मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.

कंजूस ·
चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
( ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी पर्यटन) मागचा भाग
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
https://misalpav.com/node/52470
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम हे पाहिले.
या भागात तंजावूर आणि त्रिची.
या चार शहरांमधल्या प्रवास तास दीड तासांचा आहे.तंजोर -त्रिची आणि इतर हमरस्ते सुरेख, कडुनिंबाची झाडे कडेने. रस्ते चांगले आहेत आणि टोल नाक्यांचा बुजबुजाट नाही.

तंजावूर
इथे दहाला पोहोचल्यावर रुम घेऊन तयार होऊन बाहेर पडलो.
फोटो १
तंजावूर नकाशा

प्रचेतस 21/09/2024 - 08:47
हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले. येथल्या मूर्ती अगदी नीटनेटक्या राहिलेल्या दिसतात. बाकी आता इकडे जावे लागणारच. त्रिची, श्रीरंगम, जंबुकेश्वर आवडले. पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन? - हो .एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.- भृंगी (बदामीत ह्याची पुष्कळ शिल्पे आहेत) कायम शिवासोबत असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti 22/09/2024 - 08:13
मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले.
हो, ह्या पद्धतीने उंचीवर गोपूर /कळस चढविण्याचा एक व्हिडिओ मी पाहिला होता. तंजावूर ब्रृहदिश्वर मंदिर https://youtu.be/D3yBuyu_FOA?si=e5hQWuy7RrJMlZDk

श्वेता२४ 26/09/2024 - 11:17
नेमकी माहिती व सुटसुटीत लेखन हे तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रवास नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.स्लाईड शो करून टाकल्यामुळे एक वेगळाच अनुभव आला. फोटो सगळे छान आले आहेत.

In reply to by श्वेता२४

कंजूस 26/09/2024 - 12:34
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना क्रमांक किंवा मथळा caption ही टाकता येतो पण मी टाकले नाहीत. अवघड नाही त्या app मध्ये फक्त जरा वेळ लागेल. तमिळनाडूत सर्व देवळे पुजा होणारी आहेत ( ऐतिहासिक असली तरी) त्यामुळे आतील फोटो मिळाले नाहीत.

प्रचेतस 21/09/2024 - 08:47
हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले. येथल्या मूर्ती अगदी नीटनेटक्या राहिलेल्या दिसतात. बाकी आता इकडे जावे लागणारच. त्रिची, श्रीरंगम, जंबुकेश्वर आवडले. पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन? - हो .एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.- भृंगी (बदामीत ह्याची पुष्कळ शिल्पे आहेत) कायम शिवासोबत असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti 22/09/2024 - 08:13
मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले.
हो, ह्या पद्धतीने उंचीवर गोपूर /कळस चढविण्याचा एक व्हिडिओ मी पाहिला होता. तंजावूर ब्रृहदिश्वर मंदिर https://youtu.be/D3yBuyu_FOA?si=e5hQWuy7RrJMlZDk

श्वेता२४ 26/09/2024 - 11:17
नेमकी माहिती व सुटसुटीत लेखन हे तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रवास नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.स्लाईड शो करून टाकल्यामुळे एक वेगळाच अनुभव आला. फोटो सगळे छान आले आहेत.

In reply to by श्वेता२४

कंजूस 26/09/2024 - 12:34
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना क्रमांक किंवा मथळा caption ही टाकता येतो पण मी टाकले नाहीत. अवघड नाही त्या app मध्ये फक्त जरा वेळ लागेल. तमिळनाडूत सर्व देवळे पुजा होणारी आहेत ( ऐतिहासिक असली तरी) त्यामुळे आतील फोटो मिळाले नाहीत.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

विवेकपटाईत ·

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस सातवा (अंतिम) - पद्मनाभ पुरम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व पद्मनाभस्वामी मंदिर

श्वेता२४ ·

कंजूस 18/09/2024 - 20:47
सुनियोजित सहल झाली. अगदी प्रथम जातो तेव्हा घाबरायला होते. पण पुढे सवय होते आणि आपण स्वतंत्रपणे जाऊ लागतो. पॅलेसच्या फोटोंसाठी धन्यवाद. आम्ही गेलो होतो तेव्हा मोबाईल नव्हता आणि कॅमेराही डब्बा होता त्यामुळे फोटो काढले नव्हते. महालातील काळी फरशी हे वैशिष्ट्य आहे. एकमेव आहे. करवंटीचा कोळसा, अंड्याचा बलक आणि शिंपल्याची भुकटी खलून वाटून दगडाने घोटून बनवली आहे. चकाकी पाहा. पद्मनाभस्वामि मंदिरात अगोदरच्या नृत्य मंडपात वाजणारे दगडी खांब आहेत. पाचशे तरी असतील. पण ते बंदिस्त केले आहेत. साडे पाचला गोपुरात वरती जाता येत होते. आता माहीत नाही. चांगली झाली सहल. मुलांच्या आठवणीत राहील.

आठवणी जाग्या झाल्या. थोडी पुर्व तयारी केली तर ट्रॅव्हल्स कंपनी पेक्षा चांगली भटकंती कमीतकमी पैशात होऊ शकते. हे अनुभवले असेलच. त्याचे एक वेगळाच आनंद असतो. आपले अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

श्वेता२४ 04/11/2024 - 23:12
विमानप्रवास, राहणे,खाणे,एन्ट्री फी,खाजगी वाहन (7 सीटर) व सगळ्या ॲक्टीविटी पकडून 1.20 लक्ष खर्च आला. यात मुलगा लहान असला (8 वर्ष) तरी त्याचा स्वतंत्र पलंग होता. म्हणजेच चौघांनाही नीट झोपता येईल अशा पद्धतीने प्रशस्त खोल्या असलेले हॉटेल आम्ही निवडले होते. शिवाय कोणतेही ऍक्टिव्हिटी केली तरी लहान मुलगा म्हणून त्याला कुठेही सवलत नाही. त्याचे चार्जेस द्यावेच लागले. त्यामुळे एकंदरीतच चार माणसांचा खर्च मी दिला आहे. म्हणजे माणशी जवळपास तीस हजार खर्च आला. आमची एकूण आठ रात्री नऊ दिवस अशी ट्रीप होती व स्थळ दर्शन म्हणाल तर कोणत्याही टूर ऑपरेटर च्या स्थलदर्शनामध्ये आम्ही पाहिलेल्या सर्व स्थळांचा समावेश नव्हता त्यामुळे या दरामध्ये ही सहल खूप जास्त परवडली.

कंजूस 18/09/2024 - 20:47
सुनियोजित सहल झाली. अगदी प्रथम जातो तेव्हा घाबरायला होते. पण पुढे सवय होते आणि आपण स्वतंत्रपणे जाऊ लागतो. पॅलेसच्या फोटोंसाठी धन्यवाद. आम्ही गेलो होतो तेव्हा मोबाईल नव्हता आणि कॅमेराही डब्बा होता त्यामुळे फोटो काढले नव्हते. महालातील काळी फरशी हे वैशिष्ट्य आहे. एकमेव आहे. करवंटीचा कोळसा, अंड्याचा बलक आणि शिंपल्याची भुकटी खलून वाटून दगडाने घोटून बनवली आहे. चकाकी पाहा. पद्मनाभस्वामि मंदिरात अगोदरच्या नृत्य मंडपात वाजणारे दगडी खांब आहेत. पाचशे तरी असतील. पण ते बंदिस्त केले आहेत. साडे पाचला गोपुरात वरती जाता येत होते. आता माहीत नाही. चांगली झाली सहल. मुलांच्या आठवणीत राहील.

आठवणी जाग्या झाल्या. थोडी पुर्व तयारी केली तर ट्रॅव्हल्स कंपनी पेक्षा चांगली भटकंती कमीतकमी पैशात होऊ शकते. हे अनुभवले असेलच. त्याचे एक वेगळाच आनंद असतो. आपले अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

श्वेता२४ 04/11/2024 - 23:12
विमानप्रवास, राहणे,खाणे,एन्ट्री फी,खाजगी वाहन (7 सीटर) व सगळ्या ॲक्टीविटी पकडून 1.20 लक्ष खर्च आला. यात मुलगा लहान असला (8 वर्ष) तरी त्याचा स्वतंत्र पलंग होता. म्हणजेच चौघांनाही नीट झोपता येईल अशा पद्धतीने प्रशस्त खोल्या असलेले हॉटेल आम्ही निवडले होते. शिवाय कोणतेही ऍक्टिव्हिटी केली तरी लहान मुलगा म्हणून त्याला कुठेही सवलत नाही. त्याचे चार्जेस द्यावेच लागले. त्यामुळे एकंदरीतच चार माणसांचा खर्च मी दिला आहे. म्हणजे माणशी जवळपास तीस हजार खर्च आला. आमची एकूण आठ रात्री नऊ दिवस अशी ट्रीप होती व स्थळ दर्शन म्हणाल तर कोणत्याही टूर ऑपरेटर च्या स्थलदर्शनामध्ये आम्ही पाहिलेल्या सर्व स्थळांचा समावेश नव्हता त्यामुळे या दरामध्ये ही सहल खूप जास्त परवडली.

सरडा चेला तर नेता गुरू

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

चोळ राजांच्या प्रदेशात - भाग पहिला

कंजूस ·
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम
तमिळनाडूचा काही भाग दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. कांचीपुरम, महाबलीपूरम, वेल्लोर वगैरे.
(तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन. https://misalpav.com/node/50801 )

श्वेता२४ 18/09/2024 - 16:08
हे माझ्या बकेट लिस्ट मध्ये ठिकाण आहे. सध्या मुलगा लहान असल्यामुळे त्याला कंटाळा येईल म्हणून याचे नियोजन केलेले नाही. कधीतरी मी व माझा नवरा असे दोघेच हम्पी व तंजावर, त्रिची ही स्थळे पाहायचे ठरवले आहे. आम्हाला ऐतिहासिक गोष्टींची आवड आहे. निवांत व माहिती घेत पाहण्यात दोघांनाही रस असल्यामुळे व्यवस्थित वेळ काढून अत्यंत बजेटमध्ये ही ठिकाणी करायची ठरवली आहेत. तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मी सुद्धा हे ठिकाणे रेल्वे बस व रिक्षा इत्यादी साधनांनीच करावयाची ठरवले आहेत. फोटोमुळे व स्लाईड शो मुळे तिथल्या मंदिरांची कल्पना आली. धन्यवाद.

In reply to by आंद्रे वडापाव

कंजूस 18/09/2024 - 20:26
हे चोला अकराव्या शतकातील. पण आद्य चोला पहिल्या शतकातील होते. काराईकल चोला म्हणतात. त्यांचे राज्य आताच्या तमिळनाडूएवढे अधिक केरळचा भाग पसरले होते. पुढच्या लेखात येईल. तमिळी लोकांना चोलांचा फार अभिमान असतो. पुमपुहार बंदर तेव्हा प्रसिद्ध आणि प्रचलित होते.

प्रचेतस 18/09/2024 - 20:49
उत्तम सुरुवात, चोळांची ही तीन जगप्रसिद्ध मंदिरे आजही पूजेत आहेत. तमिळनाडूमधले मंदिरांचे नियम कडक, दुपारी बंद, शिवाय गाभार्‍यातल्या मूर्तीला वस्त्रे नेसवलेली असतात. दगडी जीना आवडला. इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? कर्नाटकात फारसा प्रश्न येत नाही, मोडक्या तोडक्या भाषेतून समजते पण तमिळ अवघड जाते. बाकी कोंडा म्हणजे "आणली" ह्यापेक्षा "जिंकली" जास्त योग्य. पल्लव नृसिंहवर्मनने बदामी जिंकून स्वतःस वातापीकोंडा अशी पदवी धारण केली होती.

In reply to by प्रचेतस

कंजूस 19/09/2024 - 06:18
इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? येतो. पण तो प्रश्न मी कसा सोडवला ते पुढच्या भागात. खरं म्हणजे भारतीय/जगातील मुख्य पन्नास भाषांसाठी पाच वर्षांपूर्वी प्रोजेक्ट गुटेनबर्ग , जर्मनी यांनी विडिओ ओडिओ लेखी अशी साईट बनवली. 50languages.com व्याकरण वगळून थेट कामाची वाक्ये दिली आहेत. पर्यटकांसाठी उपयुक्त.

Bhakti 18/09/2024 - 22:16
चोळ राजांविषयी अधिक माहिती नाही, यानिमित्ताने छान माहिती मिळेल.

श्वेता२४ 18/09/2024 - 16:08
हे माझ्या बकेट लिस्ट मध्ये ठिकाण आहे. सध्या मुलगा लहान असल्यामुळे त्याला कंटाळा येईल म्हणून याचे नियोजन केलेले नाही. कधीतरी मी व माझा नवरा असे दोघेच हम्पी व तंजावर, त्रिची ही स्थळे पाहायचे ठरवले आहे. आम्हाला ऐतिहासिक गोष्टींची आवड आहे. निवांत व माहिती घेत पाहण्यात दोघांनाही रस असल्यामुळे व्यवस्थित वेळ काढून अत्यंत बजेटमध्ये ही ठिकाणी करायची ठरवली आहेत. तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मी सुद्धा हे ठिकाणे रेल्वे बस व रिक्षा इत्यादी साधनांनीच करावयाची ठरवले आहेत. फोटोमुळे व स्लाईड शो मुळे तिथल्या मंदिरांची कल्पना आली. धन्यवाद.

In reply to by आंद्रे वडापाव

कंजूस 18/09/2024 - 20:26
हे चोला अकराव्या शतकातील. पण आद्य चोला पहिल्या शतकातील होते. काराईकल चोला म्हणतात. त्यांचे राज्य आताच्या तमिळनाडूएवढे अधिक केरळचा भाग पसरले होते. पुढच्या लेखात येईल. तमिळी लोकांना चोलांचा फार अभिमान असतो. पुमपुहार बंदर तेव्हा प्रसिद्ध आणि प्रचलित होते.

प्रचेतस 18/09/2024 - 20:49
उत्तम सुरुवात, चोळांची ही तीन जगप्रसिद्ध मंदिरे आजही पूजेत आहेत. तमिळनाडूमधले मंदिरांचे नियम कडक, दुपारी बंद, शिवाय गाभार्‍यातल्या मूर्तीला वस्त्रे नेसवलेली असतात. दगडी जीना आवडला. इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? कर्नाटकात फारसा प्रश्न येत नाही, मोडक्या तोडक्या भाषेतून समजते पण तमिळ अवघड जाते. बाकी कोंडा म्हणजे "आणली" ह्यापेक्षा "जिंकली" जास्त योग्य. पल्लव नृसिंहवर्मनने बदामी जिंकून स्वतःस वातापीकोंडा अशी पदवी धारण केली होती.

In reply to by प्रचेतस

कंजूस 19/09/2024 - 06:18
इकडे भाषेचा प्रश्न येत नाही का? येतो. पण तो प्रश्न मी कसा सोडवला ते पुढच्या भागात. खरं म्हणजे भारतीय/जगातील मुख्य पन्नास भाषांसाठी पाच वर्षांपूर्वी प्रोजेक्ट गुटेनबर्ग , जर्मनी यांनी विडिओ ओडिओ लेखी अशी साईट बनवली. 50languages.com व्याकरण वगळून थेट कामाची वाक्ये दिली आहेत. पर्यटकांसाठी उपयुक्त.

Bhakti 18/09/2024 - 22:16
चोळ राजांविषयी अधिक माहिती नाही, यानिमित्ताने छान माहिती मिळेल.

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?

राजेंद्र मेहेंदळे ·

ढोलपथक तयार झाले आहे. पहिल्या दिवशी स्थापनेला तेच असतात. टिम साईझ बर्‍यापैकी म्हणजे चाळीस एक मुले मुली स्त्रीपुरुष आहेत.ढोल ताशा,रिपेरीं स्वखर्च. उत्सव संपला की कुठेतरी मिसळपाव वगैरे. शेवटच्या दिवशी बाहेरून वादक येतात. पंचवीस तीस हजार घेतात.तासभर वाजवतात. पाणी नाष्टा मंडळ देते. या वर्षी सोसायटीचे पथक बाहेर गेले होते. सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी. छंद म्हणून एखाद वर्ष ठिक पण वर्षानुवर्ष वेठबिगार ठिक नाही. पालक पाल्यांना विचार करावा. लेखकाशी सहमत. श

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 18/09/2024 - 15:48
सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.? कोणत्या परदेशात? काय कळले नाही ? परदेशात हौसे साठी करतात ... मला नाही वाटत कुठे अजून त्यातून पैसे निर्माण झालाय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 19/09/2024 - 08:13
अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे. हो बहुतांशी , पण तुमचा मुद्दा काय तोच नाही कळला आणि ते सुद्धा परदेशातील पाथकांबाबत ? या देशातून अश्या पथकातून भाग घेणाऱ्यांचे शोषण पथकाचा म्होरक्या करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला नाही वाटत उलट पदरचा पैसे घालावे लागतात , अर्थात असे हाऊसेने किती दिवस करणार हे आहेच म्हणा आणि दुसरे म्हणजे येथे पथकाला सराव वैगरे करायला जाणे हे कष्ट असले तरी सुसह्य असते का रणे साहजिक आहेत ... माझा एक मित्र दर रविवारी १००+ किमी एकेरी जाऊन सराव करतो, सगळी हौस , काही वर्षांनी थांबेल पण ज्याने हे पथक सुरु केले ते फक्त पैशासाठी करत नसावेत , पुढे लोकसंख्या वाढली कि याचा उद्योग होईल पण तेव्हा सुद्धा इथलं लेबर लॉ , इन्शुरन्स वैगरे पाळावे लागतील असो हा प्रश्न मुख्यत्वे करून भारतात आहे येथे पुढे उदभवू शकतो

वामन देशमुख 18/09/2024 - 16:06
हं. वेगळा, विचारणीय विचार मांडला आहे. हैद्राबादेत पुण्याहून (पुणे जिल्ह्यातून) ढोल पथके येतात. एका पथकात चाळीस ते पन्नास लोक असतात. मागच्या वर्षी मुलींचेही एक पथक मागविले होते. एक पथक दोन लाख ते पाच लाख कमाई करते. (त्यांचा म्होरक्या तितके घेतो). ढोल वाजविणारे, ताशा वाजविणारे, झेंडे नाचविणारे, इतर मदत करणारे आणि त्यांचा मुकादम असा संच असतो. सर्वजण DCM ट्रक मध्ये बसून येतात. दोन-तीन दिवस काम करून निघून जातात. (माझे एक परिचित इथे इवेंट मॅनजमेन्टमध्ये आहेत; त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारून)

रामचंद्र 19/09/2024 - 19:22
मुद्दा खराच आहे, पण याला लेझीम हा चांगला पर्याय आहे. त्यात अधिक जोशही आहे. त्यापासून उपद्रव होण्याची शक्यताही फारशी दिसत नाही. मात्र त्याचा का विचार होत नाही ते समजत नाही.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:15
अगदी हेच म्हणणार होतो ! १००% सहमत. लेझीम हे लयदार नृत्य असतं , जशी शाळेतल्या मुलांची पीटी बघायला मजा येते तशीच मजा लेझीम येते. छम छम असा मंजुळ आवाज असतो. त्यात वेगवेगळ्या हालचाली / हात असतात . सुंदर वाटतं बघायला ! ढोल वादन कसे काय म्हणवते कुणास ठाऊक ? ढोल बडवणे हाच योग्य शब्द आहे ... जसं काही महाभारताचं युद्ध करायला निघालेत अश्या आवेश्यात ढोल बडवतात... हालचालीत फारसं नाविन्य नसतं असतो तो छाती दड्पुन टाकणारा आवाज ... धडकी भरून टाकणार आवाज. आवाजाचे प्रदूषण नुसतं. ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं

In reply to by चौथा कोनाडा

पुण्यात नोकरीत असताना हलगी आणी लेझीम टिम बनवली होती. पाचव्या दिवशी विसर्जित करताना बंडगार्डन घाटावर दोन तास आमचे सैनिक खेळत होते.बघण्यासाठी खुपच गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊ नये म्हणून खेळ आवरता घेतला होता. हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:55
मस्तच ! १०१+
हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.
अगदी आणि सैनिकी बॅण्ड ही देखिल देखणीय व श्रवणीय सुंदर कलाकृती असते ! खुप मजा येते !

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 30/09/2024 - 19:40
लेखाच्या आशयाशी आणि कर्नलसाहेबांच्या मताशी अगदी जोरदार सहमत. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लेझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच. आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा. दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 22/09/2024 - 01:15
मुळात लेखात सदर वादनाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा अथवा ध्वनिप्रदूषणाचा उल्लेख नाही, वादकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शोषण हाच मुद्दा आहे. म्हणजे वादकांची योग्य काळजी घेतली गेल्यास त्या वादनावर निर्बंध/नियंत्रण नसावे असे त्यात अनुस्यूत असावे.

सौंदाळा 19/09/2024 - 19:31
बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात
आहात कुठे? पिंचिं मधे या जागा इमारतींच्या जवळची मैदाने, हमरस्त्याच्या बाजूचे रिकामे प्लॉट्स अशा ठिकाणी आहेत. जवळच्या इमारतींमधे संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० आवाज यायचा. माझ्या घराजवळ एक पथक होते. माझ्या बहिणाच्या घराजवळ दोन बाजूंना दोन पथके. अजून किमान दोन ठिकाणी रहिवाशी इमारतींजवळ सराव चालू असलेला पाहिला. तुम्ही खूपच बारकावे मांडले आहेत. एकंदरीत हा प्रकार मला अजिबात आवडत नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रामचंद्र 20/09/2024 - 01:25
परंतु या प्रकाराला धर्म, संस्कृती, प्रादेशिक अस्मिता, परंपरा, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबींमुळे जोरदार समर्थन व बळ मिळत असल्यामुळे यात चांगल्या अर्थाने काही बदल, सुधारणा किंवा नियंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी बोलताना एक संबंधित पदाधिकारी म्हणाले, की वैद्यकीय वस्तुस्थिती अशीच असली तरी आम्ही हे प्रकार चालू ठेवणार आहोतच. लेखकाने म्हटल्याप्रमाणे हौसेला मोल नाही आणि आमच्या हौसेपुढे आम्ही अन्य कुठल्या गोष्टींची पर्वाही करत नाही!

कंजूस 20/09/2024 - 07:35
ढोल मोठा असतो. पण त्याचा आवाज फारसा निघत नाही. शिवाय ताशाशी मेळ खात नाही. चीनमध्ये ढोल वाजवतात पण ते एका जागी ठेवलेले असतात. (बीजिंग ओलिंपिक्स).

In reply to by कंजूस

Bhakti 20/09/2024 - 08:33
हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि झांज वाजवायचो.एकच ढोल असायचा.तो ढोल पुढे नेण्यासाठी एका चाकाच्या लोखंडी स्ट्रक्चरवर असायचा .पथकाबरोबर ती ढोलच्या चाकाची गाडी पुढे पुढे जायची.गळ्यात बांधून कमरेवर लटकून कितीतरी किमी.चालणं....यावर विचार हवा.

अमर विश्वास 22/09/2024 - 09:53
वेठबिगारी कशी काय ? तिथे जाणारे स्वतःला हौस (खाज) असते म्हणून जातात .. त्यांना कोणी घरात घुसून बळजबरीने नेत नाही ... खूप पूर्वी ढोल पथकात भाग घेतला होता .. सुदैवानी त्यावेळी माझे ५० ढोल .. माझे शंभर असला आचरटपणा नव्हता .. असला प्रकार नव्हता ... टोल वगरे तर नव्हतेच मस्त अनुभव होता ... पण पथकात भाग घेतला स्वखुशीने .. बाहेर पडलो स्वखुशीने ..

नठ्यारा 22/09/2024 - 15:31
ढोल हे एक रणवाद्य आहे का ? बहुतेक हो. त्यामुळे ते नागरी वस्तीत वाजवायची गरज नाही, असं माझं मत. एकंदरीत धपाधप आवाज करणे ही पाश्चात्य संगीतातनं निघालेली टूम वाटते. ते ऱ्हिदम व बेस वर आधारित आहे. याउलट भारतीय संगीत मेलडी वर आधारित आहे. कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावे ही विनंती. -ना.न.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 22/09/2024 - 22:38
अहो काय सांगायचं आता. माझं सांगितिक अगाध (अ)ज्ञान पाहता मराठी प्रतिशब्द न सापडणंच इष्टं ! आ.न., -ना.न.

एकूणच लेखाचा रोख नकारार्थी वाटला . मी स्वतः एका ढोल पथकाचा सदस्य होतो . आता वय नि कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. मी मुंबईतील पहिल्या पथकासाठी ढोल वादन करायचो, एक नंबर वादन करते आमचे पथक!!! आमच्या पथकाने तर मुख्यमंत्री निधी ला सुद्धा मदत केली आहे , अजय अतुल, लता दि अशा अनेक नामवंतांसोबत काम केलंय वेठबिगारी हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे. सरावासाठी कमीत कमी २-३ महिने द्यावे लागतात . गणपतीत पथकाला किमान पाच सुपाऱ्या जरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी १० तास वादन . यामध्येसुद्धा वादक हे पाळीनुसार बदलतात कोणावर ताण येत नाही. सरावावेळी पाणी व तत्सम जागेचे भाडे ह्याचा खर्च अनेकदा पदरमोडच असते. बदल्यात मिळते काय फक्त वादनसुख!!!! मी तर अनेकदा दोन पाळीत वादन केले आहे कोणी गैरहजर राहिल्यामुळे स्वखुशीने , दोन वडापाव साठी नव्हे !! राहिली गोष्ट पाठ दुखी व तत्सम आजार, जगात कोणतीही गोष्ट केली कि काय दुष्परिणाम होतात याचे खंडीभर रीसर्च पेपर आहेत प्रत्येक गोष्ट त्यानुसार करायला लागलो तर जीवन कठीण होईल. ताशेवाले स्वतः कानात कापसाचे बोळे घालून वाजवतात , कोणी मनगटाला बँड, कोणी कमरपट्टा लावून वाजवतात. हौसेला मोल नसते हेच खरे !!!!! पथकासाठी किती स्वतःला वाहून घयावे हा स्वनिर्णय आहे , काहीजणांसाठी पथक म्हणजे च जीवन असते काही जणांसाठी पथक हे एका मर्यादेपुरतेच असते. हि मर्यादा स्वतःच ठरवलेली चांगली

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:03
या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण त्या व्यतिरिक्त "आवाज प्रदुषण आणि इतरांना २-३ महिने उपद्रव याचं काय करायचं ? हा मुद्दा राहिलाच की !

ढोलपथक तयार झाले आहे. पहिल्या दिवशी स्थापनेला तेच असतात. टिम साईझ बर्‍यापैकी म्हणजे चाळीस एक मुले मुली स्त्रीपुरुष आहेत.ढोल ताशा,रिपेरीं स्वखर्च. उत्सव संपला की कुठेतरी मिसळपाव वगैरे. शेवटच्या दिवशी बाहेरून वादक येतात. पंचवीस तीस हजार घेतात.तासभर वाजवतात. पाणी नाष्टा मंडळ देते. या वर्षी सोसायटीचे पथक बाहेर गेले होते. सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी. छंद म्हणून एखाद वर्ष ठिक पण वर्षानुवर्ष वेठबिगार ठिक नाही. पालक पाल्यांना विचार करावा. लेखकाशी सहमत. श

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 18/09/2024 - 15:48
सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.? कोणत्या परदेशात? काय कळले नाही ? परदेशात हौसे साठी करतात ... मला नाही वाटत कुठे अजून त्यातून पैसे निर्माण झालाय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 19/09/2024 - 08:13
अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे. हो बहुतांशी , पण तुमचा मुद्दा काय तोच नाही कळला आणि ते सुद्धा परदेशातील पाथकांबाबत ? या देशातून अश्या पथकातून भाग घेणाऱ्यांचे शोषण पथकाचा म्होरक्या करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला नाही वाटत उलट पदरचा पैसे घालावे लागतात , अर्थात असे हाऊसेने किती दिवस करणार हे आहेच म्हणा आणि दुसरे म्हणजे येथे पथकाला सराव वैगरे करायला जाणे हे कष्ट असले तरी सुसह्य असते का रणे साहजिक आहेत ... माझा एक मित्र दर रविवारी १००+ किमी एकेरी जाऊन सराव करतो, सगळी हौस , काही वर्षांनी थांबेल पण ज्याने हे पथक सुरु केले ते फक्त पैशासाठी करत नसावेत , पुढे लोकसंख्या वाढली कि याचा उद्योग होईल पण तेव्हा सुद्धा इथलं लेबर लॉ , इन्शुरन्स वैगरे पाळावे लागतील असो हा प्रश्न मुख्यत्वे करून भारतात आहे येथे पुढे उदभवू शकतो

वामन देशमुख 18/09/2024 - 16:06
हं. वेगळा, विचारणीय विचार मांडला आहे. हैद्राबादेत पुण्याहून (पुणे जिल्ह्यातून) ढोल पथके येतात. एका पथकात चाळीस ते पन्नास लोक असतात. मागच्या वर्षी मुलींचेही एक पथक मागविले होते. एक पथक दोन लाख ते पाच लाख कमाई करते. (त्यांचा म्होरक्या तितके घेतो). ढोल वाजविणारे, ताशा वाजविणारे, झेंडे नाचविणारे, इतर मदत करणारे आणि त्यांचा मुकादम असा संच असतो. सर्वजण DCM ट्रक मध्ये बसून येतात. दोन-तीन दिवस काम करून निघून जातात. (माझे एक परिचित इथे इवेंट मॅनजमेन्टमध्ये आहेत; त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारून)

रामचंद्र 19/09/2024 - 19:22
मुद्दा खराच आहे, पण याला लेझीम हा चांगला पर्याय आहे. त्यात अधिक जोशही आहे. त्यापासून उपद्रव होण्याची शक्यताही फारशी दिसत नाही. मात्र त्याचा का विचार होत नाही ते समजत नाही.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:15
अगदी हेच म्हणणार होतो ! १००% सहमत. लेझीम हे लयदार नृत्य असतं , जशी शाळेतल्या मुलांची पीटी बघायला मजा येते तशीच मजा लेझीम येते. छम छम असा मंजुळ आवाज असतो. त्यात वेगवेगळ्या हालचाली / हात असतात . सुंदर वाटतं बघायला ! ढोल वादन कसे काय म्हणवते कुणास ठाऊक ? ढोल बडवणे हाच योग्य शब्द आहे ... जसं काही महाभारताचं युद्ध करायला निघालेत अश्या आवेश्यात ढोल बडवतात... हालचालीत फारसं नाविन्य नसतं असतो तो छाती दड्पुन टाकणारा आवाज ... धडकी भरून टाकणार आवाज. आवाजाचे प्रदूषण नुसतं. ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं

In reply to by चौथा कोनाडा

पुण्यात नोकरीत असताना हलगी आणी लेझीम टिम बनवली होती. पाचव्या दिवशी विसर्जित करताना बंडगार्डन घाटावर दोन तास आमचे सैनिक खेळत होते.बघण्यासाठी खुपच गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊ नये म्हणून खेळ आवरता घेतला होता. हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:55
मस्तच ! १०१+
हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.
अगदी आणि सैनिकी बॅण्ड ही देखिल देखणीय व श्रवणीय सुंदर कलाकृती असते ! खुप मजा येते !

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 30/09/2024 - 19:40
लेखाच्या आशयाशी आणि कर्नलसाहेबांच्या मताशी अगदी जोरदार सहमत. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लेझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच. आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा. दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 22/09/2024 - 01:15
मुळात लेखात सदर वादनाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा अथवा ध्वनिप्रदूषणाचा उल्लेख नाही, वादकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शोषण हाच मुद्दा आहे. म्हणजे वादकांची योग्य काळजी घेतली गेल्यास त्या वादनावर निर्बंध/नियंत्रण नसावे असे त्यात अनुस्यूत असावे.

सौंदाळा 19/09/2024 - 19:31
बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात
आहात कुठे? पिंचिं मधे या जागा इमारतींच्या जवळची मैदाने, हमरस्त्याच्या बाजूचे रिकामे प्लॉट्स अशा ठिकाणी आहेत. जवळच्या इमारतींमधे संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० आवाज यायचा. माझ्या घराजवळ एक पथक होते. माझ्या बहिणाच्या घराजवळ दोन बाजूंना दोन पथके. अजून किमान दोन ठिकाणी रहिवाशी इमारतींजवळ सराव चालू असलेला पाहिला. तुम्ही खूपच बारकावे मांडले आहेत. एकंदरीत हा प्रकार मला अजिबात आवडत नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रामचंद्र 20/09/2024 - 01:25
परंतु या प्रकाराला धर्म, संस्कृती, प्रादेशिक अस्मिता, परंपरा, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबींमुळे जोरदार समर्थन व बळ मिळत असल्यामुळे यात चांगल्या अर्थाने काही बदल, सुधारणा किंवा नियंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी बोलताना एक संबंधित पदाधिकारी म्हणाले, की वैद्यकीय वस्तुस्थिती अशीच असली तरी आम्ही हे प्रकार चालू ठेवणार आहोतच. लेखकाने म्हटल्याप्रमाणे हौसेला मोल नाही आणि आमच्या हौसेपुढे आम्ही अन्य कुठल्या गोष्टींची पर्वाही करत नाही!

कंजूस 20/09/2024 - 07:35
ढोल मोठा असतो. पण त्याचा आवाज फारसा निघत नाही. शिवाय ताशाशी मेळ खात नाही. चीनमध्ये ढोल वाजवतात पण ते एका जागी ठेवलेले असतात. (बीजिंग ओलिंपिक्स).

In reply to by कंजूस

Bhakti 20/09/2024 - 08:33
हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि झांज वाजवायचो.एकच ढोल असायचा.तो ढोल पुढे नेण्यासाठी एका चाकाच्या लोखंडी स्ट्रक्चरवर असायचा .पथकाबरोबर ती ढोलच्या चाकाची गाडी पुढे पुढे जायची.गळ्यात बांधून कमरेवर लटकून कितीतरी किमी.चालणं....यावर विचार हवा.

अमर विश्वास 22/09/2024 - 09:53
वेठबिगारी कशी काय ? तिथे जाणारे स्वतःला हौस (खाज) असते म्हणून जातात .. त्यांना कोणी घरात घुसून बळजबरीने नेत नाही ... खूप पूर्वी ढोल पथकात भाग घेतला होता .. सुदैवानी त्यावेळी माझे ५० ढोल .. माझे शंभर असला आचरटपणा नव्हता .. असला प्रकार नव्हता ... टोल वगरे तर नव्हतेच मस्त अनुभव होता ... पण पथकात भाग घेतला स्वखुशीने .. बाहेर पडलो स्वखुशीने ..

नठ्यारा 22/09/2024 - 15:31
ढोल हे एक रणवाद्य आहे का ? बहुतेक हो. त्यामुळे ते नागरी वस्तीत वाजवायची गरज नाही, असं माझं मत. एकंदरीत धपाधप आवाज करणे ही पाश्चात्य संगीतातनं निघालेली टूम वाटते. ते ऱ्हिदम व बेस वर आधारित आहे. याउलट भारतीय संगीत मेलडी वर आधारित आहे. कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावे ही विनंती. -ना.न.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 22/09/2024 - 22:38
अहो काय सांगायचं आता. माझं सांगितिक अगाध (अ)ज्ञान पाहता मराठी प्रतिशब्द न सापडणंच इष्टं ! आ.न., -ना.न.

एकूणच लेखाचा रोख नकारार्थी वाटला . मी स्वतः एका ढोल पथकाचा सदस्य होतो . आता वय नि कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. मी मुंबईतील पहिल्या पथकासाठी ढोल वादन करायचो, एक नंबर वादन करते आमचे पथक!!! आमच्या पथकाने तर मुख्यमंत्री निधी ला सुद्धा मदत केली आहे , अजय अतुल, लता दि अशा अनेक नामवंतांसोबत काम केलंय वेठबिगारी हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे. सरावासाठी कमीत कमी २-३ महिने द्यावे लागतात . गणपतीत पथकाला किमान पाच सुपाऱ्या जरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी १० तास वादन . यामध्येसुद्धा वादक हे पाळीनुसार बदलतात कोणावर ताण येत नाही. सरावावेळी पाणी व तत्सम जागेचे भाडे ह्याचा खर्च अनेकदा पदरमोडच असते. बदल्यात मिळते काय फक्त वादनसुख!!!! मी तर अनेकदा दोन पाळीत वादन केले आहे कोणी गैरहजर राहिल्यामुळे स्वखुशीने , दोन वडापाव साठी नव्हे !! राहिली गोष्ट पाठ दुखी व तत्सम आजार, जगात कोणतीही गोष्ट केली कि काय दुष्परिणाम होतात याचे खंडीभर रीसर्च पेपर आहेत प्रत्येक गोष्ट त्यानुसार करायला लागलो तर जीवन कठीण होईल. ताशेवाले स्वतः कानात कापसाचे बोळे घालून वाजवतात , कोणी मनगटाला बँड, कोणी कमरपट्टा लावून वाजवतात. हौसेला मोल नसते हेच खरे !!!!! पथकासाठी किती स्वतःला वाहून घयावे हा स्वनिर्णय आहे , काहीजणांसाठी पथक म्हणजे च जीवन असते काही जणांसाठी पथक हे एका मर्यादेपुरतेच असते. हि मर्यादा स्वतःच ठरवलेली चांगली

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:03
या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण त्या व्यतिरिक्त "आवाज प्रदुषण आणि इतरांना २-३ महिने उपद्रव याचं काय करायचं ? हा मुद्दा राहिलाच की !
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?

( वर्दी )

कर्नलतपस्वी ·
काव्यरस
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.

त्वमेव सर्वमम देव देवः

अनुस्वार ·

भावभोळ्या भक्तीचा व्यापार पाहिला मी मोजून पैशात भावनेचा आकार पाहीला मी भक्तात लागली होड कुणाचा मान पहीला पावन उत्सवाचा इव्हेंट होताना पाहीला मी लेख आवडला.

विवेकपटाईत 18/09/2024 - 20:43
आपली सर्वच उत्सव प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होत असे. संपूर्ण देशात किमान एक कोटीच्या वर गणपती स्थापित झाले असतील. दिल्ली नोएडा येथील उत्तर भारतीय घरच्या गणपतीच्या विसर्जन साठी ही ढोल वाल्याला बोलवतात. किमान पाच ते सात लाख कोटींचा व्यवसाय गणेश उत्सवात होतो. कोटी होऊन जास्त रोजगार या दहा दिवसात निर्मित होतात. पूर्वीच्या काळी डीजे असता तर तेव्हाही तो वाजविला गेला असता. सुखकर्ता... ही आरती ही उत्तर भारतात म्हणतात. अनेक ठिकाणी मंत्र पुष्पांजली ही होते. मराठी संस्कृतीचा प्रसार गणपती उत्सवाच्या माध्यमांनी सहज होतो. शेवटी आपल्या उत्सवा प्रति वाईट लिहणे हा एक पुरोगामी .....

In reply to by विवेकपटाईत

अनुस्वार 19/09/2024 - 01:06
आपल्या उत्सवांबद्दल आपण बोलायचे नाही. इतरांना त्याबद्दल बोलू द्यायचे नाही. कुणी सत्य बोलले की त्याला 'लेबले' लावणे हा 'विवेक' काय आपल्याला 'पटत' नाही बुवा.

भावभोळ्या भक्तीचा व्यापार पाहिला मी मोजून पैशात भावनेचा आकार पाहीला मी भक्तात लागली होड कुणाचा मान पहीला पावन उत्सवाचा इव्हेंट होताना पाहीला मी लेख आवडला.

विवेकपटाईत 18/09/2024 - 20:43
आपली सर्वच उत्सव प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होत असे. संपूर्ण देशात किमान एक कोटीच्या वर गणपती स्थापित झाले असतील. दिल्ली नोएडा येथील उत्तर भारतीय घरच्या गणपतीच्या विसर्जन साठी ही ढोल वाल्याला बोलवतात. किमान पाच ते सात लाख कोटींचा व्यवसाय गणेश उत्सवात होतो. कोटी होऊन जास्त रोजगार या दहा दिवसात निर्मित होतात. पूर्वीच्या काळी डीजे असता तर तेव्हाही तो वाजविला गेला असता. सुखकर्ता... ही आरती ही उत्तर भारतात म्हणतात. अनेक ठिकाणी मंत्र पुष्पांजली ही होते. मराठी संस्कृतीचा प्रसार गणपती उत्सवाच्या माध्यमांनी सहज होतो. शेवटी आपल्या उत्सवा प्रति वाईट लिहणे हा एक पुरोगामी .....

In reply to by विवेकपटाईत

अनुस्वार 19/09/2024 - 01:06
आपल्या उत्सवांबद्दल आपण बोलायचे नाही. इतरांना त्याबद्दल बोलू द्यायचे नाही. कुणी सत्य बोलले की त्याला 'लेबले' लावणे हा 'विवेक' काय आपल्याला 'पटत' नाही बुवा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
. काय बाप्पा, निघालास? आजवरच्या आयुष्यासारखेच हे दहा दिवसही कसे गेले कळालेच नाही. बाबा शंभू आणि आई गौरी तुझी वाट पाहत असतील. नंदी उंदीर मामाकडून पृथ्वीतलावरच्या गोष्टी ऐकण्यासाठी आतुरला असेल. तू येथे येतोस त्या पर्वाला आम्ही 'गणेशोत्सव' म्हणतो.

सातारा -कास पठार

Bhakti ·

कंजूस 17/09/2024 - 05:20
सुंदर. मी फार पूर्वी गेलो होतो. कारवी फुलणारे वर्ष होतं. बहुतेक २००८. तेव्हा संरक्षण वगैरे नव्हतं. पहिली बस साडे पाचची पकडून प्रथम कासला गेलो. नंतर सज्जनगड. फेसबुकच्या प्रसारामुळे पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. मग कुंपण, बुकिंग सुरू झालं. वाहतूक वाढली. प्रदुषणाचा परिणाम हळूहळू दिसू लागेल.

सातार जवळच कृष्णा आणी वेण्या नदीचा संगम आहे. श्री क्षेत्र माहूली आणी संगम माहूली अशी जवळच सात कि मी. वर अतिशय सुंदर जागा आहे. दोन तास पुरे आहेत. सातवाहन/शिलाहार काळातील वीरगळ (नक्की सांगता येत नाही) जागोजागी पडलेले आहेत. विश्वेश्वर आणी सिद्धेश्वर अशी १७३५ मधील दोन सुंदर भव्य मंदिरे आहेत. महाराणी ताराबाई ची समाधी इथेच आहे. संगमावर विवीध प्रकारचे पक्षी विहारताना दिसतील. पाइड किंगफिशर हा वेगळा पक्षी मला दिसला. संगम अतिशय सुंदर आहे. काही दुखद घटनेचा साक्षीदार म्हणून गेलो असल्याने लेख डकवला नाही पण फोटो घेण्याचा मोह सुद्धा आवरला नाही. आपली भटकंती आवडली.

खूप छान माहितीपूर्ण लेख ताई. आवडला. पवनचक्कीचा फोटो पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चाळकेवाडीत सुझलॉन कंपनीचं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथेच माझ २०१४ ला ट्रेनिंग झालं होतं. मी सर्व मुलांना घेऊन रविवारी सज्जनगडावर आलो होतो. रात्री झोपायला जागा मिळाली नाही. खूप शोधाशोध केल्यावर मिळाली. इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या? तिथे हवा कमी असावी. तुम्ही ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 17/09/2024 - 13:18
ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये. अच्छा!ती सर्वात उंच होती,चालू असतांना पहायला पाहिजे होती.

गोरगावलेकर 17/09/2024 - 14:43
फोटो अप्रतिम. अनेक वर्षांपासून येथे जायचे ठरवते पण काही ना काही कारणाने जमत नाहीच

कंजूस 17/09/2024 - 14:44
पवनचक्कीची जागा खूप वारा असतो तिथे असते. वाऱ्याने पाती वेगात फिरतात पण लोड टाकल्यावर म्हणजे जोडलेल्या डायनामोमधून वीज निर्मिती सुरू केल्यावर पाती हळू फिरतात.

प्रचेतस 19/09/2024 - 06:01
मस्तच भटकंती झाली की, फुले आताशी बहरायला लागली आहेत. कासला दर पंधरवड्याला नवी नवी फुलं दिसतात. जवळच असणारे यवतेश्वराचे मंदिरही सुरेख आहे.

झकासराव 19/09/2024 - 17:10
वाह सुंदर फोटो कासला एकदा गेलोय. तेव्हा online बुकिंग, कुंपण वै नव्हते. गर्दी बऱ्यापैकी होती. गाडी खाली पार्क करून बस ने जाण्याची सोय होती. तरी लोकं बामणोली निघालो सांगून गाडी रस्त्यातच कुठेतरी दाबून मनसोक्त फिरत होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत होते. कुंपण वै नसल्याने भरपूर फिरलो , भरपूर फोटो काढले. एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या. लगेचच पुढच्या वर्षी की काय online बुकिंग, कुंपण वै सोय झाली असे वर्तमानपत्रात वाचले होते. नंतर पठार उतरून खाली येउन कार घेउन बामणोली ला गेलो होतो हे आठवतंय.

In reply to by झकासराव

Bhakti 23/09/2024 - 14:25
एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या.
पुढच्यावेळी बामणोलीला आधी जाईन :)

किल्लेदार 23/09/2024 - 02:54
अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण. वीस-एक वर्षांपूर्वी इथे मुक्त संचार शक्य होता. पण कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक. माझीही एक आठवण... DSC_0069

जुइ 23/09/2024 - 21:20
सुंदर फोटो आणि वर्णन तितकेच खास. सातारा येथे काही वर्ष राहिल्यामुळे हा सर्व परिसर चांगला परिचयाचा आहे. सज्जनगड इतक्या काळानंतर तुझ्या मुळे पुन्हा अनुभवता आले आणि मन खरेच व्याकुळ झाले. अजिंक्यतार्याहून शहराचे विहंगम दृष्य दिसत आहे. कास पठाराचे फुलांचे फोटोही अप्रतिम आहेत.

In reply to by झकासराव

Bhakti 25/09/2024 - 07:55
सर्वसाक्षी यांनी उल्लेख केलेलं निफाडी फूलं कोणतं?(फोटो क्र.?) नफाडी म्हणजेच नभाळी का?(बहूतेक फोटो क्र.७) फोटो क्र.४ आभाळी आहे वाटतं स्पष्ट दिसत नाही. आभाळी म्हणजे जांभळ्या पाकळ्या आभाळाकडे तर निभाळी म्हणजे पाकळ्या जमिनीच्या दिशेने असतात. यासाठी गाईड पाहिजे होता पण खुप गर्दी असल्यामुळे,आणि फ्री बुकिंग असल्यामुळे गाईड नियोजन करता आले नाही.

टर्मीनेटर 14/10/2024 - 12:46
लेख, फोटोज सर्वच छान! गंमत म्हणजे आमचं मुळ गाव खुद्द सातारा, आणि पिढीजात घरही अजिंक्यतारापासुन बऱ्यापैकी जवळ, परंतु जन्मापासुनच प्रदुषीत हवेची सवय झाल्यामुळे असेल कदाचीत, पण मी सातारला गेलो की हमखास आजारी पडतो 😀 हा अनुभव अनेकदा आल्याने गेल्या किमान १०-१२ वर्षांत मी तिकडे फिरकलो नाहिये. लेखात उल्लेखलेली सर्वच ठिकाणे अनेक वर्षांपुर्वी पाहिली असली तरी ती विस्मृतीत गेली होती, लेख वाचुन आणि फोटोज बघुन त्यांच्या आठवणी काहीश्या ताज्या झाल्या!

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 14/10/2024 - 13:38
मला वाटलं तुम्ही कोकणातले? ;) आम्ही लहानपणापासून दुष्काळच पाहिला, त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्यांचा हेवा वाटतो.
सातारा आवडलं.अजिंक्यतारा तर रोज भेट द्यावा इतका सुंदर आहे. लाटकरांचे कंदील पेढे घेतले.लोक सहज दोन तीन पेढे फक्त टेस्ट करून निघून जायचं कसलीच तक्रार मालक करत नव्हते आश्चर्य वाटले हा हा.साताऱ्याला निसर्ग, संस्कृती, माणसं, खाद्यसंस्कृती भरभरून मिळाली आहे. सज्जनगडावर गेल्यावर तर खूप भरून आलं! जय जय रघुवीर समर्थ _/\_

कंजूस 17/09/2024 - 05:20
सुंदर. मी फार पूर्वी गेलो होतो. कारवी फुलणारे वर्ष होतं. बहुतेक २००८. तेव्हा संरक्षण वगैरे नव्हतं. पहिली बस साडे पाचची पकडून प्रथम कासला गेलो. नंतर सज्जनगड. फेसबुकच्या प्रसारामुळे पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. मग कुंपण, बुकिंग सुरू झालं. वाहतूक वाढली. प्रदुषणाचा परिणाम हळूहळू दिसू लागेल.

सातार जवळच कृष्णा आणी वेण्या नदीचा संगम आहे. श्री क्षेत्र माहूली आणी संगम माहूली अशी जवळच सात कि मी. वर अतिशय सुंदर जागा आहे. दोन तास पुरे आहेत. सातवाहन/शिलाहार काळातील वीरगळ (नक्की सांगता येत नाही) जागोजागी पडलेले आहेत. विश्वेश्वर आणी सिद्धेश्वर अशी १७३५ मधील दोन सुंदर भव्य मंदिरे आहेत. महाराणी ताराबाई ची समाधी इथेच आहे. संगमावर विवीध प्रकारचे पक्षी विहारताना दिसतील. पाइड किंगफिशर हा वेगळा पक्षी मला दिसला. संगम अतिशय सुंदर आहे. काही दुखद घटनेचा साक्षीदार म्हणून गेलो असल्याने लेख डकवला नाही पण फोटो घेण्याचा मोह सुद्धा आवरला नाही. आपली भटकंती आवडली.

खूप छान माहितीपूर्ण लेख ताई. आवडला. पवनचक्कीचा फोटो पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चाळकेवाडीत सुझलॉन कंपनीचं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथेच माझ २०१४ ला ट्रेनिंग झालं होतं. मी सर्व मुलांना घेऊन रविवारी सज्जनगडावर आलो होतो. रात्री झोपायला जागा मिळाली नाही. खूप शोधाशोध केल्यावर मिळाली. इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या? तिथे हवा कमी असावी. तुम्ही ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 17/09/2024 - 13:18
ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये. अच्छा!ती सर्वात उंच होती,चालू असतांना पहायला पाहिजे होती.

गोरगावलेकर 17/09/2024 - 14:43
फोटो अप्रतिम. अनेक वर्षांपासून येथे जायचे ठरवते पण काही ना काही कारणाने जमत नाहीच

कंजूस 17/09/2024 - 14:44
पवनचक्कीची जागा खूप वारा असतो तिथे असते. वाऱ्याने पाती वेगात फिरतात पण लोड टाकल्यावर म्हणजे जोडलेल्या डायनामोमधून वीज निर्मिती सुरू केल्यावर पाती हळू फिरतात.

प्रचेतस 19/09/2024 - 06:01
मस्तच भटकंती झाली की, फुले आताशी बहरायला लागली आहेत. कासला दर पंधरवड्याला नवी नवी फुलं दिसतात. जवळच असणारे यवतेश्वराचे मंदिरही सुरेख आहे.

झकासराव 19/09/2024 - 17:10
वाह सुंदर फोटो कासला एकदा गेलोय. तेव्हा online बुकिंग, कुंपण वै नव्हते. गर्दी बऱ्यापैकी होती. गाडी खाली पार्क करून बस ने जाण्याची सोय होती. तरी लोकं बामणोली निघालो सांगून गाडी रस्त्यातच कुठेतरी दाबून मनसोक्त फिरत होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत होते. कुंपण वै नसल्याने भरपूर फिरलो , भरपूर फोटो काढले. एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या. लगेचच पुढच्या वर्षी की काय online बुकिंग, कुंपण वै सोय झाली असे वर्तमानपत्रात वाचले होते. नंतर पठार उतरून खाली येउन कार घेउन बामणोली ला गेलो होतो हे आठवतंय.

In reply to by झकासराव

Bhakti 23/09/2024 - 14:25
एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या.
पुढच्यावेळी बामणोलीला आधी जाईन :)

किल्लेदार 23/09/2024 - 02:54
अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण. वीस-एक वर्षांपूर्वी इथे मुक्त संचार शक्य होता. पण कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक. माझीही एक आठवण... DSC_0069

जुइ 23/09/2024 - 21:20
सुंदर फोटो आणि वर्णन तितकेच खास. सातारा येथे काही वर्ष राहिल्यामुळे हा सर्व परिसर चांगला परिचयाचा आहे. सज्जनगड इतक्या काळानंतर तुझ्या मुळे पुन्हा अनुभवता आले आणि मन खरेच व्याकुळ झाले. अजिंक्यतार्याहून शहराचे विहंगम दृष्य दिसत आहे. कास पठाराचे फुलांचे फोटोही अप्रतिम आहेत.

In reply to by झकासराव

Bhakti 25/09/2024 - 07:55
सर्वसाक्षी यांनी उल्लेख केलेलं निफाडी फूलं कोणतं?(फोटो क्र.?) नफाडी म्हणजेच नभाळी का?(बहूतेक फोटो क्र.७) फोटो क्र.४ आभाळी आहे वाटतं स्पष्ट दिसत नाही. आभाळी म्हणजे जांभळ्या पाकळ्या आभाळाकडे तर निभाळी म्हणजे पाकळ्या जमिनीच्या दिशेने असतात. यासाठी गाईड पाहिजे होता पण खुप गर्दी असल्यामुळे,आणि फ्री बुकिंग असल्यामुळे गाईड नियोजन करता आले नाही.

टर्मीनेटर 14/10/2024 - 12:46
लेख, फोटोज सर्वच छान! गंमत म्हणजे आमचं मुळ गाव खुद्द सातारा, आणि पिढीजात घरही अजिंक्यतारापासुन बऱ्यापैकी जवळ, परंतु जन्मापासुनच प्रदुषीत हवेची सवय झाल्यामुळे असेल कदाचीत, पण मी सातारला गेलो की हमखास आजारी पडतो 😀 हा अनुभव अनेकदा आल्याने गेल्या किमान १०-१२ वर्षांत मी तिकडे फिरकलो नाहिये. लेखात उल्लेखलेली सर्वच ठिकाणे अनेक वर्षांपुर्वी पाहिली असली तरी ती विस्मृतीत गेली होती, लेख वाचुन आणि फोटोज बघुन त्यांच्या आठवणी काहीश्या ताज्या झाल्या!

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 14/10/2024 - 13:38
मला वाटलं तुम्ही कोकणातले? ;) आम्ही लहानपणापासून दुष्काळच पाहिला, त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्यांचा हेवा वाटतो.
सातारा आवडलं.अजिंक्यतारा तर रोज भेट द्यावा इतका सुंदर आहे. लाटकरांचे कंदील पेढे घेतले.लोक सहज दोन तीन पेढे फक्त टेस्ट करून निघून जायचं कसलीच तक्रार मालक करत नव्हते आश्चर्य वाटले हा हा.साताऱ्याला निसर्ग, संस्कृती, माणसं, खाद्यसंस्कृती भरभरून मिळाली आहे. सज्जनगडावर गेल्यावर तर खूप भरून आलं! जय जय रघुवीर समर्थ _/\_
छ महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.