ धाग्यावर लिहीले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2024 - 19:28
पाकपद्म मिळाले की दुसऱ्या दिवशी ....... कमळाच्या पानांची भजी, फुलांच्या केशराचे श्रीखंड , कमळ दांड्यांची भाजी या पाककृती आल्याच समजा. ( बियांच्या लाह्या - मखाण्यांची खीर येऊन गेली आहेच.)
vd1 काळ्या डोक्याची शराटी वडोदरा,पावगढ आणी चंपानेर--१ https://www.misalpav.com/node/52359 झोपेचं खोबरे होणे हा वाक्प्रचार लहानपणा पासून ऐकतोय पण ते होते कसे हे काहीअजून समजले नाही. जर समजा खोबरे झालेच तर ते चटणी,मोदक इत्यादी पदार्थात वापरता येते का? ...वाचकांना हा एक फालतु जोक वाटेल, मलाही तसेच वाटते. मागे मराठी म्हणी आणी वाक्प्रचार विषयावर लिहीताना असे आढळून आले की यांच्या मागे काहीतरी तर्क,इतीहास, कार्यकारणभाव,असतो.तसाच या वाक्प्रचारा मागे आहे का?

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ४ (काठमांडू)

टर्मीनेटर ·

थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत या बद्दल एक कडक सॅल्युट. हे कौशल्य पाहून असे वाटले की आपण राॅ किवां बनारस येथील पंडा असायला हवे होते. विना सहकार नही उद्धार ही उक्ती इथे साकार होताना दिसते. कॅ उपरेती यांना सुद्धा एक कडक सॅल्युट. अफलातून समाज कार्य करत आहेत. लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 24/07/2024 - 11:40
उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत"
थोडा वेळ नाही हो कर्नलसाहेब, तब्बल पाच रात्री आणि सहा दिवसांच्या काठमांडूतील एकूण वास्तव्यकालात रोजच भेट होणाऱ्या वीरप्रताप आणि आमच्यातलाच एक होऊन गेलेल्या प्रॉमीसकडून तुकड्या तुकड्यांत मिळालेली माहिती एकत्रितरीत्या लिहिल्याने ती कमी वेळात मिळाल्यासारखे वाटणे साहजिक आहे! मागच्या भागावरच्या सौंदाळा ह्यांच्या प्रतिसादावर दिलेल्या उपप्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझा गाढ विश्वास असलेल्या 'योगायोगातुन' ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या एका रात्रीसाठीच आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूची रूम मिळणे, तिथून वीरप्रताप, प्रॉमिस आणि त्याचे ते दोन झकास कुत्रे दिसणे, त्या कुत्र्यांची नावे टॉमी, रॉकी, जॅकी वगैरे सारखी पठडीतली नसून ती कुरो आणि अकामारू सारखी सर्वसामान्यपणे अपरिचित अशी असणे, त्यांचा जपानी कॉमिक्स/ऍनिमेशी असलेल्या संबंधाचा विषय निघण्यातून दोन समानछंदी व्यक्तींमध्ये तात्काळ जवळीक निर्माण होणे वगैरे वगैरे अशी एक प्रकारची चेन रिऍक्शनच सुरु होण्यातून पुढच्या गोष्टी घडत गेल्या असे म्हणता येईल हवेतर. अन्यथा जगाच्या पाठीवर अशा नावांचे इसम अस्तित्वात आहेत हे देखील कधी समजले नसते. अर्थात समोरच्या व्यक्तीही मक्ख, खडूस, तिरसट, माणूसघाण्या नसून मनमिळाऊ असल्याने त्यांच्याशी वेव्हलेंथ छान जुळली हे देखील तितकेच महत्वाचे 😀

श्वेता२४ 21/07/2024 - 12:48
प्रमेश आणि अभय यांच्या नावाचा झालेला अपभ्रं श याबद्दलची माहिती दिली ते वाचून हसून डोक्याला हातच लावला. संग्रहालयाची माहिती आवडली. काही भाग खूप खूपच आवडला

प्रचेतस 22/07/2024 - 09:11
तुमचे लिखाण म्हणजे नुसती प्रवासवर्णने नसून त्यात आलेल्या अनुभवांचा एक खजिनाच असतो. ठिकाणांचे तपशीलवार वर्णन, भेटलेल्या विविध व्यक्तींची चित्रणे आदी सर्व काही डोळ्यांसमोर उभे राहते आणि त्यामुळे तुमच्यासोबत आमचीही सफर होत राहते.

Bhakti 22/07/2024 - 11:03
खुपच सुंदर लिहिलंय! तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय 😁 अनेक लेखांमध्ये अनेक बिझनेस आराखडा(model) तुम्ही ज्या पद्धतीने मांडता ना.. की भारीच !! नावांची गंम्मत खासच!

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 24/07/2024 - 16:22
श्वेता२४ । मुवि काका । प्रचेतस । भक्ति उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
"तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय"
😂 ह्या वाक्यावरून बारा-तेरा वर्षांपूर्वी कुठल्याशा सेवाभावी संस्थेने मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला रंगभूमी गाजवणाऱ्या दिग्गज कलावंतांचा सहभाग असलेला एक मस्त विशेष कार्यक्रम मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पाहिला होता त्यातले एक स्किट आठवले. मला नाटक हा प्रकार अजिबात आवडत नसल्याने रंगभूमीवरचे फारसे कलाकार नावानेही माहिती नाहीत पण टीव्ही आणि चित्रपट माध्यमांमुळे परिचित झालेले विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, सतीश तारे असे काही गुणी (दिवंगत) कलाकारही त्या कार्यक्रमात असल्याचे आठवते. एका बसच्या अंतर्भागाचा सेट उभारून त्यात 'बॉम्बे टू गोवा' ह्या हिंदी किंवा त्याची भ्रष्ट नक्कल असलेल्या 'नवरा माझा नवसाचा' ह्या मराठी चित्रपटाप्रमाणे एका बस प्रवासात घडणारे प्रसंग सादर करणारी छोटी छोटी विनोदी स्किट्स असे स्वरूप असलेल्या त्या कार्यक्रमात विजय चव्हाण आणि माझ्यासाठी अपरिचित अशा अन्य कलावंतांनी सादर केलेल्या छोट्याशा विनोदी प्रसंगात, एका थांब्यावर बसमध्ये चढलेली एक सुंदर तरुणी बसच्या खिडकीवाल्या सीटवर बसलेल्या विजय चव्हाणांच्या शेजारी येऊन बसणार एवढ्यात तिच्या मागून चढलेला मक्ख चेहऱ्याचा एक वयस्कर मनुष्य तिला ती सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याचे सांगून स्वतः त्या सीटवर बसतो. एक सुंदर तरुणी शेजारी येऊन बसत असताना तिला हुसकावून हा खत्रूड म्हातारा आपल्या शेजारी येऊन बसल्याने त्याच्यावर वैतागलेले विजय चव्हाण त्या म्हाताऱ्याला छळण्यासाठी ज्या अनेक गमती जमती करतात त्यातली हि एक... हाताची घडी घालून निर्विकार चेहऱ्याने समोर बघत बसलेल्या त्या वयस्कर व्यक्तीच्या दंडावर अचानकपणे थोपटून "आजोबा तुम्ही नेपाळी आहात काय हो?" असा प्रश्न विजय चव्हाण विचारतात. त्यावर दचकलेली ती व्यक्ती "नाही" असे उत्तर देते. आपले मोठे डोळे आणखीन विस्फारत आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय आणि हातवारे करत काहीक्षण खिडकीतून बाहेर बघत बसल्यासारखे करून पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून "आजोबा तुम्ही... नको राहूदे..." असे म्हणत नकारार्थी मान हलवत प्रश्न अपुरा सोडून ते पुन्हा बाहेर बघत बसतात. अचानक दचकवण्याचा हा प्रकार अजून तीन-चार वेळा झाल्यावर मात्र ते स्थितप्रद्न्य आजोबा वैतागतात आणि काही वेळाने विजय चव्हाण पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून पुढे काही विचारणार एवढ्यात ते आजोबा त्यांना हाताने इशारा करुन थांबवत, "हे बघा मिस्टर, मी नेपाळी आहे का? हेच विचारायचय ना तुम्हाला? तर हो, मी नेपाळीच आहे... झालं तुमचं समाधान?" असा प्रतिप्रश्न विचारतात. त्यावर क्षणभर त्या आजोबांच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केल्यासारखे करून आपल्या चेहऱ्यावर परम आश्चर्याचे भाव आणत विजय चव्हाण त्यांना "काय म्हणता, तुम्ही नेपाळी आहात? पण खरं सांगतो तुमच्या चेहऱ्यावरुन तसे अजिबात वाटत नाही..." असे उद्गारतात तेव्हा नाट्यगृहात प्रचंड हशा पिकाला होता. वास्तविक अतिशय मोजकी वाक्ये आणि शब्द असलेल्या त्या संवाद/प्रसंगात एक पैशाचाही शाब्दिक विनोद नव्हता पण केवळ आपल्या चेहऱ्यावरचे विनोदी हावभाव, आवाज आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीच्या जोरावर स्वर्गीय विजय चव्हाण आणि त्यांना तेवढीच तोला मोलाची साथ देणाऱ्या आजोबांच्या भूमिकेतल्या कलाकाराने त्या प्रसंगात 'जान' आणून तो कमालीच्या विनोदी पद्धतीने सादर केला होता!

In reply to by झकासराव

टर्मीनेटर 24/07/2024 - 16:42
लेख फार उशिरा आला :) नियमित येऊद्या
येस्स सर... मधल्या काळात अचानक दोन लेख 'पाडले' गेल्याने हा भाग येण्यास उशीर झाला त्यासाठी दिलगीर आहे! प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

मस्त लिखाण आहे. प्रसंग रंगवुन सांगण्याची तुमची हातोटी नेहेमीच आवडते. अनोळखी कुटुंबाशी इतकी छान ओळख करुन घेतलीत. भारीच. एक सुचना करावीशी वाटते. प्लीज राग मानु नका. लिहिताना जरा लहान लहान वाक्य लिहिलीत तर वाचायला अजुन मजा येइल. तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-) बाकी लेखन मस्तच. फोटो अजुन असते तर मजा आली असती.

In reply to by स्मिता श्रीपाद

टर्मीनेटर 24/07/2024 - 17:02
छे हो त्यात राग काय मानायचा, उलट लेखनातील त्रुटी/उणिवा निदर्शनास आणून देणाऱ्या दर्दी मिपाकरांच्या सूचनांचे मी मनापासून स्वागतच करतो 👍
"तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-)"
माझ्या लेखांत ३५-४० शब्दांची मोठी वाक्ये असतात ही गोष्ट मागे मिपा वाचकांनी लक्षात आणून दिली होती. आज तुमचा प्रतिसाद वाचल्यावर ह्या लेखातली अशी मोठी वाक्ये शोधायला घेतली तेव्हा ३५-४० शब्द हा आकडा खूपच मागे पडून ७०-८० शब्दांचे वाक्यही सापडले आणि कहर म्हणजे एका वाक्यात तर तब्बल ११६ शब्दांनंतर पूर्णविराम आल्याचेही आढळले 😀 लोकं शंभर शब्दांत कथा (शशक) वगैरे लिहितात आणि इथे शंभरपेक्षा जास्त शब्दांचे एक वाक्य म्हणजे अतिरेकच झालाय म्हणायचा. लिहिण्याच्या ओघात माझ्याकडून शब्दसंख्येकडे विशेष लक्ष दिले जात नाही हे खरे, पण आपली सूचना लक्षात ठेऊन ती अमलात आणायचा प्रयत्न नक्कीच करण्यात येईल! मार्गदर्शक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कंजूस 23/07/2024 - 08:02
पर्यटन कसे करावे आणि लिहावे याचा नमुना. अगं अगं म्हशी xxx कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे देश कसा पाहावा आणि जाणावा याचा. आपण अगोदर वाचलेली ऐकलेली माहिती याचाच कित्तेघोटीव उपयोग न करणे हे आवडले. बाबांचा हॉटेल रुममध्येच राहून वाटसप गीता वाचत राहण्याचा{आणि संजयला मुक्त सोडण्याचा }सोशिकपणाही आवडला.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 25/07/2024 - 16:03
कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे
पण त्या कुत्र्यांच्या निमित्ताने माझ्या काठमांडुतील वास्तव्याला चार चांद लागले खरे! आणि हे बरं आहे, बाबांचा सोशिकपणा तेवढा दिसला पण आम्ही स्वेछेने पाळलेल्या १ - १.५ किलोमिटरच्या त्रिज्येच्या मर्यादेचे काय 😀 अर्थात त्या मर्यादेत 'मुक्त' रहाण्याचा संजयचा तो शेवटचा दिवस होता, एकदा का बाकिची काळजीवाहु मंडळी त्यांच्या सोबतीला आली कि मग त्या रात्रीपासुन तो 'मोकाट' सुटणार होता 😂

किल्लेदार 24/07/2024 - 06:16
हिमालय कुठंय? आला नाही अजूनसा. ही सर्व ठिकाणं हिमालयाच्या कुशीत नसल्यामुळे केली नाहीत. बरंय आयती ट्रिप घडतेय.

अथांग आकाश 25/07/2024 - 16:29
तुमचे चाकोरीबाहेरचे प्रवासावर्णन वाचणे हा नेहमीच आनंददायक अनुभव असतो! वाचकाला गुंतवून ठेवणारी चित्रदर्शी लेखनशैली, सुंदर फोटो आणि प्रवासात भेटलेल्या लोकांची व्यक्तिचित्रणे या बद्दल प्रत्येकवेळी काय वेगळं बोलणार? निव्वळ अप्रतिम!! नोव्हेंबर महिन्यात सहकुटुंब नेपाळ सहल करायचा विचार आहे. एका प्रसिद्ध यात्रा कंपनीकडून 7N/ 8D साठी माणशी ७४,००० रुपयांचे कोटेशन मिळाले आहे. तुमची परवानगी असल्यास सहलीचा कार्यक्रम आणि काही प्रश्न तुम्हाला व्य. नि. करतो. कृपया त्याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे हि विनंती.

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 25/07/2024 - 16:44
गोरगावलेकर । सौंदाळा । अथांग आकाश प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश त्यासाठी परवानगी कशाला हवी, पाठवा व्य. नि. वर बिनधास्त. त्याविषयी जेवढी माहिती असेल ती नक्कीच शेअर करीन!

थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत या बद्दल एक कडक सॅल्युट. हे कौशल्य पाहून असे वाटले की आपण राॅ किवां बनारस येथील पंडा असायला हवे होते. विना सहकार नही उद्धार ही उक्ती इथे साकार होताना दिसते. कॅ उपरेती यांना सुद्धा एक कडक सॅल्युट. अफलातून समाज कार्य करत आहेत. लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 24/07/2024 - 11:40
उत्साहवर्धक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"थोड्याच वेळात अनोळखी प्राॅमिसच्या घरण्याची पाळे मुळे खणून काढलीत"
थोडा वेळ नाही हो कर्नलसाहेब, तब्बल पाच रात्री आणि सहा दिवसांच्या काठमांडूतील एकूण वास्तव्यकालात रोजच भेट होणाऱ्या वीरप्रताप आणि आमच्यातलाच एक होऊन गेलेल्या प्रॉमीसकडून तुकड्या तुकड्यांत मिळालेली माहिती एकत्रितरीत्या लिहिल्याने ती कमी वेळात मिळाल्यासारखे वाटणे साहजिक आहे! मागच्या भागावरच्या सौंदाळा ह्यांच्या प्रतिसादावर दिलेल्या उपप्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझा गाढ विश्वास असलेल्या 'योगायोगातुन' ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या एका रात्रीसाठीच आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूची रूम मिळणे, तिथून वीरप्रताप, प्रॉमिस आणि त्याचे ते दोन झकास कुत्रे दिसणे, त्या कुत्र्यांची नावे टॉमी, रॉकी, जॅकी वगैरे सारखी पठडीतली नसून ती कुरो आणि अकामारू सारखी सर्वसामान्यपणे अपरिचित अशी असणे, त्यांचा जपानी कॉमिक्स/ऍनिमेशी असलेल्या संबंधाचा विषय निघण्यातून दोन समानछंदी व्यक्तींमध्ये तात्काळ जवळीक निर्माण होणे वगैरे वगैरे अशी एक प्रकारची चेन रिऍक्शनच सुरु होण्यातून पुढच्या गोष्टी घडत गेल्या असे म्हणता येईल हवेतर. अन्यथा जगाच्या पाठीवर अशा नावांचे इसम अस्तित्वात आहेत हे देखील कधी समजले नसते. अर्थात समोरच्या व्यक्तीही मक्ख, खडूस, तिरसट, माणूसघाण्या नसून मनमिळाऊ असल्याने त्यांच्याशी वेव्हलेंथ छान जुळली हे देखील तितकेच महत्वाचे 😀

श्वेता२४ 21/07/2024 - 12:48
प्रमेश आणि अभय यांच्या नावाचा झालेला अपभ्रं श याबद्दलची माहिती दिली ते वाचून हसून डोक्याला हातच लावला. संग्रहालयाची माहिती आवडली. काही भाग खूप खूपच आवडला

प्रचेतस 22/07/2024 - 09:11
तुमचे लिखाण म्हणजे नुसती प्रवासवर्णने नसून त्यात आलेल्या अनुभवांचा एक खजिनाच असतो. ठिकाणांचे तपशीलवार वर्णन, भेटलेल्या विविध व्यक्तींची चित्रणे आदी सर्व काही डोळ्यांसमोर उभे राहते आणि त्यामुळे तुमच्यासोबत आमचीही सफर होत राहते.

Bhakti 22/07/2024 - 11:03
खुपच सुंदर लिहिलंय! तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय 😁 अनेक लेखांमध्ये अनेक बिझनेस आराखडा(model) तुम्ही ज्या पद्धतीने मांडता ना.. की भारीच !! नावांची गंम्मत खासच!

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 24/07/2024 - 16:22
श्वेता२४ । मुवि काका । प्रचेतस । भक्ति उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
"तुम्ही नेपाळचेच आहात असं वाटतेय"
😂 ह्या वाक्यावरून बारा-तेरा वर्षांपूर्वी कुठल्याशा सेवाभावी संस्थेने मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला रंगभूमी गाजवणाऱ्या दिग्गज कलावंतांचा सहभाग असलेला एक मस्त विशेष कार्यक्रम मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पाहिला होता त्यातले एक स्किट आठवले. मला नाटक हा प्रकार अजिबात आवडत नसल्याने रंगभूमीवरचे फारसे कलाकार नावानेही माहिती नाहीत पण टीव्ही आणि चित्रपट माध्यमांमुळे परिचित झालेले विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, सतीश तारे असे काही गुणी (दिवंगत) कलाकारही त्या कार्यक्रमात असल्याचे आठवते. एका बसच्या अंतर्भागाचा सेट उभारून त्यात 'बॉम्बे टू गोवा' ह्या हिंदी किंवा त्याची भ्रष्ट नक्कल असलेल्या 'नवरा माझा नवसाचा' ह्या मराठी चित्रपटाप्रमाणे एका बस प्रवासात घडणारे प्रसंग सादर करणारी छोटी छोटी विनोदी स्किट्स असे स्वरूप असलेल्या त्या कार्यक्रमात विजय चव्हाण आणि माझ्यासाठी अपरिचित अशा अन्य कलावंतांनी सादर केलेल्या छोट्याशा विनोदी प्रसंगात, एका थांब्यावर बसमध्ये चढलेली एक सुंदर तरुणी बसच्या खिडकीवाल्या सीटवर बसलेल्या विजय चव्हाणांच्या शेजारी येऊन बसणार एवढ्यात तिच्या मागून चढलेला मक्ख चेहऱ्याचा एक वयस्कर मनुष्य तिला ती सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याचे सांगून स्वतः त्या सीटवर बसतो. एक सुंदर तरुणी शेजारी येऊन बसत असताना तिला हुसकावून हा खत्रूड म्हातारा आपल्या शेजारी येऊन बसल्याने त्याच्यावर वैतागलेले विजय चव्हाण त्या म्हाताऱ्याला छळण्यासाठी ज्या अनेक गमती जमती करतात त्यातली हि एक... हाताची घडी घालून निर्विकार चेहऱ्याने समोर बघत बसलेल्या त्या वयस्कर व्यक्तीच्या दंडावर अचानकपणे थोपटून "आजोबा तुम्ही नेपाळी आहात काय हो?" असा प्रश्न विजय चव्हाण विचारतात. त्यावर दचकलेली ती व्यक्ती "नाही" असे उत्तर देते. आपले मोठे डोळे आणखीन विस्फारत आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय आणि हातवारे करत काहीक्षण खिडकीतून बाहेर बघत बसल्यासारखे करून पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून "आजोबा तुम्ही... नको राहूदे..." असे म्हणत नकारार्थी मान हलवत प्रश्न अपुरा सोडून ते पुन्हा बाहेर बघत बसतात. अचानक दचकवण्याचा हा प्रकार अजून तीन-चार वेळा झाल्यावर मात्र ते स्थितप्रद्न्य आजोबा वैतागतात आणि काही वेळाने विजय चव्हाण पुन्हा त्यांच्या दंडावर थोपटून पुढे काही विचारणार एवढ्यात ते आजोबा त्यांना हाताने इशारा करुन थांबवत, "हे बघा मिस्टर, मी नेपाळी आहे का? हेच विचारायचय ना तुम्हाला? तर हो, मी नेपाळीच आहे... झालं तुमचं समाधान?" असा प्रतिप्रश्न विचारतात. त्यावर क्षणभर त्या आजोबांच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केल्यासारखे करून आपल्या चेहऱ्यावर परम आश्चर्याचे भाव आणत विजय चव्हाण त्यांना "काय म्हणता, तुम्ही नेपाळी आहात? पण खरं सांगतो तुमच्या चेहऱ्यावरुन तसे अजिबात वाटत नाही..." असे उद्गारतात तेव्हा नाट्यगृहात प्रचंड हशा पिकाला होता. वास्तविक अतिशय मोजकी वाक्ये आणि शब्द असलेल्या त्या संवाद/प्रसंगात एक पैशाचाही शाब्दिक विनोद नव्हता पण केवळ आपल्या चेहऱ्यावरचे विनोदी हावभाव, आवाज आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीच्या जोरावर स्वर्गीय विजय चव्हाण आणि त्यांना तेवढीच तोला मोलाची साथ देणाऱ्या आजोबांच्या भूमिकेतल्या कलाकाराने त्या प्रसंगात 'जान' आणून तो कमालीच्या विनोदी पद्धतीने सादर केला होता!

In reply to by झकासराव

टर्मीनेटर 24/07/2024 - 16:42
लेख फार उशिरा आला :) नियमित येऊद्या
येस्स सर... मधल्या काळात अचानक दोन लेख 'पाडले' गेल्याने हा भाग येण्यास उशीर झाला त्यासाठी दिलगीर आहे! प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

मस्त लिखाण आहे. प्रसंग रंगवुन सांगण्याची तुमची हातोटी नेहेमीच आवडते. अनोळखी कुटुंबाशी इतकी छान ओळख करुन घेतलीत. भारीच. एक सुचना करावीशी वाटते. प्लीज राग मानु नका. लिहिताना जरा लहान लहान वाक्य लिहिलीत तर वाचायला अजुन मजा येइल. तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-) बाकी लेखन मस्तच. फोटो अजुन असते तर मजा आली असती.

In reply to by स्मिता श्रीपाद

टर्मीनेटर 24/07/2024 - 17:02
छे हो त्यात राग काय मानायचा, उलट लेखनातील त्रुटी/उणिवा निदर्शनास आणून देणाऱ्या दर्दी मिपाकरांच्या सूचनांचे मी मनापासून स्वागतच करतो 👍
"तुमची वाक्य खुपच मोठी मोठी, काही ठीकाणी ४ ओळींनंतर पुर्णविराम येतो आहे :-)"
माझ्या लेखांत ३५-४० शब्दांची मोठी वाक्ये असतात ही गोष्ट मागे मिपा वाचकांनी लक्षात आणून दिली होती. आज तुमचा प्रतिसाद वाचल्यावर ह्या लेखातली अशी मोठी वाक्ये शोधायला घेतली तेव्हा ३५-४० शब्द हा आकडा खूपच मागे पडून ७०-८० शब्दांचे वाक्यही सापडले आणि कहर म्हणजे एका वाक्यात तर तब्बल ११६ शब्दांनंतर पूर्णविराम आल्याचेही आढळले 😀 लोकं शंभर शब्दांत कथा (शशक) वगैरे लिहितात आणि इथे शंभरपेक्षा जास्त शब्दांचे एक वाक्य म्हणजे अतिरेकच झालाय म्हणायचा. लिहिण्याच्या ओघात माझ्याकडून शब्दसंख्येकडे विशेष लक्ष दिले जात नाही हे खरे, पण आपली सूचना लक्षात ठेऊन ती अमलात आणायचा प्रयत्न नक्कीच करण्यात येईल! मार्गदर्शक प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कंजूस 23/07/2024 - 08:02
पर्यटन कसे करावे आणि लिहावे याचा नमुना. अगं अगं म्हशी xxx कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे देश कसा पाहावा आणि जाणावा याचा. आपण अगोदर वाचलेली ऐकलेली माहिती याचाच कित्तेघोटीव उपयोग न करणे हे आवडले. बाबांचा हॉटेल रुममध्येच राहून वाटसप गीता वाचत राहण्याचा{आणि संजयला मुक्त सोडण्याचा }सोशिकपणाही आवडला.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 25/07/2024 - 16:03
कुत्र्या मला कुठे नेशी हा किस्सा मार्गदर्शक आहे
पण त्या कुत्र्यांच्या निमित्ताने माझ्या काठमांडुतील वास्तव्याला चार चांद लागले खरे! आणि हे बरं आहे, बाबांचा सोशिकपणा तेवढा दिसला पण आम्ही स्वेछेने पाळलेल्या १ - १.५ किलोमिटरच्या त्रिज्येच्या मर्यादेचे काय 😀 अर्थात त्या मर्यादेत 'मुक्त' रहाण्याचा संजयचा तो शेवटचा दिवस होता, एकदा का बाकिची काळजीवाहु मंडळी त्यांच्या सोबतीला आली कि मग त्या रात्रीपासुन तो 'मोकाट' सुटणार होता 😂

किल्लेदार 24/07/2024 - 06:16
हिमालय कुठंय? आला नाही अजूनसा. ही सर्व ठिकाणं हिमालयाच्या कुशीत नसल्यामुळे केली नाहीत. बरंय आयती ट्रिप घडतेय.

अथांग आकाश 25/07/2024 - 16:29
तुमचे चाकोरीबाहेरचे प्रवासावर्णन वाचणे हा नेहमीच आनंददायक अनुभव असतो! वाचकाला गुंतवून ठेवणारी चित्रदर्शी लेखनशैली, सुंदर फोटो आणि प्रवासात भेटलेल्या लोकांची व्यक्तिचित्रणे या बद्दल प्रत्येकवेळी काय वेगळं बोलणार? निव्वळ अप्रतिम!! नोव्हेंबर महिन्यात सहकुटुंब नेपाळ सहल करायचा विचार आहे. एका प्रसिद्ध यात्रा कंपनीकडून 7N/ 8D साठी माणशी ७४,००० रुपयांचे कोटेशन मिळाले आहे. तुमची परवानगी असल्यास सहलीचा कार्यक्रम आणि काही प्रश्न तुम्हाला व्य. नि. करतो. कृपया त्याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे हि विनंती.

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 25/07/2024 - 16:44
गोरगावलेकर । सौंदाळा । अथांग आकाश प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश त्यासाठी परवानगी कशाला हवी, पाठवा व्य. नि. वर बिनधास्त. त्याविषयी जेवढी माहिती असेल ती नक्कीच शेअर करीन!
आधीचे भाग: "सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले..."

विमानातून घडलेले काठमांडू शहराचे विहंगम दर्शन ▼

डोन्ट टच द मनी

प्रसाद गोडबोले ·

गवि 22/07/2024 - 13:25
आशय चांगला. जमेल तितके पाळावे इतके तरी पटावे लोकांना. अर्थात या attitude मध्ये मोजणी कारकून होता येईल पण उद्योजक होऊन यशस्वी व्हायला जी भूक आणि पॅशन आवश्यक असते ती याने येणार नाही. कोणीतरी तो वाईटपणा घेणे आवश्यक असेल. ऑन अ लायटर नोट, यासाठीच आता यूपीआय वर भर आहे सर्वत्र ;-)

In reply to by गवि

धन्यवाद गवि. भूक आणि पॅशन , प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून , काहीतरी भव्य लक्ष्याकडे वाटचाल करत असतानाही ज्याला हे अलिप्तपण जपता येतं त्याला "श्रीमंत योगी" म्हणतात. आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे तसा एक आदर्श आहे ! अर्थात "मी त्यांच्यासारखा होणार" असं "आम्ही" म्हणालो तर मोठ्ठा गहजब माजेल. #आता_मला_दहशत_वाटते . नकोच. पण ठीक आहे, अगदी श्रीमंत नाही होता आले तरी आपण योगी तरी निश्चितच होऊ शकतो. चरैवाति चरैवाति ।। बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण जो विचार करतो तो अगदीच ridiculous आणि अनाकलनीय नाही , आपल्याला व्यवस्थित अभिव्यक्त होता येतंय हा दिलासा मिळतो तुमचे प्रतिसाद पाहून. हे खूप मोठ्ठं यश आहे माझ्यासाठी ! _/\_

गवि 22/07/2024 - 13:25
आशय चांगला. जमेल तितके पाळावे इतके तरी पटावे लोकांना. अर्थात या attitude मध्ये मोजणी कारकून होता येईल पण उद्योजक होऊन यशस्वी व्हायला जी भूक आणि पॅशन आवश्यक असते ती याने येणार नाही. कोणीतरी तो वाईटपणा घेणे आवश्यक असेल. ऑन अ लायटर नोट, यासाठीच आता यूपीआय वर भर आहे सर्वत्र ;-)

In reply to by गवि

धन्यवाद गवि. भूक आणि पॅशन , प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून , काहीतरी भव्य लक्ष्याकडे वाटचाल करत असतानाही ज्याला हे अलिप्तपण जपता येतं त्याला "श्रीमंत योगी" म्हणतात. आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे तसा एक आदर्श आहे ! अर्थात "मी त्यांच्यासारखा होणार" असं "आम्ही" म्हणालो तर मोठ्ठा गहजब माजेल. #आता_मला_दहशत_वाटते . नकोच. पण ठीक आहे, अगदी श्रीमंत नाही होता आले तरी आपण योगी तरी निश्चितच होऊ शकतो. चरैवाति चरैवाति ।। बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण जो विचार करतो तो अगदीच ridiculous आणि अनाकलनीय नाही , आपल्याला व्यवस्थित अभिव्यक्त होता येतंय हा दिलासा मिळतो तुमचे प्रतिसाद पाहून. हे खूप मोठ्ठं यश आहे माझ्यासाठी ! _/\_
लेखनविषय:
लेखनप्रकार
Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता ! __________________________ बाबा म्हणाले - डोन्ट टच द मनी . डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - पण महाराज , पैशाशिवाय माझे दैनंदिन व्यवहार कसे होणार , माझी पुस्तके , माझा प्रवास , माझें जेवण , खाणेपिणे , ? बाबा म्हणाले - हां तेवढ्यापुरतं ठीक आहे , पण त्या व्यतिरिक्त, डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - ठीक आहे , प्रयत्न करतो . :) __________________________ संध्याकाळाची वेळ .

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

श्वेता२४ ·

श्वेता२४ 20/07/2024 - 15:09
हा धागा भटकंती या सदरामध्ये हलवावा. त्याचबरोबर विनंती की बरेच दिवस झाले मी केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे. त्यामुळे मी कुठल्याही पीसी वरून किंवा मोबाईल वरती लॉगिन करू शकत नाही आहे. त्यामुळे माझा पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व मला तसे माझ्या व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे. मी यापूर्वीही अनेकदा संपादक मंडळ, सरपंच तसेच श्री प्रशांत यांना व्यक्तिगत संदेशाद्वारे कळवले आहे. तथापि अजूनही माझ्या पासवर्ड रिसेट करून दिला गेलेला नाही. पासवर्ड रिसेट करायला गेले तर तो होत नाही आहे. कृपया सहकार्य करावे.

In reply to by श्वेता२४

चौथा कोनाडा 24/07/2024 - 18:28
मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे
नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा ... मग पुन्हा नविन आयडीने उघडावा लागतो (तेंव्हाही तांत्रिक घोळ होतातच )
पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे.
या विनंतीचा आदर राखून संपादक मंडळ, सरपंच, मिपामालक यांनी प्राधान्याने लक्ष देऊन मिपाकरांचा दुवा घ्यावा अशी माझी ही मिपाकर या नात्याने नम्र विनंती !

In reply to by चौथा कोनाडा

श्वेता२४ 24/07/2024 - 23:09
नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा मध्यंतरी बरेच महिने हाच प्रॉब्लेम झाला होता की मी इथे केवळ वाचन मात्र होते. इथे कोणाचा आहे पर्सनल मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. त्यामुळे कुणाला कॉन्टॅक्ट करून याबाबत व्यक्तिगत संदेश संपादकांना पाठवावा हे मला कळत नव्हते योगायोगाने काही महिन्यांपूर्वी चोपदार आहे मीपावाचक आहेत हे मला ऑफिसमध्ये कळाले त्यामुळे त्यांना मी माझा पासवर्ड रिसेट करायला सांगितला तो रिसेटही झाला परंतु नंतर काय प्रॉब्लेम झाला कळालं नाही तर पुन्हा लॉक झाला आहे त्यामुळे गेले काही महिने मी पुन्हा वाचन मात्र झाले चोपदारांनी बरेच व्यक्तिगत संदेश मालकांना पाठवले तथापि काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे नोव्हेंबर नंतर आता बरेच महिने झाले तरी मला ही मालिका प्रसिद्ध करता आली नव्हती योगायोगाने एकदा माझ्या मोबाईल वरती मी उघडून बघितले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉगिन झाले त्यामुळेच केवळ ही लेखमाला घेऊ शकते आहे परंतु हा लेख मोबाईल वरून अपलोड करताना खूप जीकीरीचे होत आहे. जर इथूनही भविष्यात ऑटो लॉगिन झाले नाही तर माझा आयडी उडालाच म्हणायचा.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 25/07/2024 - 14:09
केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे.
मोबाईलवरून तुमचे लॉगिन होतंय म्हणजे तुमचा आयडी व पासवर्ड लॉक वगैरे झालेला नाहिये! ज्यावरुन लॉगीन होतंय त्या तुमच्या मोबाइलच्या ब्राउझर सेटिंग्स मध्ये जाऊन, तुमच्या फोनच्या os आणि ब्राउझर नुसार 'Saved logins', 'Passwords' किंवा 'password manager' पैकी जो कुठला ऑप्शन दिसेल त्यात जाऊन misalpav.com साठी सेव्ह केलेला पासवर्ड तुम्ही 'Show Password' किंवा 'View Password' वर क्लिक करून बघू शकता आणि तो PC, लॅपटॉप मध्ये टंकून लॉगिन करु शकता! त्यासाठी पासवर्ड रिसेट करण्याची काही आवश्यकता आहे असे वाटत नाही.

टर्मीनेटर 21/07/2024 - 01:40
कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही.
😀 केरळमध्ये खाद्यपदार्थ बनवताना खोबरेल तेलाचा वापर मुबलक प्रमाणात होत असल्याने मला तिथल्या अनेक पारंपारीक पदार्थांप्रमाणेच विशेषत: खोबरेल तेलात तळलेले खाद्यपदार्थ अजिबात आवडत नाहित, अगदी तिथल्या प्रसिद्ध बनाना चिप्स सुद्धा...
मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही.
सहाजीक आहे! मुन्नारला तुम्ही कुठल्या सिझनमध्ये जाता ह्यावर पण थोडे अवलंबुन असते. मुळात आपल्या पर्यटनाचा प्रकार कुठला आहे ह्यावर पण ठिकाणांची निवड चुकिची किंवा बरोबर ठरु शकते. leisure travel हा उद्देश असेल तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुन्नारला दोन ते तीन दिवसाचा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मुक्काम करणे हा आनंददायी अनुभव ठरु शकतो.

In reply to by टर्मीनेटर

श्वेता२४ 21/07/2024 - 11:45
टर्मिनेटरची तुमचे म्हणणे अगदीच बरोबर आहे. जर कोणी नवविवाहित दांपत्य असेल आणि ते जर मधुचंद्रासाठी जाणार असेल तर त्यांच्यासाठी मुन्नार हा स्वर्ग असेल व तिथे तीन-चार दिवस सुद्धा त्यांच्यासाठी कमी पडतील. ज्यांना रेंडाळायला आवडते, निवांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यायला आवडतो, ज्यांना आराम करायला जायचं आहे, त्यांच्यासाठी देखील हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. परंतु आपण फॅमिली सोबत असू आणि आपल्याला केरळमधील इतरही ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील, हाताशी निवडक वेळ असेल ,तर मुन्नार हे तिथे पोहोचण्याचा एक दिवस आणि एक दिवस स्थानिक स्थळ दर्शन खूप झाले. विशेषतः लहान मुले जर सोबत असतील तर ती दोन दिवसांपेक्षा जास्त काळा नंतर कंटाळू शकतात.

श्वेता२४ 22/07/2024 - 11:53
येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत. - हो. नोव्हेंबर एंडला आमची सहल झाली. त्यामानाने धबधब्यांमध्ये पाणी खूप जास्त नव्हते असेच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ज्यांनी ट्रेक केला आहे त्यांना असे दुरूनच धबधबे पाहणे म्हणजे काहीच वाटणार नाही. धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर अगदी भिजायचे नाही असे ठरवले तरी किमान सुखरूप पणे पाय तरी सोडून बसता आले पाहिजे. पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 24/07/2024 - 08:46
@ प्रचेतस
"येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत."
नाही हो, येथील सगळेच धबधबे इतकेही लहान नाहीयेत 😀 अथिरापल्ली जबरदस्त आहे आणि खाली गोरगावलेकर ताईंनी उल्लेख केलेल्या इरवीकुलम राष्ट्रीय उद्यानातही अनेक लहान मोठे धबधबे आहेत. वायनाडला केरळमधला सगळ्यात मोठा धबधबा आहे म्हणतात, पण तो अजुन तरी पाहिला नाहीये. अर्थात सगळा सीझनचा खेळ आहे, अथिरापल्ली धबधब्याला केरळचा नायगारा का म्हणतात ते पाहायला एकदा जुलै-ऑगस्ट मधेच जायला पाहिजे. २०२० पासून केरळमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडतोय. गेल्या महिन्यात एक मित्र त्रिशुर ह्या आपल्या मूळ गावी जाऊन आला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पावसाला सुरुवात होऊन महिनाही झाला नसतानाचा त्याने पाठवलेला खालचा अथिरापल्ली धबधब्याचा फोटो पाहिल्यावर आता चालकुडी नदी दुथडी भरून वहायला लागल्यावर तो कसला भन्नाट दिसत असेल ह्याची कल्पना करतोय! @ श्वेता २४
"पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला."
हो, असंख्य घळी तयार झाल्यामुळे पाण्यात उतरणे रिस्की असल्याने काहीसे लांबूनच बघावे लागतात खरे! गेल्या केरळ भेटीत अथिरापल्लीकडे जातानाच्या रस्त्यावर ज्या ठिकाणाहून त्याचे लांबून पूर्णरूपात दर्शन घडते तिथुन त्याचा झूम करून काढलेला हा फोटो... सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत तीनशे फुटांपेक्षा जास्त रुंद दिसणाऱ्या ह्या धबधब्याच्या जानेवारीच्या अगदी शेवटी शेवटी त्याच्या केवळ तीन धाराच कोसळत असलेल्या लांबुन पाहून आमचाही तेव्हा काहीसा हिरेमोड झाल्याने आता दरी उतरण्याची मेहनत घेऊन त्याच्या पायथ्यापर्यंत जावे कि नाही अशा विचारात आम्ही पडलो होतो पण ड्रायव्हरने सांगितले "नक्की जा, आत्ता पाण्याचा फोर्स कमी असल्याने तुम्हाला सीझनमध्ये कधीही जाता येणार नाही इतके त्याच्या जवळ जाता येईल." त्याच्या सांगण्यावरून ती निसर्गरम्य दरी उतरून खाली जाऊन परत वर येण्यात खूप दमछाक झाली पण धबधब्याच्या डावीकडच्या धारेच्या खूप आणि उजवीकडच्या त्या दोन सुप्रसिद्ध (मणिरत्नम स्पेशल) धारांच्या बऱ्यापैकी जवळ जाता आल्याने आणि थोड्या अंतरावर पाण्याचा प्रवाह अगदी मंद असलेल्या उथळ भागात उतरताही आल्याने मजा पण खूप आली होती. बाकी मणिरत्नम ह्यांच्या 'दिल से' मधल्या "जिया जले जान जले", 'गुरु' मधल्या "बरसो रे मेघा मेघा" आणि 'रावण' मधल्या "बेहने दे मुझे बेहने दे" ह्या गाण्यांमुळे अथिरापल्ली धबधब्याला देशभरात चांगली प्रसिद्धी मिळाली पण VFX चा भरपूर वापर केला असला तरी 'बाहुबली' चित्रपटाने मात्र त्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणले.

गोरगावलेकर 22/07/2024 - 14:54
काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच. इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान, मुटिपट्टी डॅम, बोटॅनिकल गार्डन हि खरोखर चांगली ठिकाणे आहेत.

श्वेता२४ 22/07/2024 - 18:37
काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं .प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

किल्लेदार 24/07/2024 - 06:31
कौटुंबिक सहल असेल तर रुळलेली ठिकाणं आणि ती सुद्धा पीक सीझनमधे बघण्याशिवाय इलाज नसतो. पण चहाचे मळे सह्याद्रीत दिसायचे नाहीत तेव्हा मुन्नार इज ए मस्ट :). वीस वर्षांपूर्वी मुन्नारला गेलो होतो तेव्हा अनामुडी हे सर्वोच्च शिखर विशेष आवडले होते. मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही.

In reply to by किल्लेदार

प्रचेतस 24/07/2024 - 07:02
चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात, आंबा गावाच्याअलीकडे चहा फॅक्टरी होती, डोंगरउतारावर चहाचे मळे होते. खास तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघितलेले होते. हल्ली ही फॅक्टरी बंद पडलीय असे ऐकिवात आहे.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 24/07/2024 - 09:22
"मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही."
वाह! वीस वर्षांपूर्वी रस्त्यावर त्यांचा कळप बघायला मिळाला म्हणजे खुप नशीबवान आहात. आता खास त्यांच्यासाठी राखीव अभयारण्य असलेल्या एरवीकुलम नॅशनल पार्कमध्येही निलगिरी थारचे दर्शन घडेल ह्याची शाश्वती नाही. आम्हाला तीथे त्यांचे दोन कळप तरी दिसले होते पण थेक्कडीचा अनुभव तुमच्यासारखाच होता. प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा तिथे काहीही दिसले नाही! बाकी सहलकाळात एखादा दिवस रिकामा ठेउन दरीचा 'व्ह्यु' मिळणाऱ्या हॉटेलच्या रुमच्या टेरेस्/बाल्कनीत तासंतास निवांतपणे बसुन दक्षिणेकडच्या राज्यांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मॅन्शन हाउस' ह्या फ्रेंच स्टाईल ब्रँडीचा आस्वाद घेत धुक्याच्या लपंडावात मध्येच हरवणारी तर मध्येच दॄष्यमान होणारी दुरवरची पर्वतशिखरे आणि दरीची विलोभनिय दृष्ये पहाण्यासाठीही मुन्नार इज ए मस्ट 😀 @ प्रचेतस
"चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात"
रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.

In reply to by टर्मीनेटर

गवि 24/07/2024 - 10:09
रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.
+१ मूळ लेखाबद्दल: लेख तपशीलवार आणि उत्तम. मुन्नार फारसे आवडले नाही, या वाक्याचा पुन्हा पुन्हा विचार करत आहे. मी पंधरा सोळा वर्षांपूर्वी बघितले होते तेव्हा मला तो केरळ ट्रिपमधला हाय पॉइंट वाटला होता. आता इतर अनेक पर्यटन स्थळांप्रमाणे मुन्नारलाही उतरती कळा लागली की काय? ठिकाणे हळूहळू बदलतात, क्राऊड वाढत जातो तसे माहोल आणि वातावरण देखील बदलत जाते असा अनुभव आहे.

In reply to by किल्लेदार

गोरगावलेकर 24/07/2024 - 11:54
आम्हालाही निलगिरी थारचे अगदी जवळून दर्शन झाले होते आणि अगदी बाजूला उभे राहून त्याच्यासोबत फोटोही घेतले होते.

In reply to by गोरगावलेकर

टर्मीनेटर 24/07/2024 - 12:01
मस्तच आहेत फोटोज... आम्हाला इतक्या जवळुन नव्हते दिसले. बाकी खास शेळीच्या एखाद्या प्रजातीसाठी राखीव असणारे हे जगातले एकमेव अभयारण्य असावे. चु.भु.दे.घे.

किल्लेदार 24/07/2024 - 20:03
माझ्याकडे २३ वर्षांपूर्वी कोडॅक केबी २० हा फिल्म कॅमेरा होता. तेव्हा माझे फोटो सर्वोत्कृष्ट आहेत असा माझा दावा आहे :). ज्यांच्याकडे कधी हा कॅमेरा होता ते नक्की सहमत होतील. अर्थात ते फोटो माझ्या जुन्या अल्बम्स मध्ये असल्यामुळे हे मी सिद्ध करू शकणार नाही :D... (फोटो डेव्हलप होईतो निघाले आहेत का नाही याचीही शाश्वती नव्हती)

सिरुसेरि 27/07/2024 - 18:56
सुरेख वर्णन आणी फोटो . मुन्नार येथे कलरी पय्यटु या युद्धकलेचे आणी कथकली या नॄत्यकलेचे रोज संध्याकाळी तेथील मुद्रा कलासंस्थेकडुन सादरीकरण केले जाते. तेही अवश्य पाहण्यासारखे आहे .

श्वेता२४ 20/07/2024 - 15:09
हा धागा भटकंती या सदरामध्ये हलवावा. त्याचबरोबर विनंती की बरेच दिवस झाले मी केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे. त्यामुळे मी कुठल्याही पीसी वरून किंवा मोबाईल वरती लॉगिन करू शकत नाही आहे. त्यामुळे माझा पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व मला तसे माझ्या व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे. मी यापूर्वीही अनेकदा संपादक मंडळ, सरपंच तसेच श्री प्रशांत यांना व्यक्तिगत संदेशाद्वारे कळवले आहे. तथापि अजूनही माझ्या पासवर्ड रिसेट करून दिला गेलेला नाही. पासवर्ड रिसेट करायला गेले तर तो होत नाही आहे. कृपया सहकार्य करावे.

In reply to by श्वेता२४

चौथा कोनाडा 24/07/2024 - 18:28
मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे
नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा ... मग पुन्हा नविन आयडीने उघडावा लागतो (तेंव्हाही तांत्रिक घोळ होतातच )
पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे.
या विनंतीचा आदर राखून संपादक मंडळ, सरपंच, मिपामालक यांनी प्राधान्याने लक्ष देऊन मिपाकरांचा दुवा घ्यावा अशी माझी ही मिपाकर या नात्याने नम्र विनंती !

In reply to by चौथा कोनाडा

श्वेता२४ 24/07/2024 - 23:09
नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा मध्यंतरी बरेच महिने हाच प्रॉब्लेम झाला होता की मी इथे केवळ वाचन मात्र होते. इथे कोणाचा आहे पर्सनल मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. त्यामुळे कुणाला कॉन्टॅक्ट करून याबाबत व्यक्तिगत संदेश संपादकांना पाठवावा हे मला कळत नव्हते योगायोगाने काही महिन्यांपूर्वी चोपदार आहे मीपावाचक आहेत हे मला ऑफिसमध्ये कळाले त्यामुळे त्यांना मी माझा पासवर्ड रिसेट करायला सांगितला तो रिसेटही झाला परंतु नंतर काय प्रॉब्लेम झाला कळालं नाही तर पुन्हा लॉक झाला आहे त्यामुळे गेले काही महिने मी पुन्हा वाचन मात्र झाले चोपदारांनी बरेच व्यक्तिगत संदेश मालकांना पाठवले तथापि काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे नोव्हेंबर नंतर आता बरेच महिने झाले तरी मला ही मालिका प्रसिद्ध करता आली नव्हती योगायोगाने एकदा माझ्या मोबाईल वरती मी उघडून बघितले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉगिन झाले त्यामुळेच केवळ ही लेखमाला घेऊ शकते आहे परंतु हा लेख मोबाईल वरून अपलोड करताना खूप जीकीरीचे होत आहे. जर इथूनही भविष्यात ऑटो लॉगिन झाले नाही तर माझा आयडी उडालाच म्हणायचा.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 25/07/2024 - 14:09
केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे.
मोबाईलवरून तुमचे लॉगिन होतंय म्हणजे तुमचा आयडी व पासवर्ड लॉक वगैरे झालेला नाहिये! ज्यावरुन लॉगीन होतंय त्या तुमच्या मोबाइलच्या ब्राउझर सेटिंग्स मध्ये जाऊन, तुमच्या फोनच्या os आणि ब्राउझर नुसार 'Saved logins', 'Passwords' किंवा 'password manager' पैकी जो कुठला ऑप्शन दिसेल त्यात जाऊन misalpav.com साठी सेव्ह केलेला पासवर्ड तुम्ही 'Show Password' किंवा 'View Password' वर क्लिक करून बघू शकता आणि तो PC, लॅपटॉप मध्ये टंकून लॉगिन करु शकता! त्यासाठी पासवर्ड रिसेट करण्याची काही आवश्यकता आहे असे वाटत नाही.

टर्मीनेटर 21/07/2024 - 01:40
कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही.
😀 केरळमध्ये खाद्यपदार्थ बनवताना खोबरेल तेलाचा वापर मुबलक प्रमाणात होत असल्याने मला तिथल्या अनेक पारंपारीक पदार्थांप्रमाणेच विशेषत: खोबरेल तेलात तळलेले खाद्यपदार्थ अजिबात आवडत नाहित, अगदी तिथल्या प्रसिद्ध बनाना चिप्स सुद्धा...
मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही.
सहाजीक आहे! मुन्नारला तुम्ही कुठल्या सिझनमध्ये जाता ह्यावर पण थोडे अवलंबुन असते. मुळात आपल्या पर्यटनाचा प्रकार कुठला आहे ह्यावर पण ठिकाणांची निवड चुकिची किंवा बरोबर ठरु शकते. leisure travel हा उद्देश असेल तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुन्नारला दोन ते तीन दिवसाचा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मुक्काम करणे हा आनंददायी अनुभव ठरु शकतो.

In reply to by टर्मीनेटर

श्वेता२४ 21/07/2024 - 11:45
टर्मिनेटरची तुमचे म्हणणे अगदीच बरोबर आहे. जर कोणी नवविवाहित दांपत्य असेल आणि ते जर मधुचंद्रासाठी जाणार असेल तर त्यांच्यासाठी मुन्नार हा स्वर्ग असेल व तिथे तीन-चार दिवस सुद्धा त्यांच्यासाठी कमी पडतील. ज्यांना रेंडाळायला आवडते, निवांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यायला आवडतो, ज्यांना आराम करायला जायचं आहे, त्यांच्यासाठी देखील हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. परंतु आपण फॅमिली सोबत असू आणि आपल्याला केरळमधील इतरही ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील, हाताशी निवडक वेळ असेल ,तर मुन्नार हे तिथे पोहोचण्याचा एक दिवस आणि एक दिवस स्थानिक स्थळ दर्शन खूप झाले. विशेषतः लहान मुले जर सोबत असतील तर ती दोन दिवसांपेक्षा जास्त काळा नंतर कंटाळू शकतात.

श्वेता२४ 22/07/2024 - 11:53
येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत. - हो. नोव्हेंबर एंडला आमची सहल झाली. त्यामानाने धबधब्यांमध्ये पाणी खूप जास्त नव्हते असेच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ज्यांनी ट्रेक केला आहे त्यांना असे दुरूनच धबधबे पाहणे म्हणजे काहीच वाटणार नाही. धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर अगदी भिजायचे नाही असे ठरवले तरी किमान सुखरूप पणे पाय तरी सोडून बसता आले पाहिजे. पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 24/07/2024 - 08:46
@ प्रचेतस
"येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत."
नाही हो, येथील सगळेच धबधबे इतकेही लहान नाहीयेत 😀 अथिरापल्ली जबरदस्त आहे आणि खाली गोरगावलेकर ताईंनी उल्लेख केलेल्या इरवीकुलम राष्ट्रीय उद्यानातही अनेक लहान मोठे धबधबे आहेत. वायनाडला केरळमधला सगळ्यात मोठा धबधबा आहे म्हणतात, पण तो अजुन तरी पाहिला नाहीये. अर्थात सगळा सीझनचा खेळ आहे, अथिरापल्ली धबधब्याला केरळचा नायगारा का म्हणतात ते पाहायला एकदा जुलै-ऑगस्ट मधेच जायला पाहिजे. २०२० पासून केरळमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडतोय. गेल्या महिन्यात एक मित्र त्रिशुर ह्या आपल्या मूळ गावी जाऊन आला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पावसाला सुरुवात होऊन महिनाही झाला नसतानाचा त्याने पाठवलेला खालचा अथिरापल्ली धबधब्याचा फोटो पाहिल्यावर आता चालकुडी नदी दुथडी भरून वहायला लागल्यावर तो कसला भन्नाट दिसत असेल ह्याची कल्पना करतोय! @ श्वेता २४
"पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला."
हो, असंख्य घळी तयार झाल्यामुळे पाण्यात उतरणे रिस्की असल्याने काहीसे लांबूनच बघावे लागतात खरे! गेल्या केरळ भेटीत अथिरापल्लीकडे जातानाच्या रस्त्यावर ज्या ठिकाणाहून त्याचे लांबून पूर्णरूपात दर्शन घडते तिथुन त्याचा झूम करून काढलेला हा फोटो... सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत तीनशे फुटांपेक्षा जास्त रुंद दिसणाऱ्या ह्या धबधब्याच्या जानेवारीच्या अगदी शेवटी शेवटी त्याच्या केवळ तीन धाराच कोसळत असलेल्या लांबुन पाहून आमचाही तेव्हा काहीसा हिरेमोड झाल्याने आता दरी उतरण्याची मेहनत घेऊन त्याच्या पायथ्यापर्यंत जावे कि नाही अशा विचारात आम्ही पडलो होतो पण ड्रायव्हरने सांगितले "नक्की जा, आत्ता पाण्याचा फोर्स कमी असल्याने तुम्हाला सीझनमध्ये कधीही जाता येणार नाही इतके त्याच्या जवळ जाता येईल." त्याच्या सांगण्यावरून ती निसर्गरम्य दरी उतरून खाली जाऊन परत वर येण्यात खूप दमछाक झाली पण धबधब्याच्या डावीकडच्या धारेच्या खूप आणि उजवीकडच्या त्या दोन सुप्रसिद्ध (मणिरत्नम स्पेशल) धारांच्या बऱ्यापैकी जवळ जाता आल्याने आणि थोड्या अंतरावर पाण्याचा प्रवाह अगदी मंद असलेल्या उथळ भागात उतरताही आल्याने मजा पण खूप आली होती. बाकी मणिरत्नम ह्यांच्या 'दिल से' मधल्या "जिया जले जान जले", 'गुरु' मधल्या "बरसो रे मेघा मेघा" आणि 'रावण' मधल्या "बेहने दे मुझे बेहने दे" ह्या गाण्यांमुळे अथिरापल्ली धबधब्याला देशभरात चांगली प्रसिद्धी मिळाली पण VFX चा भरपूर वापर केला असला तरी 'बाहुबली' चित्रपटाने मात्र त्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणले.

गोरगावलेकर 22/07/2024 - 14:54
काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच. इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान, मुटिपट्टी डॅम, बोटॅनिकल गार्डन हि खरोखर चांगली ठिकाणे आहेत.

श्वेता२४ 22/07/2024 - 18:37
काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं .प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

किल्लेदार 24/07/2024 - 06:31
कौटुंबिक सहल असेल तर रुळलेली ठिकाणं आणि ती सुद्धा पीक सीझनमधे बघण्याशिवाय इलाज नसतो. पण चहाचे मळे सह्याद्रीत दिसायचे नाहीत तेव्हा मुन्नार इज ए मस्ट :). वीस वर्षांपूर्वी मुन्नारला गेलो होतो तेव्हा अनामुडी हे सर्वोच्च शिखर विशेष आवडले होते. मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही.

In reply to by किल्लेदार

प्रचेतस 24/07/2024 - 07:02
चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात, आंबा गावाच्याअलीकडे चहा फॅक्टरी होती, डोंगरउतारावर चहाचे मळे होते. खास तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघितलेले होते. हल्ली ही फॅक्टरी बंद पडलीय असे ऐकिवात आहे.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 24/07/2024 - 09:22
"मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही."
वाह! वीस वर्षांपूर्वी रस्त्यावर त्यांचा कळप बघायला मिळाला म्हणजे खुप नशीबवान आहात. आता खास त्यांच्यासाठी राखीव अभयारण्य असलेल्या एरवीकुलम नॅशनल पार्कमध्येही निलगिरी थारचे दर्शन घडेल ह्याची शाश्वती नाही. आम्हाला तीथे त्यांचे दोन कळप तरी दिसले होते पण थेक्कडीचा अनुभव तुमच्यासारखाच होता. प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा तिथे काहीही दिसले नाही! बाकी सहलकाळात एखादा दिवस रिकामा ठेउन दरीचा 'व्ह्यु' मिळणाऱ्या हॉटेलच्या रुमच्या टेरेस्/बाल्कनीत तासंतास निवांतपणे बसुन दक्षिणेकडच्या राज्यांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मॅन्शन हाउस' ह्या फ्रेंच स्टाईल ब्रँडीचा आस्वाद घेत धुक्याच्या लपंडावात मध्येच हरवणारी तर मध्येच दॄष्यमान होणारी दुरवरची पर्वतशिखरे आणि दरीची विलोभनिय दृष्ये पहाण्यासाठीही मुन्नार इज ए मस्ट 😀 @ प्रचेतस
"चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात"
रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.

In reply to by टर्मीनेटर

गवि 24/07/2024 - 10:09
रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.
+१ मूळ लेखाबद्दल: लेख तपशीलवार आणि उत्तम. मुन्नार फारसे आवडले नाही, या वाक्याचा पुन्हा पुन्हा विचार करत आहे. मी पंधरा सोळा वर्षांपूर्वी बघितले होते तेव्हा मला तो केरळ ट्रिपमधला हाय पॉइंट वाटला होता. आता इतर अनेक पर्यटन स्थळांप्रमाणे मुन्नारलाही उतरती कळा लागली की काय? ठिकाणे हळूहळू बदलतात, क्राऊड वाढत जातो तसे माहोल आणि वातावरण देखील बदलत जाते असा अनुभव आहे.

In reply to by किल्लेदार

गोरगावलेकर 24/07/2024 - 11:54
आम्हालाही निलगिरी थारचे अगदी जवळून दर्शन झाले होते आणि अगदी बाजूला उभे राहून त्याच्यासोबत फोटोही घेतले होते.

In reply to by गोरगावलेकर

टर्मीनेटर 24/07/2024 - 12:01
मस्तच आहेत फोटोज... आम्हाला इतक्या जवळुन नव्हते दिसले. बाकी खास शेळीच्या एखाद्या प्रजातीसाठी राखीव असणारे हे जगातले एकमेव अभयारण्य असावे. चु.भु.दे.घे.

किल्लेदार 24/07/2024 - 20:03
माझ्याकडे २३ वर्षांपूर्वी कोडॅक केबी २० हा फिल्म कॅमेरा होता. तेव्हा माझे फोटो सर्वोत्कृष्ट आहेत असा माझा दावा आहे :). ज्यांच्याकडे कधी हा कॅमेरा होता ते नक्की सहमत होतील. अर्थात ते फोटो माझ्या जुन्या अल्बम्स मध्ये असल्यामुळे हे मी सिद्ध करू शकणार नाही :D... (फोटो डेव्हलप होईतो निघाले आहेत का नाही याचीही शाश्वती नव्हती)

सिरुसेरि 27/07/2024 - 18:56
सुरेख वर्णन आणी फोटो . मुन्नार येथे कलरी पय्यटु या युद्धकलेचे आणी कथकली या नॄत्यकलेचे रोज संध्याकाळी तेथील मुद्रा कलासंस्थेकडुन सादरीकरण केले जाते. तेही अवश्य पाहण्यासारखे आहे .
आधीचे भाग 1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

     आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

वडोदरा,पावगढआणी चंपानेर -१

कर्नलतपस्वी ·

कंजूस 20/07/2024 - 08:58
सुरूवात दमदार. हॉटेल मोक्याचे गाठले आहे. .............. >>तेच किल्ले, तेच किनारे एकसमान ती उदास शहरे........>> हेच आमचं झालं होतं. अगोदरच्या तीन चार वर्षांत हे प्रकार झाल्याने पावागढ चंपानेर आता नको असे ठरले. त्यात यूट्यूबवरच्या विडिओंनी भर घातली. पुतळा नवीन म्हणून थोडक्यात जमवले. ( चंदेरी करता येईल का विचारणा सूचना झाली होती. पण पाटणजवळच्या रानी की वाव ची आठवण झाली. पाटोळा साडी केंद्र फक्त टूअरच्या बसेस येतात तेव्हाच उघडतात. एरवी उपऱ्यांसाठी उघडत नाहीत. तसेही सर्व राज्यांची प्रदर्शने बांद्रा लीलावती ग्राऊंडवर थंडीत भरतात आणि खरेदीची संधी मिळते. तसं पाहिलं तर साड्या खरेदी ही आता डेड इनवेस्टमेंट आहे.) गेली दहा वर्षे पर्यटन केलं पण खरेदी शून्य. हे लिहिण्याचं कारण की ट्रिप ठरवताना हा मुद्दा फारच जोर करतो.

अगदी,अगदी... १९९२ मधे जयपुर गेलो होतो. पर्यटक जेवढा खरेदी करेल तेव्हढी रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांची अतिरिक्त कमाई म्हणून ते ठरावीक एमापौरियम ,हाॅटेल मधे जबरदस्तीने घेऊन जातात. आम्हांलाही जावे लागले. तीथे महाराणी साडी गळ्यात मारली. सहाशे रूपये ढिले करावे लागले. त्यावेळचा पाच सहा दिवसांचा पगार,मरता क्या न करता साडी घेतली आणी वरती नच सुंदरी करू कोपा हे पद सुद्धा म्हणले. अलवर नोकरीचे गाव , घरी परत आल्यावर सर्वांना दाखवली तर कळाले हिच साडी तीनशे रूपयात मिळते. बडोद्याला खरेदी झाली. खरेदी झाली नाही तर भटकंतीचे त्यांना समाधान आणी आमची हळहळ याचे सुख कसे मिळणार? प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/07/2024 - 10:34
चलो गुजरात! वाचत आहे.रच्यकाने हवाई सुंदरीसाठीचे गाणी मस्तच.मला प्रवासात भेटलेले इतर प्रवासी (चांगले) की नेहमी आठवत राहतात... आणखी काही वर्षांनी मी अशा सह प्रवाशांवर सहज लेख लिहू शकेल 😀

श्वेता२४ 20/07/2024 - 16:04
तुमची वर्णन करण्याची पद्धती गंमतशीर आहे. हा भाग गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी आमचा एक मित्र बडोदा येथे राहत असल्यामुळे आमचे तिथे जाणे होत होते. त्यामुळे पाहून झाला आहे. मात्र चंपानेर पाहिलेला नसल्यामुळे त्याबाबत वाचायला उत्सुकता आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

टर्मीनेटर 21/07/2024 - 02:20
शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे याचा अंदाज येत होता
+१ तीन वेळा ह्या शहराला दिलेल्या भेटीतुन "हे शहर संपन्न आणी सुखवस्तू आहे" असेच माझेही निरीक्षण आहे! शिर्षकात पावागढचे नाव वाचुन पाचेक वर्षांपुर्वी तीथे केलेला एक उपद्व्याप आठवुन हसु आले! त्या बद्दल पावागढ विषयीच्या धाग्यावर लिहितो 😀 सुरुवात आवडली, पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

चित्रगुप्त 21/07/2024 - 14:41
सुरुवात खूप छान झाली आहे. पुढचे भाग लवकर यावेत. तुम्ही उतरला होता त्या हाटेलीचे फोटो / नाव द्यावेत, कधी गेलो तर उपयोगी पडेल. (तसेच प्रत्येक भागाचे शेवटी त्या दिवसातले मुख्य खर्च किती हेही दिल्यास वडोदरापर्यटतोत्सुकबंधुभगिनींस उपयोगी होईल) (सत्तरचे दशकात एका मित्रासह साध्या सायकलने इंदौर-बडोदे-इंदौर असा प्रवास करून एक आठवडा राहिलो होतो. ही सफर मुद्दाम तिथली संग्रहालये बघण्यासाठी केली होती. त्याचा वृत्तांत तेंव्हाची रोजनिशी हुडकून लिहीता येईल. प्रयत्न करेन) राजवाड्यानजीकचे फत्तेसिंह संग्रहालय बघितले का ?

In reply to by चित्रगुप्त

होय पाहीले आहे. सुंदर कलेक्शन आहे. ऑडिओ इक्विपमेंट ची सोय केल्याने भरपूर माहीती मिळते. अधुनिक तंत्रज्ञानाचा य्योग्य वापर केला आहे. तिकीटे, फिरण्याचा खर्च तसा नगण्यच आहे. बाकी हाॅटेल,खाणेपिणे हे प्रत्येकाच्या आवडी निवडी व बजेटवर अवलंबून असेल.

किल्लेदार 24/07/2024 - 06:10
पावागड, चंपानेर ने जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. २००६ मधे कामानिमित्त वडोदऱ्यात महिन्याच्या वर तळ ठोकून होतो. विकांताला भरपूर उंडारायचो. पावागडाची उंची आणि चंपानेरचे स्थापत्य विशेष लक्षात राहिले.

MipaPremiYogesh 30/12/2024 - 02:11
मस्तच सर..वाचायचे राहिली होती ही लेखमाला..वाचतो आता सविस्तर..

गवि 04/01/2025 - 10:59
खूप खूप वर्षांपूर्वी माझी सर्वात पहिली पगारी नोकरी बडोद्यातच होती. माझे कार्यालय तुमच्या एका छायाचित्रात ऑलमोस्ट आलेले आहे. एक अतिशय जुनाट स्कूटर तेव्हा मी वापरत असे. प्यारेलाल कचोरी (भेळ भरलेली कचोरी) हे त्या वेळी झालेले ॲडिक्शन. एकदा ती जुनाट स्कूटर ट्रॅफिक पोलिसांनी उचलली तेव्हा ती सोडवून घेण्यास एका त्याहून जुनाट इमारतीत असलेल्या आर टी ओ कार्यालयात जावे लागले होते. त्यातील खिळखिळी लिफ्ट "हॉरर" होती. तिच्यातून मी चौथ्या मजल्यावरून खाली आलो. ती वाटेत आपटत हिंदकळत होती आणि वेग बहुधा पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर सोडला होता. ती ब्रिटिशकालीन असावी. बडोदे गाव तेव्हा शांत होते. मराठी बहुतांश लोकांना येत होती. मराठी वर्तमानपत्रे सर्रास मिळत. खाण्यापिण्याची चंगळ होती. कोणताही पदार्थ प्रचंड मोठ्या क्वांटिटीत देणे हे तिथले जाणवलेले वैशिष्ट्य. आणखी एक. ज्या गावात आपण नोकरी निमित्त राहतो तिथे पर्यटन करत नाही असा एक वैयक्तिक अनुभव आला आहे. त्यामुळे मी त्या राजवाड्यासमोरून रोज जात असूनही कधी आत गेलो नाही किंवा कोणती संग्रहालये पाहिली नाहीत. पुण्यात नोकरी करून शनिवारवाडा मी पाहिला नाही. तिथून रोज जा ये करून देखील. तर असो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. तुमच्या लेखाने उजाळा मिळाला.

In reply to by गवि

कंजूस 04/01/2025 - 16:20
प्रेक्षणीय जागा बडोदा पूर्वेत होत्या. तिकडेच राहिलो आणि पाहिल्या. बडोदा पश्चिम पाहिलेच नाही. ते कसे आहे?

कंजूस 20/07/2024 - 08:58
सुरूवात दमदार. हॉटेल मोक्याचे गाठले आहे. .............. >>तेच किल्ले, तेच किनारे एकसमान ती उदास शहरे........>> हेच आमचं झालं होतं. अगोदरच्या तीन चार वर्षांत हे प्रकार झाल्याने पावागढ चंपानेर आता नको असे ठरले. त्यात यूट्यूबवरच्या विडिओंनी भर घातली. पुतळा नवीन म्हणून थोडक्यात जमवले. ( चंदेरी करता येईल का विचारणा सूचना झाली होती. पण पाटणजवळच्या रानी की वाव ची आठवण झाली. पाटोळा साडी केंद्र फक्त टूअरच्या बसेस येतात तेव्हाच उघडतात. एरवी उपऱ्यांसाठी उघडत नाहीत. तसेही सर्व राज्यांची प्रदर्शने बांद्रा लीलावती ग्राऊंडवर थंडीत भरतात आणि खरेदीची संधी मिळते. तसं पाहिलं तर साड्या खरेदी ही आता डेड इनवेस्टमेंट आहे.) गेली दहा वर्षे पर्यटन केलं पण खरेदी शून्य. हे लिहिण्याचं कारण की ट्रिप ठरवताना हा मुद्दा फारच जोर करतो.

अगदी,अगदी... १९९२ मधे जयपुर गेलो होतो. पर्यटक जेवढा खरेदी करेल तेव्हढी रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांची अतिरिक्त कमाई म्हणून ते ठरावीक एमापौरियम ,हाॅटेल मधे जबरदस्तीने घेऊन जातात. आम्हांलाही जावे लागले. तीथे महाराणी साडी गळ्यात मारली. सहाशे रूपये ढिले करावे लागले. त्यावेळचा पाच सहा दिवसांचा पगार,मरता क्या न करता साडी घेतली आणी वरती नच सुंदरी करू कोपा हे पद सुद्धा म्हणले. अलवर नोकरीचे गाव , घरी परत आल्यावर सर्वांना दाखवली तर कळाले हिच साडी तीनशे रूपयात मिळते. बडोद्याला खरेदी झाली. खरेदी झाली नाही तर भटकंतीचे त्यांना समाधान आणी आमची हळहळ याचे सुख कसे मिळणार? प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/07/2024 - 10:34
चलो गुजरात! वाचत आहे.रच्यकाने हवाई सुंदरीसाठीचे गाणी मस्तच.मला प्रवासात भेटलेले इतर प्रवासी (चांगले) की नेहमी आठवत राहतात... आणखी काही वर्षांनी मी अशा सह प्रवाशांवर सहज लेख लिहू शकेल 😀

श्वेता२४ 20/07/2024 - 16:04
तुमची वर्णन करण्याची पद्धती गंमतशीर आहे. हा भाग गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी आमचा एक मित्र बडोदा येथे राहत असल्यामुळे आमचे तिथे जाणे होत होते. त्यामुळे पाहून झाला आहे. मात्र चंपानेर पाहिलेला नसल्यामुळे त्याबाबत वाचायला उत्सुकता आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

टर्मीनेटर 21/07/2024 - 02:20
शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे याचा अंदाज येत होता
+१ तीन वेळा ह्या शहराला दिलेल्या भेटीतुन "हे शहर संपन्न आणी सुखवस्तू आहे" असेच माझेही निरीक्षण आहे! शिर्षकात पावागढचे नाव वाचुन पाचेक वर्षांपुर्वी तीथे केलेला एक उपद्व्याप आठवुन हसु आले! त्या बद्दल पावागढ विषयीच्या धाग्यावर लिहितो 😀 सुरुवात आवडली, पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

चित्रगुप्त 21/07/2024 - 14:41
सुरुवात खूप छान झाली आहे. पुढचे भाग लवकर यावेत. तुम्ही उतरला होता त्या हाटेलीचे फोटो / नाव द्यावेत, कधी गेलो तर उपयोगी पडेल. (तसेच प्रत्येक भागाचे शेवटी त्या दिवसातले मुख्य खर्च किती हेही दिल्यास वडोदरापर्यटतोत्सुकबंधुभगिनींस उपयोगी होईल) (सत्तरचे दशकात एका मित्रासह साध्या सायकलने इंदौर-बडोदे-इंदौर असा प्रवास करून एक आठवडा राहिलो होतो. ही सफर मुद्दाम तिथली संग्रहालये बघण्यासाठी केली होती. त्याचा वृत्तांत तेंव्हाची रोजनिशी हुडकून लिहीता येईल. प्रयत्न करेन) राजवाड्यानजीकचे फत्तेसिंह संग्रहालय बघितले का ?

In reply to by चित्रगुप्त

होय पाहीले आहे. सुंदर कलेक्शन आहे. ऑडिओ इक्विपमेंट ची सोय केल्याने भरपूर माहीती मिळते. अधुनिक तंत्रज्ञानाचा य्योग्य वापर केला आहे. तिकीटे, फिरण्याचा खर्च तसा नगण्यच आहे. बाकी हाॅटेल,खाणेपिणे हे प्रत्येकाच्या आवडी निवडी व बजेटवर अवलंबून असेल.

किल्लेदार 24/07/2024 - 06:10
पावागड, चंपानेर ने जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. २००६ मधे कामानिमित्त वडोदऱ्यात महिन्याच्या वर तळ ठोकून होतो. विकांताला भरपूर उंडारायचो. पावागडाची उंची आणि चंपानेरचे स्थापत्य विशेष लक्षात राहिले.

MipaPremiYogesh 30/12/2024 - 02:11
मस्तच सर..वाचायचे राहिली होती ही लेखमाला..वाचतो आता सविस्तर..

गवि 04/01/2025 - 10:59
खूप खूप वर्षांपूर्वी माझी सर्वात पहिली पगारी नोकरी बडोद्यातच होती. माझे कार्यालय तुमच्या एका छायाचित्रात ऑलमोस्ट आलेले आहे. एक अतिशय जुनाट स्कूटर तेव्हा मी वापरत असे. प्यारेलाल कचोरी (भेळ भरलेली कचोरी) हे त्या वेळी झालेले ॲडिक्शन. एकदा ती जुनाट स्कूटर ट्रॅफिक पोलिसांनी उचलली तेव्हा ती सोडवून घेण्यास एका त्याहून जुनाट इमारतीत असलेल्या आर टी ओ कार्यालयात जावे लागले होते. त्यातील खिळखिळी लिफ्ट "हॉरर" होती. तिच्यातून मी चौथ्या मजल्यावरून खाली आलो. ती वाटेत आपटत हिंदकळत होती आणि वेग बहुधा पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर सोडला होता. ती ब्रिटिशकालीन असावी. बडोदे गाव तेव्हा शांत होते. मराठी बहुतांश लोकांना येत होती. मराठी वर्तमानपत्रे सर्रास मिळत. खाण्यापिण्याची चंगळ होती. कोणताही पदार्थ प्रचंड मोठ्या क्वांटिटीत देणे हे तिथले जाणवलेले वैशिष्ट्य. आणखी एक. ज्या गावात आपण नोकरी निमित्त राहतो तिथे पर्यटन करत नाही असा एक वैयक्तिक अनुभव आला आहे. त्यामुळे मी त्या राजवाड्यासमोरून रोज जात असूनही कधी आत गेलो नाही किंवा कोणती संग्रहालये पाहिली नाहीत. पुण्यात नोकरी करून शनिवारवाडा मी पाहिला नाही. तिथून रोज जा ये करून देखील. तर असो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. तुमच्या लेखाने उजाळा मिळाला.

In reply to by गवि

कंजूस 04/01/2025 - 16:20
प्रेक्षणीय जागा बडोदा पूर्वेत होत्या. तिकडेच राहिलो आणि पाहिल्या. बडोदा पश्चिम पाहिलेच नाही. ते कसे आहे?
AP3 पूर्वरंग वित्तीय वर्ष संपत असताना बडोदा ट्रिप संपन्न झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी वर कंजूस भाऊंनी खरडलेल्या धाग्याचा भरपूर फायदा झाला. त्यामुळे त्याच जागेवर पुन्हा खरडणे पुनरावृत्ती होईल म्हणून थोडे धावते वर्णन लिहीणार आहे. मुख्य उद्देश चावडा घराण्यातील राजाने दहाव्या शतकात बांधलेल्या लकुलिश मंदिर व महमंद शहा बेगडा याने चौदाव्या शतकात वसवलेल्या गुजरातच्या राजधानीला भेट देणे.