धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : )
कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे )
आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !
नाईस लिटील कथा.
लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-)
The world is yet to grow up!
मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)
मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?"
तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो.
मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?"
तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो.
प्रकाश घाटपांडे
रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले :
कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे
सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे
रामरंग सैयां सांवरे
अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?
प्रतिक्रिया
मस्त रे !
नाईस
मस्त! :)
मी लगेच
सुंदर !!!!
एक गझल आठवली
आणि त्याचा हर्षोल्लासदेखील अनारासारखा धीरगंभीर असतो
अनारा?
अनार
ओ हो
लोकापवाद
लोकापवाद
छान आहे.