मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरभराडाळीची इडली

Bhakti ·

कांदा लिंबू 31/07/2024 - 09:47
इडली म्हणजे माझा जीव की प्राण! पिवळसर इडलीचा फोटो मस्त दिसतोय. पण उडीदडाळीऐवजी चणाडाळीची इडली होऊ शकते असा कधी विचार केला नव्हता. आता करून पाहीन. म्हणजे विचार आणि प्रत्यक्ष इडली दोन्ही करून पाहीन! ;-) ---
चवीपुरते मीठ,चिमूटभर सोडा घातला.
This isn't fair! इडलीच्या पिठात सोडा घालावा लागणे हे इडली फसल्याचे लक्षण आहे. हघ्याहेवेसांन. --- अवांतर:
मोर मिलागाई
भूतझलकियां मिरची कधी try केलीय का? --- झैरात: जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/07/2024 - 11:23
This isn't fair! इडलीच्या पिठात सोडा घालावा लागणे हे इडली फसल्याचे लक्षण आहे.
माझे पाकशास्त्र गुरू क्रिश अशोक यांनी चिमूटभर सोड्याचे महत्व अधोरेखित केल्याने मला असे वाटत नाही.Baking soda is superhero of ur Kitchen. https://youtu.be/NSFxir6EsKk?si=dBR8Kfmn4Fve3sIZ

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/07/2024 - 11:27
भूतझलकियां मिरची कधी try केलीय का?
अजूनतरी नाही... डोळ्यांसमोर तारे पाहायचे असतील तेव्हा मिळाली तर बरं होईल ;)

कांदा लिंबू 31/07/2024 - 09:47
इडली म्हणजे माझा जीव की प्राण! पिवळसर इडलीचा फोटो मस्त दिसतोय. पण उडीदडाळीऐवजी चणाडाळीची इडली होऊ शकते असा कधी विचार केला नव्हता. आता करून पाहीन. म्हणजे विचार आणि प्रत्यक्ष इडली दोन्ही करून पाहीन! ;-) ---
चवीपुरते मीठ,चिमूटभर सोडा घातला.
This isn't fair! इडलीच्या पिठात सोडा घालावा लागणे हे इडली फसल्याचे लक्षण आहे. हघ्याहेवेसांन. --- अवांतर:
मोर मिलागाई
भूतझलकियां मिरची कधी try केलीय का? --- झैरात: जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/07/2024 - 11:23
This isn't fair! इडलीच्या पिठात सोडा घालावा लागणे हे इडली फसल्याचे लक्षण आहे.
माझे पाकशास्त्र गुरू क्रिश अशोक यांनी चिमूटभर सोड्याचे महत्व अधोरेखित केल्याने मला असे वाटत नाही.Baking soda is superhero of ur Kitchen. https://youtu.be/NSFxir6EsKk?si=dBR8Kfmn4Fve3sIZ

In reply to by कांदा लिंबू

Bhakti 31/07/2024 - 11:27
भूतझलकियां मिरची कधी try केलीय का?
अजूनतरी नाही... डोळ्यांसमोर तारे पाहायचे असतील तेव्हा मिळाली तर बरं होईल ;)
#केरळीफूड #मोरमिलागाई #ताकातलीमिरची A काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती. तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही.

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

मार्गी ·

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

परबची अजब कहाणी---६

भागो ·

खुपच भारी. कथा वाचताना मला सुद्धा कधी परब,कधी फ्रेनी तर सरपोतदार आहे असे वाटत होते. म्हणजे कधी स्क्रिझो तर कधी सामान्य. प्रवाही कथा.

खुपच भारी. कथा वाचताना मला सुद्धा कधी परब,कधी फ्रेनी तर सरपोतदार आहे असे वाटत होते. म्हणजे कधी स्क्रिझो तर कधी सामान्य. प्रवाही कथा.
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---६ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) (भाग—५ https://www.misalpav.com/node/52373) (माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे. ह्या नंतर कथा काय वळण घेते, परब सारीकेचा खून का करतो? हे मलाही माहित नाही. कारण परबने मला पाठवलेला दस्तावेज एव्हढाच आहे. तेव्हा मी तरी काय लिहिणार? पण ह्या कथेचा शेवट काय होणार आहे त्याचा अंदाज मी करू शकतो.

केरळा स्टाईल गव्हाचा हलवा

Bhakti ·

श्वेता२४ 28/07/2024 - 10:39
फोटो एकदम कातिल आहेत!! परफेक्ट पाककृती जमली आहे. करायला थोडी किचकट वाटते पण कधीतरी नक्की करेन.

आमची आई कणीक,गव्हाचा आटा डालडा तुपात लालसर भाजून घ्यायची नंतर गुळ किसून वर टाकायची. उष्णते मुळे गुळ पाघळायचा व त्यालाच कणीक चिकटायची. उरलेले काम आम्हीं मुले करायचो. पाकृ आवडली. मला वाटते मिपावर पद्म पुरस्कार देण्यात आले तर तुम्हांला पाकपद्म या पुरस्कारासाठी मी अनुमोदन देईन.

प्रचेतस 28/07/2024 - 13:21
व्वा....! हलव्याच्या वड्या एकदम भारी झाल्यात. मस्त पाकृ. हे दोन वाट्या जे जाडसर पीठ ते कणिका सारख भिजवून घ्यायचा आहे. कणिकाचा उंडा आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशाप्रकारे एका भांड्यामध्ये अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्या कणिकाचे तंतू बाहेर पडतात. मग ते आपण अजून थोडे हाताने त्याला स्मूदन करायचं त्याला मोकळं करायचं.पाण्यातले हे जे गव्हातले तंतू आहेत त्यामध्ये ते विरघळतात किंवा त्यामध्ये तरंगतात.मग काय वेळाने ते पूर्ण सेटल झाल्यानंतर हे जे आहे त्यातलं वरवरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे. बाकी ही वाक्यरचना एकदम कहर झालीय.

In reply to by प्रचेतस

गवि 28/07/2024 - 13:25
अगदी अगदी.. आणखी एक स्पर्धक आहे कहर पुरस्काराचा..
तुमचं ज्या प्रकारे गुळाचा पाक जास्त तयार झालेला आहे त्यावरती किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गव्हाच्या पिठाच पाणी वापरलं त्या प्रमाणात त्याला सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जास्त घाई न करता एक सहा तास तरी मिनिमम ठेवा.
एकदा तरी पूर्व परीक्षण बटण इज मस्ट

कंजूस 28/07/2024 - 15:53
छान जमला आहे. झटपट पाककला करून लेखही आला!! .................... हा गव्हाचा हलवा आणि केळ्याचा हलवा दोन्ही पदार्थ कर्नाटकातील उडुपी, मंगळुरू आणि केरळातील उत्तरेचे जिल्हे कासारगोड, कन्नूर, कोळ्हीकोड, मल्लापूरम ते त्रिशुरपर्यंत फार विकले जातात. खाडी देशांतून आलेल्या लोकांनी हे इकडे प्रचलित केले वाटतं. दोन्ही चांगले लागतात. पण केरळकडचे हलवे खोबऱ्याच्या(नारळाच्या) तेलातील असू शकतात आणि खमंग लागतात. तरीही चवीची सवय करावी लागते. ज्याला बदामी हलवा म्हणतात तो पंजाबकडून आला. गहू तीन दिवस भिजवून वाटून त्याचा चीक ( एक प्रकारे आंबलेला मैदाच) काढून तुपात आटवून त्यात करतात. बदामाचे काप बरेच घालून नाव सार्थ करतात. मुंबईत चंदू हलवाई दुकानांचा खास पदार्थ. याला एक शॉर्टकट म्हणजे ॲरोरूट किंवा मक्याच्या पिठाचा करतात. तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो. कणीक तुपात भाजून गूळ घालून करतात त्यास सोळा सोमवारचे चुरमा लाडू म्हणतात. गुजरातमध्ये यातील एक साधा प्रकार 'सुकडी'. तर अधिक तूप आणि सुका मेवा ( खारीक) घालून केल्यावर ठाकुरजीच्या( डाकोर, नाथद्वारा, द्वारका) छप्पन भोगातील एक स्वादिष्ट भोग. आम्ही गोवर्धन उचलत नसलो तरी या भोगाचा यथेच्छ समाचार घेतो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 28/07/2024 - 22:36
"केरळातील उत्तरेचे जिल्हे कासारगोड, कन्नूर, कोळ्हीकोड, मल्लापूरम ते त्रिशुरपर्यंत फार विकले जातात. खाडी देशांतून आलेल्या लोकांनी हे इकडे प्रचलित केले वाटतं."
पर्शिअन लोकांनी केरळात आणलेला हा पदार्थ कोझिकोड (कालिकत) मधुन उर्वरित केरळात पसरला. मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही आणि तुपाचाही वापर एक पायसम सोडले तर तिथल्या अन्य कुठल्याही पारंपरिक पदार्थात होत नाही. युट्युबर्स आणि जालीय शेफ्स काय वाट्टेल त्या थापा मारत असले तरी तिथे व्यावसयीक (आणि बहुतांशी घरगुती) स्तरावर बनवला जाणारा हलवा हा मैद्यापासून आणि खोबरेल तेलात* बनवतात (*त्यामुळे अर्थातच मला आवडत नाही 😀). आजघडीला केरळमध्ये जवळपास १५० प्रकारचे वेगवेगळे हलवे मिळतात. तिथे 'कांदारी (कांधारी)' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंचभरापेक्षा कमी लांबीच्या जबरदस्त तिखट मिर्चीचा वापर करून बनवलेला तिखट हलवाही मिळतो. गंमत म्हणजे आता केरळचे हे हलवे आखाती देशांत इतके प्रसिद्ध झाले आहेत कि अन्य देशांतील सहकाऱ्यांच्या इच्छापूर्तीसाठी सुट्टी संपवून परत आखातात जाणाऱ्या सर्व मल्याळी लोकांच्या बॅग्स चेक केल्या तर त्यांच्या सामानाच्या एकूण वजनापैकी २० ते ३० टक्के वजन ह्या हलव्यांचे भरेल 😀 बाकी हेल्थ कॉन्शस भक्तींनी गव्हाचा आणि तुपाचा वापर करून बनवलेला हा हलवा खाऊन बघायला नक्कीच आवडेल. आणि वाक्यरचना वगैरे बद्दलच्या प्रतिसादांशी संपूर्ण सहमती असली तरी 'भक्तिघाई' ह्या त्यांनीच प्रचलित केलेल्या शब्दाखातर तो प्रकार कितीही खटकत असला तरी त्याविषयी आता मौन पाळायचे ठरवले आहे 😂

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/07/2024 - 06:05
सहमत. >>मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही>> किनारपट्टीला गहू पिकतच नाही. तांदुळ पिकतो , खाल्ला जातो. पदार्थही त्याचेच. गव्हाचे त्यांना कौतुक. उडुपी, मंगळुरू येथे मिळणारे मंगलोरी बन्स(/बनाना बन्स) किंवा गोली बजे (गोल भजी) हे मैद्याचे पदार्थ तिकडे आवडीने खाल्ले जातात. ( परंतू थोडक्यात मैद्याची गोड आणि तिखट भजीच.)

In reply to by कंजूस

Bhakti 29/07/2024 - 11:45
किनारपट्टीला गहू पिकतच नाही. तांदुळ पिकतो , खाल्ला जातो. पदार्थही त्याचेच. गव्हाचे त्यांना कौतुक.
अच्छा या भौगोलिक परिस्थितीचा विचारच केला नव्हता.हो म्हणून तिथे मैदा आणि आपल्याकडे अशा पद्धतीची बर्फी कोर्नफ्लोरने बनवली जाते.अरे वाह! म्हणजे गव्हाची अशी बनवलेली ही माझी पाककृती अद्भुतच मानावी लागेल(शाब्बास भक्ती 😃)

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 29/07/2024 - 11:40
आजघडीला केरळमध्ये जवळपास १५० प्रकारचे वेगवेगळे हलवे मिळतात. आखातात जाणाऱ्या सर्व मल्याळी लोकांच्या बॅग्स चेक केल्या तर त्यांच्या सामानाच्या एकूण वजनापैकी २० ते ३० टक्के वजन ह्या हलव्यांचे भरेल
म्हणजे केरळी हलवा अभ्यासाचा विषय आहे तर! कांदारी मिरची चाखली नाही.पण दह्यातल्या वाळवलेल्या मोरमिलगाई ह्या मिरच्या आणल्यात.कशा संपवाव्या हे समजत नाहीये.नुसत्या खाणं शक्यच नाही कारण प्रचंड तिखट आहेत.
बाकी हेल्थ कॉन्शस भक्तींनी गव्हाचा आणि तुपाचा वापर करून बनवलेला हा हलवा खाऊन बघायला नक्कीच आवडेल.
हम्म व्हिडिओ पहा,अर्धा चमचाच तूप वापरले आहे.बाकी हेल्थच म्हणाल तर 'तो' माझ्या आयुष्यात परत आलाय,तरी बरं सकाळीच भेटतो 😂 तो-चहा

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 29/07/2024 - 13:44
''कांदारी / कांधारी = कंदहारी'' मिरची पण केरळात अफगाणिस्तानातून आली असावी असा तिच्या नावावरून मी बांधलेला एक अंदाज! तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे केरळी लोक हाय ब्लडप्रेशर वरचे औषध म्हणून कच्च्या स्वरूपात तिचे चावून सेवन करतात. फारतर पाऊण इंच लांबीची हि जबरा तिखट चवीची मिरची कच्ची चावून खाल्यावर कायकीणी गोपाळरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला "हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही राहाणार नाही..." असेच वाटते 😂
कांदारी मिरची चाखली नाही.
दरवर्षीप्रमाणे शारजाहुन सुट्टीवर येणारा एक खासमखास केरळी मित्र परतीच्या प्रवासासाठी कोचीनपेक्षा मुंबईहून फ्लाईट बऱ्यापैकी स्वस्त पडत असल्याने गावाहून परस्पर तिथे परत न जाता पुन्हा चार दिवसांसाठी नुकताच मुंबईला येऊन गेला. त्याला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असंल्याने दरवर्षी तो जाताना आपल्याबरोबर किलोभर नेत असलेल्या ह्या मिरच्यांपैकी मूठभर मिरच्या माझ्याकडे ठेऊन गेला. त्यातल्या सात-आठ मिरच्या मी वाळवायला ठेवल्यात, आता त्यांच्या बिया पेरून त्या अंकुरीत होतात का ते बघायचे आहे. त्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या हवामानात त्यांची रोपे उगवणे बहुतेक तरी शक्य नाही, पण तरी हा प्रयोग करून बघणार आहे! बीजांकुरण होउन रोपे उगवली आणि त्यांना पुढे मिरच्याही लागल्या तर तुम्हाला त्या चाखण्यासाठी कुरियर करतो 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 29/07/2024 - 13:50
"हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही राहाणार नाही..."
म्हणजे ही मिरची आणली की आपल्याला ऑफिस ऑफ द डॉक्टर किंवा फॅमिली ऑफ माय डॉक्टर यापैकी कोणाकडेच जायची गरज नाही. फक्त मिरची खायची, व्हाईट्ट कपडे घालून मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांकडे जायचे आणि युनिव्हर्सल केऑस सोडून कॉसमॉसशी ट्यून व्हायचे.. असेच ना?

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/07/2024 - 14:11
फक्त मिरची खायची, व्हाईट्ट कपडे घालून मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांकडे जायचे आणि युनिव्हर्सल केऑस सोडून कॉसमॉसशी ट्यून व्हायचे.. असेच ना?
येस्स... प्रोफेसर कुंभकोणमने सायलेंस असे दरडावुन मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांच्या ऑर्डरवरुन 'प्रेय्यर'ला सुरुवात करायच्या आधीच सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन आपल्याला ऑकल्ट एक्स्पीरीयंसेस मिळायला सुरुवात होते 😂

In reply to by टर्मीनेटर

होतील.. महाराष्ट्रात, मिरच्या आणि हळद, कुठेही होउ शकते...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 26/08/2024 - 17:16
होतील..
हो, मलाही तसेच वाटत आहे! सेफर साइड म्हणुन परवा येताना तिथल्या नर्सरीतुन तिच्या बियांची दोन पाकिटेही आणली आहेत... आणि एक... त्या नर्सरीवाल्याने मिरीच्या वेलाची कुंडीत लावण्यासारखी कलमी रोपेही तयार केली आहेत. M1 भरपुर मिरी लागलेले हे रोपटे मला खुप आवडले पण आकाराने तसे मोठे असल्याने बरोबर घेउन नाही येता आले. आता ते आणण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लगेल!

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/08/2024 - 17:07
'कांदारी / कांधारी' मिरची. ही हिरव्या रंगाची असते... K1 'पाल कांदारी / कांधारी' (मिल्की कांदारी) मिरची. ही आकाराने किंचीत मोठी आणि पांढरट हिरव्या रंगाची असते... K2

In reply to by कंजूस

चौकस२१२ 29/07/2024 - 12:16
तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो. तो कोणता ? ओमान मध्ये पण असा मैदा आणि साखर पिस्ते केशर घालून मिळतो हे जे वर्णन आहे ते गव्हातील ग्लुटेन चे आहे का ?

In reply to by चौकस२१२

कंजूस 29/07/2024 - 17:36
हलवण्याचा बेस .. .. गव्हाचा चीक.. .मैदा...गव्हाचे पीठ ...कॉन फ्लोर.. रताळ्याचे पीठ यातून होऊ शकतो. https://youtube.com/shorts/0PVRyyAlTuk?si=TtMNnGrqqDz3iJIJ हे कॉन फ्लोरचं.

श्वेता२४ 28/07/2024 - 10:39
फोटो एकदम कातिल आहेत!! परफेक्ट पाककृती जमली आहे. करायला थोडी किचकट वाटते पण कधीतरी नक्की करेन.

आमची आई कणीक,गव्हाचा आटा डालडा तुपात लालसर भाजून घ्यायची नंतर गुळ किसून वर टाकायची. उष्णते मुळे गुळ पाघळायचा व त्यालाच कणीक चिकटायची. उरलेले काम आम्हीं मुले करायचो. पाकृ आवडली. मला वाटते मिपावर पद्म पुरस्कार देण्यात आले तर तुम्हांला पाकपद्म या पुरस्कारासाठी मी अनुमोदन देईन.

प्रचेतस 28/07/2024 - 13:21
व्वा....! हलव्याच्या वड्या एकदम भारी झाल्यात. मस्त पाकृ. हे दोन वाट्या जे जाडसर पीठ ते कणिका सारख भिजवून घ्यायचा आहे. कणिकाचा उंडा आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशाप्रकारे एका भांड्यामध्ये अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्या कणिकाचे तंतू बाहेर पडतात. मग ते आपण अजून थोडे हाताने त्याला स्मूदन करायचं त्याला मोकळं करायचं.पाण्यातले हे जे गव्हातले तंतू आहेत त्यामध्ये ते विरघळतात किंवा त्यामध्ये तरंगतात.मग काय वेळाने ते पूर्ण सेटल झाल्यानंतर हे जे आहे त्यातलं वरवरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे. बाकी ही वाक्यरचना एकदम कहर झालीय.

In reply to by प्रचेतस

गवि 28/07/2024 - 13:25
अगदी अगदी.. आणखी एक स्पर्धक आहे कहर पुरस्काराचा..
तुमचं ज्या प्रकारे गुळाचा पाक जास्त तयार झालेला आहे त्यावरती किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गव्हाच्या पिठाच पाणी वापरलं त्या प्रमाणात त्याला सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जास्त घाई न करता एक सहा तास तरी मिनिमम ठेवा.
एकदा तरी पूर्व परीक्षण बटण इज मस्ट

कंजूस 28/07/2024 - 15:53
छान जमला आहे. झटपट पाककला करून लेखही आला!! .................... हा गव्हाचा हलवा आणि केळ्याचा हलवा दोन्ही पदार्थ कर्नाटकातील उडुपी, मंगळुरू आणि केरळातील उत्तरेचे जिल्हे कासारगोड, कन्नूर, कोळ्हीकोड, मल्लापूरम ते त्रिशुरपर्यंत फार विकले जातात. खाडी देशांतून आलेल्या लोकांनी हे इकडे प्रचलित केले वाटतं. दोन्ही चांगले लागतात. पण केरळकडचे हलवे खोबऱ्याच्या(नारळाच्या) तेलातील असू शकतात आणि खमंग लागतात. तरीही चवीची सवय करावी लागते. ज्याला बदामी हलवा म्हणतात तो पंजाबकडून आला. गहू तीन दिवस भिजवून वाटून त्याचा चीक ( एक प्रकारे आंबलेला मैदाच) काढून तुपात आटवून त्यात करतात. बदामाचे काप बरेच घालून नाव सार्थ करतात. मुंबईत चंदू हलवाई दुकानांचा खास पदार्थ. याला एक शॉर्टकट म्हणजे ॲरोरूट किंवा मक्याच्या पिठाचा करतात. तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो. कणीक तुपात भाजून गूळ घालून करतात त्यास सोळा सोमवारचे चुरमा लाडू म्हणतात. गुजरातमध्ये यातील एक साधा प्रकार 'सुकडी'. तर अधिक तूप आणि सुका मेवा ( खारीक) घालून केल्यावर ठाकुरजीच्या( डाकोर, नाथद्वारा, द्वारका) छप्पन भोगातील एक स्वादिष्ट भोग. आम्ही गोवर्धन उचलत नसलो तरी या भोगाचा यथेच्छ समाचार घेतो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 28/07/2024 - 22:36
"केरळातील उत्तरेचे जिल्हे कासारगोड, कन्नूर, कोळ्हीकोड, मल्लापूरम ते त्रिशुरपर्यंत फार विकले जातात. खाडी देशांतून आलेल्या लोकांनी हे इकडे प्रचलित केले वाटतं."
पर्शिअन लोकांनी केरळात आणलेला हा पदार्थ कोझिकोड (कालिकत) मधुन उर्वरित केरळात पसरला. मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही आणि तुपाचाही वापर एक पायसम सोडले तर तिथल्या अन्य कुठल्याही पारंपरिक पदार्थात होत नाही. युट्युबर्स आणि जालीय शेफ्स काय वाट्टेल त्या थापा मारत असले तरी तिथे व्यावसयीक (आणि बहुतांशी घरगुती) स्तरावर बनवला जाणारा हलवा हा मैद्यापासून आणि खोबरेल तेलात* बनवतात (*त्यामुळे अर्थातच मला आवडत नाही 😀). आजघडीला केरळमध्ये जवळपास १५० प्रकारचे वेगवेगळे हलवे मिळतात. तिथे 'कांदारी (कांधारी)' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंचभरापेक्षा कमी लांबीच्या जबरदस्त तिखट मिर्चीचा वापर करून बनवलेला तिखट हलवाही मिळतो. गंमत म्हणजे आता केरळचे हे हलवे आखाती देशांत इतके प्रसिद्ध झाले आहेत कि अन्य देशांतील सहकाऱ्यांच्या इच्छापूर्तीसाठी सुट्टी संपवून परत आखातात जाणाऱ्या सर्व मल्याळी लोकांच्या बॅग्स चेक केल्या तर त्यांच्या सामानाच्या एकूण वजनापैकी २० ते ३० टक्के वजन ह्या हलव्यांचे भरेल 😀 बाकी हेल्थ कॉन्शस भक्तींनी गव्हाचा आणि तुपाचा वापर करून बनवलेला हा हलवा खाऊन बघायला नक्कीच आवडेल. आणि वाक्यरचना वगैरे बद्दलच्या प्रतिसादांशी संपूर्ण सहमती असली तरी 'भक्तिघाई' ह्या त्यांनीच प्रचलित केलेल्या शब्दाखातर तो प्रकार कितीही खटकत असला तरी त्याविषयी आता मौन पाळायचे ठरवले आहे 😂

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 29/07/2024 - 06:05
सहमत. >>मुळात गव्हाचा आणि केरळचा पूर्वापार काहीही संबंध नाही>> किनारपट्टीला गहू पिकतच नाही. तांदुळ पिकतो , खाल्ला जातो. पदार्थही त्याचेच. गव्हाचे त्यांना कौतुक. उडुपी, मंगळुरू येथे मिळणारे मंगलोरी बन्स(/बनाना बन्स) किंवा गोली बजे (गोल भजी) हे मैद्याचे पदार्थ तिकडे आवडीने खाल्ले जातात. ( परंतू थोडक्यात मैद्याची गोड आणि तिखट भजीच.)

In reply to by कंजूस

Bhakti 29/07/2024 - 11:45
किनारपट्टीला गहू पिकतच नाही. तांदुळ पिकतो , खाल्ला जातो. पदार्थही त्याचेच. गव्हाचे त्यांना कौतुक.
अच्छा या भौगोलिक परिस्थितीचा विचारच केला नव्हता.हो म्हणून तिथे मैदा आणि आपल्याकडे अशा पद्धतीची बर्फी कोर्नफ्लोरने बनवली जाते.अरे वाह! म्हणजे गव्हाची अशी बनवलेली ही माझी पाककृती अद्भुतच मानावी लागेल(शाब्बास भक्ती 😃)

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 29/07/2024 - 11:40
आजघडीला केरळमध्ये जवळपास १५० प्रकारचे वेगवेगळे हलवे मिळतात. आखातात जाणाऱ्या सर्व मल्याळी लोकांच्या बॅग्स चेक केल्या तर त्यांच्या सामानाच्या एकूण वजनापैकी २० ते ३० टक्के वजन ह्या हलव्यांचे भरेल
म्हणजे केरळी हलवा अभ्यासाचा विषय आहे तर! कांदारी मिरची चाखली नाही.पण दह्यातल्या वाळवलेल्या मोरमिलगाई ह्या मिरच्या आणल्यात.कशा संपवाव्या हे समजत नाहीये.नुसत्या खाणं शक्यच नाही कारण प्रचंड तिखट आहेत.
बाकी हेल्थ कॉन्शस भक्तींनी गव्हाचा आणि तुपाचा वापर करून बनवलेला हा हलवा खाऊन बघायला नक्कीच आवडेल.
हम्म व्हिडिओ पहा,अर्धा चमचाच तूप वापरले आहे.बाकी हेल्थच म्हणाल तर 'तो' माझ्या आयुष्यात परत आलाय,तरी बरं सकाळीच भेटतो 😂 तो-चहा

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 29/07/2024 - 13:44
''कांदारी / कांधारी = कंदहारी'' मिरची पण केरळात अफगाणिस्तानातून आली असावी असा तिच्या नावावरून मी बांधलेला एक अंदाज! तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे केरळी लोक हाय ब्लडप्रेशर वरचे औषध म्हणून कच्च्या स्वरूपात तिचे चावून सेवन करतात. फारतर पाऊण इंच लांबीची हि जबरा तिखट चवीची मिरची कच्ची चावून खाल्यावर कायकीणी गोपाळरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला "हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही राहाणार नाही..." असेच वाटते 😂
कांदारी मिरची चाखली नाही.
दरवर्षीप्रमाणे शारजाहुन सुट्टीवर येणारा एक खासमखास केरळी मित्र परतीच्या प्रवासासाठी कोचीनपेक्षा मुंबईहून फ्लाईट बऱ्यापैकी स्वस्त पडत असल्याने गावाहून परस्पर तिथे परत न जाता पुन्हा चार दिवसांसाठी नुकताच मुंबईला येऊन गेला. त्याला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असंल्याने दरवर्षी तो जाताना आपल्याबरोबर किलोभर नेत असलेल्या ह्या मिरच्यांपैकी मूठभर मिरच्या माझ्याकडे ठेऊन गेला. त्यातल्या सात-आठ मिरच्या मी वाळवायला ठेवल्यात, आता त्यांच्या बिया पेरून त्या अंकुरीत होतात का ते बघायचे आहे. त्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या हवामानात त्यांची रोपे उगवणे बहुतेक तरी शक्य नाही, पण तरी हा प्रयोग करून बघणार आहे! बीजांकुरण होउन रोपे उगवली आणि त्यांना पुढे मिरच्याही लागल्या तर तुम्हाला त्या चाखण्यासाठी कुरियर करतो 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 29/07/2024 - 13:50
"हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही राहाणार नाही..."
म्हणजे ही मिरची आणली की आपल्याला ऑफिस ऑफ द डॉक्टर किंवा फॅमिली ऑफ माय डॉक्टर यापैकी कोणाकडेच जायची गरज नाही. फक्त मिरची खायची, व्हाईट्ट कपडे घालून मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांकडे जायचे आणि युनिव्हर्सल केऑस सोडून कॉसमॉसशी ट्यून व्हायचे.. असेच ना?

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/07/2024 - 14:11
फक्त मिरची खायची, व्हाईट्ट कपडे घालून मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांकडे जायचे आणि युनिव्हर्सल केऑस सोडून कॉसमॉसशी ट्यून व्हायचे.. असेच ना?
येस्स... प्रोफेसर कुंभकोणमने सायलेंस असे दरडावुन मोस्ट रेव्हरंड गुरुदेवांच्या ऑर्डरवरुन 'प्रेय्यर'ला सुरुवात करायच्या आधीच सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन आपल्याला ऑकल्ट एक्स्पीरीयंसेस मिळायला सुरुवात होते 😂

In reply to by टर्मीनेटर

होतील.. महाराष्ट्रात, मिरच्या आणि हळद, कुठेही होउ शकते...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 26/08/2024 - 17:16
होतील..
हो, मलाही तसेच वाटत आहे! सेफर साइड म्हणुन परवा येताना तिथल्या नर्सरीतुन तिच्या बियांची दोन पाकिटेही आणली आहेत... आणि एक... त्या नर्सरीवाल्याने मिरीच्या वेलाची कुंडीत लावण्यासारखी कलमी रोपेही तयार केली आहेत. M1 भरपुर मिरी लागलेले हे रोपटे मला खुप आवडले पण आकाराने तसे मोठे असल्याने बरोबर घेउन नाही येता आले. आता ते आणण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लगेल!

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 26/08/2024 - 17:07
'कांदारी / कांधारी' मिरची. ही हिरव्या रंगाची असते... K1 'पाल कांदारी / कांधारी' (मिल्की कांदारी) मिरची. ही आकाराने किंचीत मोठी आणि पांढरट हिरव्या रंगाची असते... K2

In reply to by कंजूस

चौकस२१२ 29/07/2024 - 12:16
तुर्कस्तान तुर्की पदार्थ. अर्थातच चिकापेक्षा स्वस्त असतो. तो कोणता ? ओमान मध्ये पण असा मैदा आणि साखर पिस्ते केशर घालून मिळतो हे जे वर्णन आहे ते गव्हातील ग्लुटेन चे आहे का ?

In reply to by चौकस२१२

कंजूस 29/07/2024 - 17:36
हलवण्याचा बेस .. .. गव्हाचा चीक.. .मैदा...गव्हाचे पीठ ...कॉन फ्लोर.. रताळ्याचे पीठ यातून होऊ शकतो. https://youtube.com/shorts/0PVRyyAlTuk?si=TtMNnGrqqDz3iJIJ हे कॉन फ्लोरचं.
#केरळाफूड अ केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा! तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो‌. तर पाहूया याची कृती आणि साहित्य. अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत.

वडोदरा,पावगढ-चंपानेर-३

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस 28/07/2024 - 07:42
हा भागही आवडला. गरुडेश्वर मंदिरात चक्क मराठी पाट्या बघून आनंद वाटला. मंदिराची आणि स्वामींची दिलेली तपशीलवार माहिती आवडली. सरदारांच्या लोह पुतळ्याचे मात्र मला तितके आकर्षण नाही. बाकी दभोई रस्त्यावरून गेलात तर दभोई पाहिलेत की नाही की त्याच्याबद्दल पुढील भागात येणार आहे?

In reply to by प्रचेतस

डभोई व वधवाना लेक वेगळी ट्रिप करूयात असे म्हटल्याने पुढे गेलो. जर वाट वाकडी केली असती तर नक्कीच आर्धा दिवस तरी खाल्ला असता हे घरच्यांना माहीत होते. बाकी तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला. नाहीतर आमचे मिपावर चे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 29/07/2024 - 07:39
सरदारांच्या लोह पुतळ्याचे मात्र मला तितके आकर्षण नाही.
तो पुतळा साधारणपणे सातवाहनकालीन इतका जुना झाला की मगच आपल्या प्रचुला त्यात रस उत्पन्न होईल.

श्वेता२४ 28/07/2024 - 10:45
आमच्या आजोळी ही दत्त संप्रदायाचे साधक आहेत. त्यामुळे आपली माहिती वाचून आणि जी नावे आपण दिली ती वाचून भाऊक व्हायला झाले. भाग्यवान आहात इतकेच म्हणेन. दत्त महाराजांचे दर्शन आणि श्री टेंबे स्वामी यांचे दर्शन इथूनच झाले त्याबद्दल धन्यवाद. आपले ओघवते वर्णन व जागोजागी प्रसंगोचित कविता, यामुळे हा भागही खूप वाचनीय झाला आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

टर्मीनेटर 28/07/2024 - 23:07
छान! गरुडेश्वर येथे मागे (गाडीत बसुन 😀) केलेल्या नर्मदा परिक्रमेच्यावेळी भेट दिली होती. गेल्या वर्षी कुटुंबियांनी गरुडेश्वर, नारेश्वर आणि स्टॅच्यु ऑफ युनीटी अशी तीन दिवसीय सहल केली होती, पण वरती प्रचेतस ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे मलाही "सरदारांच्या लोह पुतळ्याचेच काय कुठ्ल्याही राजकारण्याच्या पुतळ्या/स्मारकाचे बिलकुल आकर्षण/कौतुक नाही" त्यामुळे मी नव्हतो गेलो! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना. इंजिनिअरिंग मार्व्हल म्हणून बघायला काही हरकत नाही असे मला वाटते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2024 - 20:54
लेखमाला चांगली होत आहे. ठिकाणांबद्दल बोलायचे तर सहप्रवाशांची आवड आणि जाण लक्षात घ्यावी लागते. एकमत होणे गरजेचे. सरदार सरोवर धरण आणि त्याला जोड म्हणून मनोरंजनाची ठिकाणे कशी बनवली, विकसित केली, काय आराखडा केला आणि विकास केला हे मात्र नक्की पाहण्यासारखे आहे. ठिकाणांना वर्षातील विविध काळानुसार महत्त्व प्राप्त होत असते. असे सर्व एकत्र आणले की पर्यटक वर्षभर सतत येत राहतात आणि तिथे व्यवसाय करणाऱ्यांनाही स्वारस्य वाटू लागते. धार्मिक (गरुडेश्वर वगैरे), ऐतिहासिक (डभोई), राजकीय (पुतळा), पायाभूत विकास (धरणाचे पाणी आणि कालवे राजस्थान पर्यंत गेले आहेत), साहसी पर्यटन ( राफ्टिंग ) , चैन ( अहमदाबादहून विमानाने थेट तलावात उतरता येणे, तंबूत राहाणे), प्राणी संग्रहालय एकत्आरित आराखडा आवडला.

गोरगावलेकर 30/07/2024 - 17:45
श्री क्षेत्र गरूडेश्वर पाहिलेले नाही त्यामुळे त्याची ओळख विशेष आवडली. स्टॅच्यू ऑफ युनिटी/जंगल सफारीचे फोटो देतांना हात मात्र आखडता घेतलेला दिसतो. लेख नेहमीप्रमाणेच मस्त.

फोटो भरपूर काढले आहेत. इथे डकवणे महादिव्य वाटते. नर्मदा मैय्या चे वेगळे फोल्डर होते पण करप्ट झाले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रचेतस 28/07/2024 - 07:42
हा भागही आवडला. गरुडेश्वर मंदिरात चक्क मराठी पाट्या बघून आनंद वाटला. मंदिराची आणि स्वामींची दिलेली तपशीलवार माहिती आवडली. सरदारांच्या लोह पुतळ्याचे मात्र मला तितके आकर्षण नाही. बाकी दभोई रस्त्यावरून गेलात तर दभोई पाहिलेत की नाही की त्याच्याबद्दल पुढील भागात येणार आहे?

In reply to by प्रचेतस

डभोई व वधवाना लेक वेगळी ट्रिप करूयात असे म्हटल्याने पुढे गेलो. जर वाट वाकडी केली असती तर नक्कीच आर्धा दिवस तरी खाल्ला असता हे घरच्यांना माहीत होते. बाकी तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला. नाहीतर आमचे मिपावर चे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 29/07/2024 - 07:39
सरदारांच्या लोह पुतळ्याचे मात्र मला तितके आकर्षण नाही.
तो पुतळा साधारणपणे सातवाहनकालीन इतका जुना झाला की मगच आपल्या प्रचुला त्यात रस उत्पन्न होईल.

श्वेता२४ 28/07/2024 - 10:45
आमच्या आजोळी ही दत्त संप्रदायाचे साधक आहेत. त्यामुळे आपली माहिती वाचून आणि जी नावे आपण दिली ती वाचून भाऊक व्हायला झाले. भाग्यवान आहात इतकेच म्हणेन. दत्त महाराजांचे दर्शन आणि श्री टेंबे स्वामी यांचे दर्शन इथूनच झाले त्याबद्दल धन्यवाद. आपले ओघवते वर्णन व जागोजागी प्रसंगोचित कविता, यामुळे हा भागही खूप वाचनीय झाला आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

टर्मीनेटर 28/07/2024 - 23:07
छान! गरुडेश्वर येथे मागे (गाडीत बसुन 😀) केलेल्या नर्मदा परिक्रमेच्यावेळी भेट दिली होती. गेल्या वर्षी कुटुंबियांनी गरुडेश्वर, नारेश्वर आणि स्टॅच्यु ऑफ युनीटी अशी तीन दिवसीय सहल केली होती, पण वरती प्रचेतस ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे मलाही "सरदारांच्या लोह पुतळ्याचेच काय कुठ्ल्याही राजकारण्याच्या पुतळ्या/स्मारकाचे बिलकुल आकर्षण/कौतुक नाही" त्यामुळे मी नव्हतो गेलो! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना. इंजिनिअरिंग मार्व्हल म्हणून बघायला काही हरकत नाही असे मला वाटते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2024 - 20:54
लेखमाला चांगली होत आहे. ठिकाणांबद्दल बोलायचे तर सहप्रवाशांची आवड आणि जाण लक्षात घ्यावी लागते. एकमत होणे गरजेचे. सरदार सरोवर धरण आणि त्याला जोड म्हणून मनोरंजनाची ठिकाणे कशी बनवली, विकसित केली, काय आराखडा केला आणि विकास केला हे मात्र नक्की पाहण्यासारखे आहे. ठिकाणांना वर्षातील विविध काळानुसार महत्त्व प्राप्त होत असते. असे सर्व एकत्र आणले की पर्यटक वर्षभर सतत येत राहतात आणि तिथे व्यवसाय करणाऱ्यांनाही स्वारस्य वाटू लागते. धार्मिक (गरुडेश्वर वगैरे), ऐतिहासिक (डभोई), राजकीय (पुतळा), पायाभूत विकास (धरणाचे पाणी आणि कालवे राजस्थान पर्यंत गेले आहेत), साहसी पर्यटन ( राफ्टिंग ) , चैन ( अहमदाबादहून विमानाने थेट तलावात उतरता येणे, तंबूत राहाणे), प्राणी संग्रहालय एकत्आरित आराखडा आवडला.

गोरगावलेकर 30/07/2024 - 17:45
श्री क्षेत्र गरूडेश्वर पाहिलेले नाही त्यामुळे त्याची ओळख विशेष आवडली. स्टॅच्यू ऑफ युनिटी/जंगल सफारीचे फोटो देतांना हात मात्र आखडता घेतलेला दिसतो. लेख नेहमीप्रमाणेच मस्त.

फोटो भरपूर काढले आहेत. इथे डकवणे महादिव्य वाटते. नर्मदा मैय्या चे वेगळे फोल्डर होते पण करप्ट झाले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१ https://www.misalpav.com/node/52359 वडोदरा,पावगढ-चंपानेर-२ https://www.misalpav.com/node/52364 श्री क्षेत्र गरूडेश्वर भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई. हसतमुख, कपाळावर गंधाचा टिळा,"छरहरी काया", पस्तीशीतला तरूण.पर्यटन करताना सर्व गुणसंपन्न चालक मिळणे हे सुद्धा खरे नशिबच म्हणले पाहीजे.

परबची अजब कहाणी---५

भागो ·
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---५ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला. त्यांचा प्रतिनिधी माझी भेट घ्यायला आला होता. तो साधारण चाळीशीतला असावा. किंचित स्थूल. बोलणे गोड आर्जवी. ह्याला मी दोन चार वेळा पाहिला होता. पण हा “त्यांचा” माणूस होता अशी कल्पनाही कधी आली नव्हती. “मी गजानन सदावर्ते.” मला हसू आले.

केरळ कन्याकुमारी लेखमाला : दिवस तिसरा "थेकडी"

श्वेता२४ ·

टर्मीनेटर 26/07/2024 - 10:30
छान भाग! निसर्गाचे फोटोज सुंदर आहेत. “सर्वना भवन” इथल्या नश्त्याचा फोटो विशेष आवडला 👍 अप्पम आणि परोटा हे दोन्ही पदार्थ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगले मिळत असले तरी केरळचे अप्पम (पालप्पम) आणि परोटा (मलबार परोटा) माझ्या विशेष आवडीचे! केरळी लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या अप्पमसाठी ज्यांच्या घरी ताडाचे झाड असेल ते ताज्या 'ताडीत' आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते लोक आपल्या घरच्या काहीशा जून झालेल्या शहाळ्याच्या पाण्यात तांदूळ भिजवतात. शहाळ्याच्या वरच्या पातळ पापुद्र्याला छिद्र पाडताना सोड्याची बाटली उघडताना येतो तसा आत तयार झालेला गॅस 'स्स्स्स्स....' आवाज करत बाहेर पडेल ते शहाळे ह्यासाठी उत्तम मानले जाते. ह्या दोन्ही प्रकारे बनवलेले अप्पम चवीला अप्रतिम लागत असले तरी ताडीत भिजवलेल्या तांदुळाचे अप्पम चवीला अधिक उजवे वाटतात आणि ह्या पारंपरिक पद्धतीत यीस्टचा वापर होत नसल्याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अप्पमपेक्षा ते फारच छान लागतात. माझ्या काही केरळी मित्रांच्या घरी असे अप्पम नाश्त्याला चटणी-सांबार बरोबर आणि जेवताना चिकनच्या रश्श्या बरोबर खायला मला आवडतात आणि मलबार परोटे हे तिथे कुर्मा, चिकन, बोकडाचे मटण, बीफ, पोर्क, अंडा/फिश करी वगैरे बरोबर खाल्ले जात असले तरी मला ते कुर्मा, चिकन किंवा अंडा करी बरोबर खायला आवडतात. गेल्या अडीच-तीन दशकांपासून अप्पम आणि परोटे हे पदार्थ बऱ्याच स्नॅक कॉर्नर्स मध्ये छान मिळत असल्याने अनेक डोंबिवलीकरांच्या ते चांगल्याच परिचयाचे आणि आवडीचे आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून बाजारात 'फ्रोझन मलबार परोटेही' मिळू लागल्याने चांगली सोय झाली आहे. बाकी सांबारचे म्हणाल तर आंध्र प्रदेशातल्या खूपच पातळ आणि कर्नाटकमधलया विशेषतः उडपी पातळ व गोडसर सांबारपेक्षा केरळ आणि तामिळनाडूमधले दाटसर सांबारच चवीला बेस्ट असे माझे वैयक्तिक मत 😀

In reply to by टर्मीनेटर

श्वेता२४ 26/07/2024 - 14:05
अप्पम बनवण्याची ही प्रोसेस माहित नव्हती. आता कळाले की अप्पम चा आंबटपणा आहे तो इतरांपेक्षा वेगळा का असतो. डोसा आणि अप्पमच्या चवी मध्ये खूप फरक आहे. धन्यवाद

Bhakti 26/07/2024 - 10:45
सुंदर वर्णन! हत्तीला आंघोळ घालायला मुलांना खूप आवडेल. केरळी पदार्थ गव्हाचा हलवा,अप्पम तूनळीवर शोधायला हवे. खडे मसाले...अर्थात उत्तमच असणार केरळ मसाल्यांची राजधानी आहे!

In reply to by श्वेता२४

Bhakti 27/07/2024 - 10:45
गव्हाचा हलवा केलाय,भक्तीघाईत जरा लवकर सेट झाला का पाहण्याची उचापती केली.तेव्हा संध्याकाळी पाहते वड्या पडतात का? 😅 प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाककृती फोटो दिले जातील 😇 धन्यवाद अशाच नाविन्यपूर्ण पाककृती द्या!

कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे. छायाचित्रातील निळ्याशार नभाने वेड लावले आणी अनेक दिग्गज,मान्यवर कविवर्यांची निळाई बद्दल ची समज आणी त्यानीं रेखाटलेली शब्द चित्रे मनात नाचू लागली. त्या पैकी काही इथे आपल्या छायाचित्रणाच्या सन्मानार्थ.... बा भ बोरकर म्हणतात.... निळा - बा. भ. बोरकर एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा... असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे? ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे : जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा.... माझे अतिशय आवडते कवी ग्रेस,महादु:खाचा दुर्बोध कवी अशी उपाधी लाभलेला,तरी त्यांची ही कवीता सहज आकलनात येते. ते म्हणतात... ग्रेस - निळाई असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा? तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ  निळ्या अस्तकालीन नारायणा? निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रओवीत संध्या डुले निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी... किती खोल आणि किती ओल वक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे? प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे... शब्दांचे ओझे आणी रंगाचे इद्रंधनू यांना सहज लिलयेने पेलणारे कवी आणी चित्रकार सुधीर मोघे यांचा निळा काही वेगळाच.... सुधीर मोघे- झुलतो बाई रास झुला नभ निळे,रात निळी,कान्हाही निळा गंगाधर महाम्बरे यांचा तिसर्‍याच प्रकारचा निळा... गंगाधर महाम्बरे- निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात ... काळाच्या पडद्याआड गेली तरी स्मृतीत वेरुळच्या शिल्पा प्रमाणे अवीट,अमर गायिका कुंदा बोकील यांनी या निळ्याशार निळ्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय. माफ करा छायाचित्रातील निळा रंग पाहून थोडा वहावत गेलो.आणखीन बरीच उदाहरणे देता येतील. लेख आवडला हे वेगळे सांगत नाही.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:14
तुम्हाला दंडवतच घातला पाहिजे. किती सुंदर लिहिलं आहे. निळ्या या शब्दावरून इतक्या सुंदर कविता आहेत तुमच्यामुळे आजच माझ्या वाचनात आल्या. कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे. Samsung m33/32 आमच्या मोबाईल वरूनच टिपले आहेत माझा M33 मिस्टरांचा M32 आहे परंतु बरेच सुंदर जी चित्र आहेत ती मिस्टरांनी टिपलेली आहेत. त्यांना फोटो काढायला चांगले जमतात.

गोरगावलेकर 27/07/2024 - 14:19
फोटो अप्रतिम . छान वर्णन आणि टर्मिनेटर व कर्नल तपस्वी यांचे प्रतिसादही आवडले. खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक , जरूर करा. जंगल वॉक चा आमचा अनुभव भारी होता . येथील जंगलात खूप जळू/जळवा आहेत. चालतांना बूट आवश्यक. बुटांपासून गुडघ्यापर्यंत दोन्ही बाजूस बांधता येईल जाड कापडी पिशवी लावूनच चालायचे . तरीसुद्धा कुठूनतरी काही जळू अंगाला चिकटतातच. जळू काढून टाकली तरी रक्त लवकर थांबत नाही.

चौथा कोनाडा 27/07/2024 - 18:03
हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश...... मुन्नार "थेकडी". इथला निसर्ग बघून डोळे तृप्त जाहले ! मस्त झक्कास ओघवतं लिहीत आहात ! आणि फोटो, लै भारी .. बोले तो एक नंबर ! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

तिसरा दिवसही छान व्यतीत केलात, त्या पाण्याच्या सफारीत खरंच कोणाला काही दिसत नाही असं वाटतंय :D बाकी केरळ नैसर्गिक सुंदर तर आहेच, पण पर्यटन चांगलंच डेव्हलप केलंय तिथल्या लोकांनी. कुठे लोकांना पैसे काढायलाच लावायचे ते बरोबर करतात :) आमच्या ड्रायवरचा पहिल्याच दिवशीचा एक किस्सा: आम्ही मध्ये थांबून पाण्याची बाटली घेतली होती, अजून पाणी पितच होतो, तर तो म्हणे पाण्याची बाटली गाडीतून बाहेर रस्त्यात टाकू नका. आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अशा अर्थाने की आम्ही का कचरा बाहेर रस्त्यात टाकू, ते त्याला बरोबर समजलं तो म्हणे, वाईट वाटून घेऊ नका पण नॉर्थ इंडियन्सना सवय असते अशी, इथे आम्ही खूप मेहनत घेतो सगळं स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी. मग आम्ही उत्तर भारतीय नसून मराठी आहोत सांगितल्यावर त्याच्या बऱ्याच सूचना कमी झाल्या :)

श्वेता२४ 01/08/2024 - 12:09
टेकडी मधील बोटिंग मध्ये प्राणी दिसणे हा नशिबाचा भाग असतो. कारण प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या वेळेला ते तिथे आले तर ते दिसू शकतात. आम्ही जिथे बॅक वॉटर च्या ठिकाणी थांबलो होतो तिथे 3हत्त्ती व त्यांचे पिल्लू अंघोळ करण्यासाठी आले होते. गवा,एक जंगली घोडा(? तसेच काहीसे दिसत होते:)),असे पाणी पिण्यासाठी आले होते. खाली हरणे तर बागडतच होती. हत्ती जवळपास अर्धा तास तिथे डुंबत होते. अर्थात ते बरेच लांब असले तरी दुर्बिणीमुळे त्यांना व्यवस्थित पाहणे शक्य झाले. थोडक्यात काय बरेच नशीब आणि योगायोगाचा भाग असतो हा!

टर्मीनेटर 26/07/2024 - 10:30
छान भाग! निसर्गाचे फोटोज सुंदर आहेत. “सर्वना भवन” इथल्या नश्त्याचा फोटो विशेष आवडला 👍 अप्पम आणि परोटा हे दोन्ही पदार्थ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगले मिळत असले तरी केरळचे अप्पम (पालप्पम) आणि परोटा (मलबार परोटा) माझ्या विशेष आवडीचे! केरळी लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या अप्पमसाठी ज्यांच्या घरी ताडाचे झाड असेल ते ताज्या 'ताडीत' आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते लोक आपल्या घरच्या काहीशा जून झालेल्या शहाळ्याच्या पाण्यात तांदूळ भिजवतात. शहाळ्याच्या वरच्या पातळ पापुद्र्याला छिद्र पाडताना सोड्याची बाटली उघडताना येतो तसा आत तयार झालेला गॅस 'स्स्स्स्स....' आवाज करत बाहेर पडेल ते शहाळे ह्यासाठी उत्तम मानले जाते. ह्या दोन्ही प्रकारे बनवलेले अप्पम चवीला अप्रतिम लागत असले तरी ताडीत भिजवलेल्या तांदुळाचे अप्पम चवीला अधिक उजवे वाटतात आणि ह्या पारंपरिक पद्धतीत यीस्टचा वापर होत नसल्याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अप्पमपेक्षा ते फारच छान लागतात. माझ्या काही केरळी मित्रांच्या घरी असे अप्पम नाश्त्याला चटणी-सांबार बरोबर आणि जेवताना चिकनच्या रश्श्या बरोबर खायला मला आवडतात आणि मलबार परोटे हे तिथे कुर्मा, चिकन, बोकडाचे मटण, बीफ, पोर्क, अंडा/फिश करी वगैरे बरोबर खाल्ले जात असले तरी मला ते कुर्मा, चिकन किंवा अंडा करी बरोबर खायला आवडतात. गेल्या अडीच-तीन दशकांपासून अप्पम आणि परोटे हे पदार्थ बऱ्याच स्नॅक कॉर्नर्स मध्ये छान मिळत असल्याने अनेक डोंबिवलीकरांच्या ते चांगल्याच परिचयाचे आणि आवडीचे आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून बाजारात 'फ्रोझन मलबार परोटेही' मिळू लागल्याने चांगली सोय झाली आहे. बाकी सांबारचे म्हणाल तर आंध्र प्रदेशातल्या खूपच पातळ आणि कर्नाटकमधलया विशेषतः उडपी पातळ व गोडसर सांबारपेक्षा केरळ आणि तामिळनाडूमधले दाटसर सांबारच चवीला बेस्ट असे माझे वैयक्तिक मत 😀

In reply to by टर्मीनेटर

श्वेता२४ 26/07/2024 - 14:05
अप्पम बनवण्याची ही प्रोसेस माहित नव्हती. आता कळाले की अप्पम चा आंबटपणा आहे तो इतरांपेक्षा वेगळा का असतो. डोसा आणि अप्पमच्या चवी मध्ये खूप फरक आहे. धन्यवाद

Bhakti 26/07/2024 - 10:45
सुंदर वर्णन! हत्तीला आंघोळ घालायला मुलांना खूप आवडेल. केरळी पदार्थ गव्हाचा हलवा,अप्पम तूनळीवर शोधायला हवे. खडे मसाले...अर्थात उत्तमच असणार केरळ मसाल्यांची राजधानी आहे!

In reply to by श्वेता२४

Bhakti 27/07/2024 - 10:45
गव्हाचा हलवा केलाय,भक्तीघाईत जरा लवकर सेट झाला का पाहण्याची उचापती केली.तेव्हा संध्याकाळी पाहते वड्या पडतात का? 😅 प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाककृती फोटो दिले जातील 😇 धन्यवाद अशाच नाविन्यपूर्ण पाककृती द्या!

कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे. छायाचित्रातील निळ्याशार नभाने वेड लावले आणी अनेक दिग्गज,मान्यवर कविवर्यांची निळाई बद्दल ची समज आणी त्यानीं रेखाटलेली शब्द चित्रे मनात नाचू लागली. त्या पैकी काही इथे आपल्या छायाचित्रणाच्या सन्मानार्थ.... बा भ बोरकर म्हणतात.... निळा - बा. भ. बोरकर एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा... असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे? ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे : जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा.... माझे अतिशय आवडते कवी ग्रेस,महादु:खाचा दुर्बोध कवी अशी उपाधी लाभलेला,तरी त्यांची ही कवीता सहज आकलनात येते. ते म्हणतात... ग्रेस - निळाई असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा? तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ  निळ्या अस्तकालीन नारायणा? निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रओवीत संध्या डुले निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी... किती खोल आणि किती ओल वक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे? प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे... शब्दांचे ओझे आणी रंगाचे इद्रंधनू यांना सहज लिलयेने पेलणारे कवी आणी चित्रकार सुधीर मोघे यांचा निळा काही वेगळाच.... सुधीर मोघे- झुलतो बाई रास झुला नभ निळे,रात निळी,कान्हाही निळा गंगाधर महाम्बरे यांचा तिसर्‍याच प्रकारचा निळा... गंगाधर महाम्बरे- निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात ... काळाच्या पडद्याआड गेली तरी स्मृतीत वेरुळच्या शिल्पा प्रमाणे अवीट,अमर गायिका कुंदा बोकील यांनी या निळ्याशार निळ्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय. माफ करा छायाचित्रातील निळा रंग पाहून थोडा वहावत गेलो.आणखीन बरीच उदाहरणे देता येतील. लेख आवडला हे वेगळे सांगत नाही.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:14
तुम्हाला दंडवतच घातला पाहिजे. किती सुंदर लिहिलं आहे. निळ्या या शब्दावरून इतक्या सुंदर कविता आहेत तुमच्यामुळे आजच माझ्या वाचनात आल्या. कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे. Samsung m33/32 आमच्या मोबाईल वरूनच टिपले आहेत माझा M33 मिस्टरांचा M32 आहे परंतु बरेच सुंदर जी चित्र आहेत ती मिस्टरांनी टिपलेली आहेत. त्यांना फोटो काढायला चांगले जमतात.

गोरगावलेकर 27/07/2024 - 14:19
फोटो अप्रतिम . छान वर्णन आणि टर्मिनेटर व कर्नल तपस्वी यांचे प्रतिसादही आवडले. खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक , जरूर करा. जंगल वॉक चा आमचा अनुभव भारी होता . येथील जंगलात खूप जळू/जळवा आहेत. चालतांना बूट आवश्यक. बुटांपासून गुडघ्यापर्यंत दोन्ही बाजूस बांधता येईल जाड कापडी पिशवी लावूनच चालायचे . तरीसुद्धा कुठूनतरी काही जळू अंगाला चिकटतातच. जळू काढून टाकली तरी रक्त लवकर थांबत नाही.

चौथा कोनाडा 27/07/2024 - 18:03
हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश...... मुन्नार "थेकडी". इथला निसर्ग बघून डोळे तृप्त जाहले ! मस्त झक्कास ओघवतं लिहीत आहात ! आणि फोटो, लै भारी .. बोले तो एक नंबर ! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

तिसरा दिवसही छान व्यतीत केलात, त्या पाण्याच्या सफारीत खरंच कोणाला काही दिसत नाही असं वाटतंय :D बाकी केरळ नैसर्गिक सुंदर तर आहेच, पण पर्यटन चांगलंच डेव्हलप केलंय तिथल्या लोकांनी. कुठे लोकांना पैसे काढायलाच लावायचे ते बरोबर करतात :) आमच्या ड्रायवरचा पहिल्याच दिवशीचा एक किस्सा: आम्ही मध्ये थांबून पाण्याची बाटली घेतली होती, अजून पाणी पितच होतो, तर तो म्हणे पाण्याची बाटली गाडीतून बाहेर रस्त्यात टाकू नका. आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अशा अर्थाने की आम्ही का कचरा बाहेर रस्त्यात टाकू, ते त्याला बरोबर समजलं तो म्हणे, वाईट वाटून घेऊ नका पण नॉर्थ इंडियन्सना सवय असते अशी, इथे आम्ही खूप मेहनत घेतो सगळं स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी. मग आम्ही उत्तर भारतीय नसून मराठी आहोत सांगितल्यावर त्याच्या बऱ्याच सूचना कमी झाल्या :)

श्वेता२४ 01/08/2024 - 12:09
टेकडी मधील बोटिंग मध्ये प्राणी दिसणे हा नशिबाचा भाग असतो. कारण प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या वेळेला ते तिथे आले तर ते दिसू शकतात. आम्ही जिथे बॅक वॉटर च्या ठिकाणी थांबलो होतो तिथे 3हत्त्ती व त्यांचे पिल्लू अंघोळ करण्यासाठी आले होते. गवा,एक जंगली घोडा(? तसेच काहीसे दिसत होते:)),असे पाणी पिण्यासाठी आले होते. खाली हरणे तर बागडतच होती. हत्ती जवळपास अर्धा तास तिथे डुंबत होते. अर्थात ते बरेच लांब असले तरी दुर्बिणीमुळे त्यांना व्यवस्थित पाहणे शक्य झाले. थोडक्यात काय बरेच नशीब आणि योगायोगाचा भाग असतो हा!

X/0 = ∞ ? !

अनन्त्_यात्री ·

अथांग आकाश 25/07/2024 - 10:58
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!! वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-) .

लिहीत रहा. सुख दु:खाची मांदियाळी, आयुष्य भोगीले गुणिले भागिले हाती शुन्य आले शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले X/0 = ∞ ? !

अनंतयात्री , अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले . "दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें " हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो ! "क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते ! "बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥ " आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे! माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ अहाहा. खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

अथांग आकाश 25/07/2024 - 10:58
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!! वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-) .

लिहीत रहा. सुख दु:खाची मांदियाळी, आयुष्य भोगीले गुणिले भागिले हाती शुन्य आले शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले X/0 = ∞ ? !

अनंतयात्री , अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले . "दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें " हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो ! "क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते ! "बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥ " आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे! माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ अहाहा. खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
लेखनविषय:
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो

कृष्णाच्या गोष्टी-८

Bhakti ·

Bhakti 24/07/2024 - 20:44
प्रचेतस याचा योग्य अनुवाद सांगा.
रक्षणाद्धर्मराजस्य सत्यस्य परिपालनात्। शत्रूणां क्षपणाच्चैव स्वकर्मनिरताः प्रजाः ।।१।। बलीनां सम्यगादानाद्धर्मतश्चानुशासनात्। निकामवर्षी पर्जन्यः स्फीतो जनपदोऽ भवत्।।२ सर्वारम्भाः सुप्रवृत्ता गोरक्षा कर्षणं वणिक् विशेषात्सर्वमेवैतत्संजज्ञे राजकर्मणः ।।३ दस्युभ्यो वञ्चकेभ्यो वा राजन्प्रति परस्परम् ।। राजवल्लभतश्चैव नाश्रूयन्त मृषा गिरः ।॥४ अवर्षं चातिवर्षं च व्याधिपावकमूर्च्छनम्। सर्वमेतत्तदा नासीद्धर्मनित्ये युधिष्ठिरे ।।५ प्रियं कर्तुमुपस्यातुं बलिकर्म स्वभावजम्। अधिहर्तुं नृपा जग्मुर्नान्यैः कार्यः कथंचन ।।६ धम्यैर्धनागमैस्तस्य ववृधे निचयो महान् । कर्तुं यस्य न शक्येत क्षयो वर्षशतैरपि।।७ (म. भा. स. प. अ. ३३) ।
युधिष्ठिर राज्याविषयहा श्लोक शोधत होते,आता सापडला.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 21:26
सत्याचे परिपालन करून धर्मराज राज्य करीत असतां त्याच्या राष्ट्रात शत्रू आणि चोरांचे भय राहिलें नव्हतें. सर्व प्रजा स्वकर्मात तत्पर असून तो प्रजेचे अनुशासनपूर्वक पालन करून धर्मपूर्वक राज्यव्यवस्था पहात असे. त्याच्या राज्यांत योग्य समयीं विपुल पर्जन्यवृष्टि होत असल्यामुळे तृणधान्यांची पूर्ण समृद्धि होती. गोरक्षण, कृषि, आणि वाणिज्य हे सर्व व्यवहार स्वतःला व परक्यांनाही हितावह होतील, असेच चालत असत, राजाच्या पुण्यकर्मामुळेच ही सर्व सुव्यवस्था होती. ह्या धर्मात्म्या राजाच्या राष्ट्रांत दस्यु, लबाड किंवा राजाचे आवडत्या भाटांच्या मुखांतून कधीं खोटे संभाषण ऐकू येत नसे. सर्वही प्रजाजन राजासारखेच सत्य वदनी होते. स्वभावतः दुष्ट असलेले इतर लोकही असत्य आचरण चरण करीत नसत. अतिवृष्टि, अनावृष्टि, रोग व अग्निप्रलय इत्यादि देवी आपत्तींचा त्या राष्ट्रांत सर्वथा अभाव झाला होता. धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:39
वाह! सुरेख!
धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.
आभारच 😊 ऑनलाईन खुपचं मजेशीर अनुवाद होता.. ;)

In reply to by भागो

प्रचेतस 24/07/2024 - 21:39
द्रौपदीचे स्वयंवर होते त्यामुळे तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच. त्यामुळे कर्णावर अन्याय झाला असे म्हणता येत नाही, स्वयंवर न मानता पणाच्या दृष्टीनकोनातून बघितल्यास लावलेला पण वीर्यशुल्का पद्धतीचा होता. मात्र तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार तो क्षत्रियांसाठीच राखीव होता. ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा उच्च समजले जात (विश्वामित्राला राजर्षीतून ब्रह्मर्षी होणे किती अवघड गेले हे तर प्रसिद्धच आहे) त्यामुळे ब्राह्मण वेशातील अर्जुन पणास चालून गेला असावा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:42
पण पुस्तकात तर असे लिहिले आहे,
त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल" हे आव्हान विलक्षण होते.
म्हणजे याचा संदर्भ/संबंध चुकीचा वाटतोय.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 22:02
ह्या संदर्भाचा मूळ श्लोक असा > एतत्कर्ता कर्म सुदुष्करं यः; कुलेन रूपेण बलेन युक्तः | तस्याद्य भार्या भगिनी ममेयं; कृष्णा भवित्री न मृषा ब्रवीमि || उत्तम कूल, रूप आणि बलाने युक्त असणारा जो कोणी हे दुष्कर कर्म करील त्याचीच माझी भगिनी कृष्णा पत्नी होईल हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 22:12
ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष
. खरचं की!

In reply to by प्रचेतस

कॉमी 25/07/2024 - 17:44
कर्ण क्षत्रिय आहे हे त्यांना नक्की माहित नव्हते. आधीही दुर्योधन कर्णास राजा करतो ते तो क्षत्रिय आहे हे नक्की माहित असून नव्हे, तर त्याचे गुण आणि रूप पाहता तो सूतपुत्र असूच शकत नही असा तर्क करत. त्यामुळे दुर्योधन सोडल्यास इतर लोकं कर्णाला अजूनही सूतपुत्र मानत असावीत, असे म्हणता येईल काय?

In reply to by कॉमी

प्रचेतस 25/07/2024 - 18:09
जिथे खुद्द यादवकुळालाच निम्न दर्जाचे मानत ह्याशिवाय श्रीकृष्णाला तर गवळीच असे बहुतेक सारे क्षत्रिय मानत तिथं कर्णाला क्षत्रिय कुणी मानत असेल असे अजिबात वाटत नाही. दुर्योधनाने अंगदेशाचे राज्य कर्णाला दिले होते पण तो केवळ नामधारी राजा राहिला होता असे दिसते, त्याचे संपूर्ण वास्तव्य हस्तिनपुरातच होते. तसाही राजा धृतराष्ट्रच असताना कर्णाला दुर्योधनाने परस्पर राज्य देण्यातही तसा काहीच अर्थ नव्हता.

In reply to by प्रचेतस

भागो 24/07/2024 - 22:08
तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच.>> मग स्वयन्वराचे नाटक कशासाठी.? महाभारताच्या काही निवडक काळ्या अध्यायापैकी हा एक प्रसंग. अर्थात जगातील सर्वश्रेष्ठ व्यासमहर्षिन्च्या प्रतिभेला योग्यच आहे. म्हणूनच महाभारत हे सर्वश्रेष्ठ काव्य आहे.

In reply to by भागो

Bhakti 24/07/2024 - 22:17
अजून एक काळा प्रसंग खांडवी वन दाह आहे का? असे संदर्भ शोधतांना अनेक ठिकाणी उल्लेख आहे.जगातील पहिला इकोसाइड ?असाही एका ठिकाणी उल्लेख आहे.परंतू त्याकाळी इकोलॉजी ही संकल्पना थोडीच असणार.आताही शेतीसाठी अशाप्रकारे घनदाट अरण्य जाळून जमीन मिळवली जाते ‌

In reply to by भागो

प्रचेतस 25/07/2024 - 06:37
हा काळा अध्याय आहे असं अजिबात वाटत नाही. स्वयंवराच्या आधी नियमांचे श्लोक पुरेसे बोलके आहेत जे मी खाली उद्धृत केलेच आहेत. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच ह्या घटनांकडे पाहणे योग्य ठरावे. महाभारतात वर्णव्यवस्था होतीच.

छान लिहीता अहात. प्रचेतस चे निरूपण लेख आणखीन माहितीपूर्ण करत आहे. पुस्तकाचे डिटेल्स कळाले तर प्रत्यक्ष वाचता येईल. बकेट मधे टाकले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/07/2024 - 10:57
कर्नलकाका हे पुस्तक मनोरमा प्रकाशनचे आहे.लेखक डॉ प्रा राम बिवलकर यांचा भगवान् श्रीकृष्णाचा एक चिकित्सक अभ्यास' १९९२ला हा शोधनिबंध/प्रबंध विषय होता.तो त्यांनी 'शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा ' या नावाने पुस्तक रूपानें १९९५ ला प्रकाशित केला. दुसरी आवृत्ती १९९८ ला प्रकाशित आहे. पण ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध दिसत नाही आणि प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात आहे का? हे माहिती करून घ्यावे लागेल. तुम्हांला जर मिळाले तर माझ्यासाठी एक प्रत घ्या प्लीज 😀 व्यासांनंतर मिपारत्न प्रचेतसच महाभारत फुलवून सांगू शकतील 😃 त्यांनी महाभारताचे वर्ग सुरू केले तर मी नक्कीच ॲडमिशन घेईल ;)

In reply to by बाबुराव

Bhakti 26/07/2024 - 10:30
नाही ना! लेखक डोंबिवलीचे आहेत.थेट लेखक , कुटुंबीय,मनोरमा प्रकाशनच आता हे पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतील.नाहीतर ठाणे, डोंबिवलीचे, कोल्हापूर या सार्वजनिक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले.
ह्या "सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम होते " ह्या विधानाला आधार काय ? तत्र चङ्क्रम्यमाणौ तौ वासुदेवसुतां शुभाम् | अलङ्कृतां सखीमध्ये भद्रां ददृशतुस्तदा ||१४|| दृष्ट्वैव तामर्जुनस्य कन्दर्पः समजायत | तं तथैकाग्रमनसं कृष्णः पार्थमलक्षयत् ||१५|| अथाब्रवीत्पुष्कराक्षः प्रहसन्निव भारत | वनेचरस्य किमिदं कामेनालोड्यते मनः ||१६|| ममैषा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा | यदि ते वर्तते बुद्धिर्वक्ष्यामि पितरं स्वयम् ||१७|| अर्जुन उवाच|| दुहिता वसुदेवस्य वासुदेवस्य च स्वसा | रूपेण चैव सम्पन्ना कमिवैषा न मोहयेत् ||१८|| कृतमेव तु कल्याणं सर्वं मम भवेद्ध्रुवम् | यदि स्यान्मम वार्ष्णेयी महिषीयं स्वसा तव ||१९|| प्राप्तौ तु क उपायः स्यात्तद्ब्रवीहि जनार्दन | आस्थास्यामि तथा सर्वं यदि शक्यं नरेण तत् ||२०|| वासुदेव उवाच|| स्वयंवरः क्षत्रियाणां विवाहः पुरुषर्षभ | स च संशयितः पार्थ स्वभावस्यानिमित्ततः ||२१|| प्रसह्य हरणं चापि क्षत्रियाणां प्रशस्यते | विवाहहेतोः शूराणामिति धर्मविदो विदुः ||२२|| स त्वमर्जुन कल्याणीं प्रसह्य भगिनीं मम | हर स्वयंवरे ह्यस्याः को वै वेद चिकीर्षितम् ||२३|| इथे सरळ सरळ लिहिलं आहे की सुभद्रेअला पाहुन अर्जुन कामवश झाला . त्याचा कडे पाहुन कृष्ण हसुन म्हणाला की अरे माझी बहीण आहे ती ! तुमा आवडाली असेल तर तुझा विवाह लाऊन देतो ! (विचार करा, आजच्याकाळात तुम्ही तुमच्या मैत्राच्या बहिणीकडे पाहुन 'कामवश' झालात अन ते मित्राच्या लक्षात आले तर काय राडा होईल !) इतकेच नव्हे तर पुढे अर्जुन स्वतःहुन म्हणतो - की ही मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ते सांग , मी काय वाट्टेल ते करेन! आणि मग पुढे कृष्ण म्हणतो की - क्षत्रियांना स्वयंवर उचित आहे मात्र पोरगी पळवुन नेऊन लग्न करणे हे त्याहुन जास्त उत्तम आहे ! त्यामुळे तु हिला पळवुनच ने, कारण स्वयंवराला उभे केले तर ही कोणाच्या गळ्यात माळ घालेल कोण जाणे , ह्या बायकांचे काहीही सांगता येत नाही ! तस्मात माझ्या आकलनानुसार सुभद्रा अर्जुन प्रेम वगैरे ह्या नंतर रचलेल्या आख्यायिका असाव्यात , अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/07/2024 - 13:49
व्यवस्थित उकल केली आहे.तुम्ही आणि प्रचेतस तज्ञ हेच
अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !
सांगत असाल तर हेच असावे. बाकी लेखक याप्रमाणेच सौम्य ह्रदयाचे असल्याने सरळ उघडपणे काही गोष्टी मान्य करीत नसावेत 😄

Bhakti 24/07/2024 - 20:44
प्रचेतस याचा योग्य अनुवाद सांगा.
रक्षणाद्धर्मराजस्य सत्यस्य परिपालनात्। शत्रूणां क्षपणाच्चैव स्वकर्मनिरताः प्रजाः ।।१।। बलीनां सम्यगादानाद्धर्मतश्चानुशासनात्। निकामवर्षी पर्जन्यः स्फीतो जनपदोऽ भवत्।।२ सर्वारम्भाः सुप्रवृत्ता गोरक्षा कर्षणं वणिक् विशेषात्सर्वमेवैतत्संजज्ञे राजकर्मणः ।।३ दस्युभ्यो वञ्चकेभ्यो वा राजन्प्रति परस्परम् ।। राजवल्लभतश्चैव नाश्रूयन्त मृषा गिरः ।॥४ अवर्षं चातिवर्षं च व्याधिपावकमूर्च्छनम्। सर्वमेतत्तदा नासीद्धर्मनित्ये युधिष्ठिरे ।।५ प्रियं कर्तुमुपस्यातुं बलिकर्म स्वभावजम्। अधिहर्तुं नृपा जग्मुर्नान्यैः कार्यः कथंचन ।।६ धम्यैर्धनागमैस्तस्य ववृधे निचयो महान् । कर्तुं यस्य न शक्येत क्षयो वर्षशतैरपि।।७ (म. भा. स. प. अ. ३३) ।
युधिष्ठिर राज्याविषयहा श्लोक शोधत होते,आता सापडला.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 21:26
सत्याचे परिपालन करून धर्मराज राज्य करीत असतां त्याच्या राष्ट्रात शत्रू आणि चोरांचे भय राहिलें नव्हतें. सर्व प्रजा स्वकर्मात तत्पर असून तो प्रजेचे अनुशासनपूर्वक पालन करून धर्मपूर्वक राज्यव्यवस्था पहात असे. त्याच्या राज्यांत योग्य समयीं विपुल पर्जन्यवृष्टि होत असल्यामुळे तृणधान्यांची पूर्ण समृद्धि होती. गोरक्षण, कृषि, आणि वाणिज्य हे सर्व व्यवहार स्वतःला व परक्यांनाही हितावह होतील, असेच चालत असत, राजाच्या पुण्यकर्मामुळेच ही सर्व सुव्यवस्था होती. ह्या धर्मात्म्या राजाच्या राष्ट्रांत दस्यु, लबाड किंवा राजाचे आवडत्या भाटांच्या मुखांतून कधीं खोटे संभाषण ऐकू येत नसे. सर्वही प्रजाजन राजासारखेच सत्य वदनी होते. स्वभावतः दुष्ट असलेले इतर लोकही असत्य आचरण चरण करीत नसत. अतिवृष्टि, अनावृष्टि, रोग व अग्निप्रलय इत्यादि देवी आपत्तींचा त्या राष्ट्रांत सर्वथा अभाव झाला होता. धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:39
वाह! सुरेख!
धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.
आभारच 😊 ऑनलाईन खुपचं मजेशीर अनुवाद होता.. ;)

In reply to by भागो

प्रचेतस 24/07/2024 - 21:39
द्रौपदीचे स्वयंवर होते त्यामुळे तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच. त्यामुळे कर्णावर अन्याय झाला असे म्हणता येत नाही, स्वयंवर न मानता पणाच्या दृष्टीनकोनातून बघितल्यास लावलेला पण वीर्यशुल्का पद्धतीचा होता. मात्र तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार तो क्षत्रियांसाठीच राखीव होता. ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा उच्च समजले जात (विश्वामित्राला राजर्षीतून ब्रह्मर्षी होणे किती अवघड गेले हे तर प्रसिद्धच आहे) त्यामुळे ब्राह्मण वेशातील अर्जुन पणास चालून गेला असावा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:42
पण पुस्तकात तर असे लिहिले आहे,
त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल" हे आव्हान विलक्षण होते.
म्हणजे याचा संदर्भ/संबंध चुकीचा वाटतोय.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 22:02
ह्या संदर्भाचा मूळ श्लोक असा > एतत्कर्ता कर्म सुदुष्करं यः; कुलेन रूपेण बलेन युक्तः | तस्याद्य भार्या भगिनी ममेयं; कृष्णा भवित्री न मृषा ब्रवीमि || उत्तम कूल, रूप आणि बलाने युक्त असणारा जो कोणी हे दुष्कर कर्म करील त्याचीच माझी भगिनी कृष्णा पत्नी होईल हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 22:12
ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष
. खरचं की!

In reply to by प्रचेतस

कॉमी 25/07/2024 - 17:44
कर्ण क्षत्रिय आहे हे त्यांना नक्की माहित नव्हते. आधीही दुर्योधन कर्णास राजा करतो ते तो क्षत्रिय आहे हे नक्की माहित असून नव्हे, तर त्याचे गुण आणि रूप पाहता तो सूतपुत्र असूच शकत नही असा तर्क करत. त्यामुळे दुर्योधन सोडल्यास इतर लोकं कर्णाला अजूनही सूतपुत्र मानत असावीत, असे म्हणता येईल काय?

In reply to by कॉमी

प्रचेतस 25/07/2024 - 18:09
जिथे खुद्द यादवकुळालाच निम्न दर्जाचे मानत ह्याशिवाय श्रीकृष्णाला तर गवळीच असे बहुतेक सारे क्षत्रिय मानत तिथं कर्णाला क्षत्रिय कुणी मानत असेल असे अजिबात वाटत नाही. दुर्योधनाने अंगदेशाचे राज्य कर्णाला दिले होते पण तो केवळ नामधारी राजा राहिला होता असे दिसते, त्याचे संपूर्ण वास्तव्य हस्तिनपुरातच होते. तसाही राजा धृतराष्ट्रच असताना कर्णाला दुर्योधनाने परस्पर राज्य देण्यातही तसा काहीच अर्थ नव्हता.

In reply to by प्रचेतस

भागो 24/07/2024 - 22:08
तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच.>> मग स्वयन्वराचे नाटक कशासाठी.? महाभारताच्या काही निवडक काळ्या अध्यायापैकी हा एक प्रसंग. अर्थात जगातील सर्वश्रेष्ठ व्यासमहर्षिन्च्या प्रतिभेला योग्यच आहे. म्हणूनच महाभारत हे सर्वश्रेष्ठ काव्य आहे.

In reply to by भागो

Bhakti 24/07/2024 - 22:17
अजून एक काळा प्रसंग खांडवी वन दाह आहे का? असे संदर्भ शोधतांना अनेक ठिकाणी उल्लेख आहे.जगातील पहिला इकोसाइड ?असाही एका ठिकाणी उल्लेख आहे.परंतू त्याकाळी इकोलॉजी ही संकल्पना थोडीच असणार.आताही शेतीसाठी अशाप्रकारे घनदाट अरण्य जाळून जमीन मिळवली जाते ‌

In reply to by भागो

प्रचेतस 25/07/2024 - 06:37
हा काळा अध्याय आहे असं अजिबात वाटत नाही. स्वयंवराच्या आधी नियमांचे श्लोक पुरेसे बोलके आहेत जे मी खाली उद्धृत केलेच आहेत. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच ह्या घटनांकडे पाहणे योग्य ठरावे. महाभारतात वर्णव्यवस्था होतीच.

छान लिहीता अहात. प्रचेतस चे निरूपण लेख आणखीन माहितीपूर्ण करत आहे. पुस्तकाचे डिटेल्स कळाले तर प्रत्यक्ष वाचता येईल. बकेट मधे टाकले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/07/2024 - 10:57
कर्नलकाका हे पुस्तक मनोरमा प्रकाशनचे आहे.लेखक डॉ प्रा राम बिवलकर यांचा भगवान् श्रीकृष्णाचा एक चिकित्सक अभ्यास' १९९२ला हा शोधनिबंध/प्रबंध विषय होता.तो त्यांनी 'शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा ' या नावाने पुस्तक रूपानें १९९५ ला प्रकाशित केला. दुसरी आवृत्ती १९९८ ला प्रकाशित आहे. पण ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध दिसत नाही आणि प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात आहे का? हे माहिती करून घ्यावे लागेल. तुम्हांला जर मिळाले तर माझ्यासाठी एक प्रत घ्या प्लीज 😀 व्यासांनंतर मिपारत्न प्रचेतसच महाभारत फुलवून सांगू शकतील 😃 त्यांनी महाभारताचे वर्ग सुरू केले तर मी नक्कीच ॲडमिशन घेईल ;)

In reply to by बाबुराव

Bhakti 26/07/2024 - 10:30
नाही ना! लेखक डोंबिवलीचे आहेत.थेट लेखक , कुटुंबीय,मनोरमा प्रकाशनच आता हे पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतील.नाहीतर ठाणे, डोंबिवलीचे, कोल्हापूर या सार्वजनिक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले.
ह्या "सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम होते " ह्या विधानाला आधार काय ? तत्र चङ्क्रम्यमाणौ तौ वासुदेवसुतां शुभाम् | अलङ्कृतां सखीमध्ये भद्रां ददृशतुस्तदा ||१४|| दृष्ट्वैव तामर्जुनस्य कन्दर्पः समजायत | तं तथैकाग्रमनसं कृष्णः पार्थमलक्षयत् ||१५|| अथाब्रवीत्पुष्कराक्षः प्रहसन्निव भारत | वनेचरस्य किमिदं कामेनालोड्यते मनः ||१६|| ममैषा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा | यदि ते वर्तते बुद्धिर्वक्ष्यामि पितरं स्वयम् ||१७|| अर्जुन उवाच|| दुहिता वसुदेवस्य वासुदेवस्य च स्वसा | रूपेण चैव सम्पन्ना कमिवैषा न मोहयेत् ||१८|| कृतमेव तु कल्याणं सर्वं मम भवेद्ध्रुवम् | यदि स्यान्मम वार्ष्णेयी महिषीयं स्वसा तव ||१९|| प्राप्तौ तु क उपायः स्यात्तद्ब्रवीहि जनार्दन | आस्थास्यामि तथा सर्वं यदि शक्यं नरेण तत् ||२०|| वासुदेव उवाच|| स्वयंवरः क्षत्रियाणां विवाहः पुरुषर्षभ | स च संशयितः पार्थ स्वभावस्यानिमित्ततः ||२१|| प्रसह्य हरणं चापि क्षत्रियाणां प्रशस्यते | विवाहहेतोः शूराणामिति धर्मविदो विदुः ||२२|| स त्वमर्जुन कल्याणीं प्रसह्य भगिनीं मम | हर स्वयंवरे ह्यस्याः को वै वेद चिकीर्षितम् ||२३|| इथे सरळ सरळ लिहिलं आहे की सुभद्रेअला पाहुन अर्जुन कामवश झाला . त्याचा कडे पाहुन कृष्ण हसुन म्हणाला की अरे माझी बहीण आहे ती ! तुमा आवडाली असेल तर तुझा विवाह लाऊन देतो ! (विचार करा, आजच्याकाळात तुम्ही तुमच्या मैत्राच्या बहिणीकडे पाहुन 'कामवश' झालात अन ते मित्राच्या लक्षात आले तर काय राडा होईल !) इतकेच नव्हे तर पुढे अर्जुन स्वतःहुन म्हणतो - की ही मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ते सांग , मी काय वाट्टेल ते करेन! आणि मग पुढे कृष्ण म्हणतो की - क्षत्रियांना स्वयंवर उचित आहे मात्र पोरगी पळवुन नेऊन लग्न करणे हे त्याहुन जास्त उत्तम आहे ! त्यामुळे तु हिला पळवुनच ने, कारण स्वयंवराला उभे केले तर ही कोणाच्या गळ्यात माळ घालेल कोण जाणे , ह्या बायकांचे काहीही सांगता येत नाही ! तस्मात माझ्या आकलनानुसार सुभद्रा अर्जुन प्रेम वगैरे ह्या नंतर रचलेल्या आख्यायिका असाव्यात , अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/07/2024 - 13:49
व्यवस्थित उकल केली आहे.तुम्ही आणि प्रचेतस तज्ञ हेच
अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !
सांगत असाल तर हेच असावे. बाकी लेखक याप्रमाणेच सौम्य ह्रदयाचे असल्याने सरळ उघडपणे काही गोष्टी मान्य करीत नसावेत 😄
लेखनविषय:
लेखनप्रकार
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

**भूत त्याचे ठार काही होत नाही**

कानडाऊ योगेशु ·

वाह क्या बात है. बरेच दिवसांनी उत्तम गजल वाचली !! गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. हे दोन शेर एकदम जबरदस्त आहेत. मजा आली. लिहित रहा !

वाह क्या बात है. बरेच दिवसांनी उत्तम गजल वाचली !! गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. हे दोन शेर एकदम जबरदस्त आहेत. मजा आली. लिहित रहा !
लेखनविषय:
घोट घे रे यार काही होत नाही जीव जातो फार काही होत नाही. एकदा रक्ताळली बेधुंद झाली. म्यान ही तलवार काही होत नाही. बांधता घर एकदा कळले उन्हाला सावली मग पार काही होत नाही. भूत नसते सिध्द करण्या ठार मेला. भूत त्याचे ठार काही होत नाही. गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. पोरसवद्या बालिकेची माय होते. स्वस्थ ती घार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. +कानडाऊ योगेशु