मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्वोत्तम पाच.

शेणगोळा ·

शेणगोळा 20/06/2008 - 09:18
शीर्षक चुकून 'सर्वोत्तम पाच' असे झाले आहे, ते 'सर्वोत्तम दहा' असे वाचावे. शुक्रिया... सर्वांचाच आवडता, शेणगोळा.

प्रियाली 20/06/2008 - 16:46
इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

चाणक्य 20/06/2008 - 16:52
जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.
हेच म्हणतो

In reply to by चाणक्य

प्राजु 20/06/2008 - 16:58
बरोबर... सगळेच चांगले आहे इथे. आपणाला काय आवडेल ते वाचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 20/06/2008 - 17:53
वरील सर्वांशी सहमत. इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. अगदी हेच म्हणतो. मला वाटते कि हा तुलनात्मक कौल घेण्यापेक्षा ,जुने व काहि चांगले व वाचनीय अश्या लेखांचे दुवे जर का माहितगारांनी इथे दिल्यास नवीन लोकांना त्याचा आनंद जरुर घेता येइल. माझ्या वाचनात हा अप्रतिम लेख आला. आता त्या लेखाला इतक्या उशीरा प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाहि. तरीहि नवीन लोकांनी हा जरुर वाचावा असे वाटले म्हणुन हा खटाटोप. http://www.misalpav.com/node/114

वरदा 20/06/2008 - 19:21
काही नाही..जुना असला तरी प्रतिक्रीया देऊ शकता तुम्ही कधीही....

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी. एग्झॅक्ट्ली! यापेक्षा वेगळ्या शब्दांत मत मांडता येत नाही.

नको म्हणू रे मनुजा! हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे नको म्हणू रे मनुजा! हेच बरे वा तेच बरे जा तुही करीत निर्मिती मात्र करू नको कॉपी दुसऱ्याची श्रीकृष्ण सामंत

शेणगोळा 20/06/2008 - 09:18
शीर्षक चुकून 'सर्वोत्तम पाच' असे झाले आहे, ते 'सर्वोत्तम दहा' असे वाचावे. शुक्रिया... सर्वांचाच आवडता, शेणगोळा.

प्रियाली 20/06/2008 - 16:46
इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

चाणक्य 20/06/2008 - 16:52
जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.
हेच म्हणतो

In reply to by चाणक्य

प्राजु 20/06/2008 - 16:58
बरोबर... सगळेच चांगले आहे इथे. आपणाला काय आवडेल ते वाचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 20/06/2008 - 17:53
वरील सर्वांशी सहमत. इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. अगदी हेच म्हणतो. मला वाटते कि हा तुलनात्मक कौल घेण्यापेक्षा ,जुने व काहि चांगले व वाचनीय अश्या लेखांचे दुवे जर का माहितगारांनी इथे दिल्यास नवीन लोकांना त्याचा आनंद जरुर घेता येइल. माझ्या वाचनात हा अप्रतिम लेख आला. आता त्या लेखाला इतक्या उशीरा प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाहि. तरीहि नवीन लोकांनी हा जरुर वाचावा असे वाटले म्हणुन हा खटाटोप. http://www.misalpav.com/node/114

वरदा 20/06/2008 - 19:21
काही नाही..जुना असला तरी प्रतिक्रीया देऊ शकता तुम्ही कधीही....

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी. त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी. एग्झॅक्ट्ली! यापेक्षा वेगळ्या शब्दांत मत मांडता येत नाही.

नको म्हणू रे मनुजा! हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे नको म्हणू रे मनुजा! हेच बरे वा तेच बरे जा तुही करीत निर्मिती मात्र करू नको कॉपी दुसऱ्याची श्रीकृष्ण सामंत
आदाब! सर्व आदरणीय मिपा सभासदांकडून इथे लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल निम्नलिखित माहिती मागवण्यात येत आहे. सहकार्याची अपेक्षा आहे. साहित्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम. काव्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम. पाकप्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम. माझे येथील बरेच वाचन बाकी आहे. वरील माहिती मिळाल्यास मला प्रथम हेच साहित्य वाचायला आवडेल. मला मिपाच्या दिवाळी अंकात लिहायचे आहे. ते लेखन कुणाला पाठवायचे? आदाब! आपल्या सर्वांचाच, शेणगोळा.

ईश्वराचे कोडे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
म्हणे "वनसृष्टी" ईश्वराला केलास तूं दुजा भाव देवूनी वाचा अन चाल "जीवसृष्टीला" हंसला ईश्वर मनांत अपुल्या म्हणे तो "वनसृष्टीला" पस्तावलो मी वाटते मला देऊन ते "जीवसृष्टीला" एका बिजा पोटी तरुं कोटी जन्म घेती सुमनें फळें परी वाचाळ होवूनी केली "मानवानें" सदैव भांडणे दूर जावूनी विसरला हा "मानव" अपुली मुळे श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात" आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, "ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे." तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो, "वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच "दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते" ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की, " वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठव

जर उपवर मुला॑नी असे केले तर

शितल ·

विजुभाऊ 19/06/2008 - 18:43
छान विषयाला वाचा फोडलीस शीतल.... मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते. माझ्या पत्नीला तुला पुढे शिकायचे का असे विचारले... नोकरी करायची असेल तर करु शकतेस असेही सांगितले.... मला माझ्या बायकोने मी ऑफिसातुन आल्यावर गरम गरम चहा नाश्ता समोर द्यावा असे नाही केले तरी चालेल अशी अपेक्षा नाही. फक्त तिने तिच्या बुद्धीचा वापर करत रहावे. नुसते घर आणि नातेवाईक यात गुंतुन पडुन डोके / बुद्धी भिजत/वाळत घालु नये. ही मनापासुन अपेक्षा..... पण तीलाच या सर्व गोष्टींमधे रस आहे.... माझ्या सर्व विचाराना तीने रीतसर काट मारुन ठेवली आहे. :) बायका/ मुली अशा का वागतात....( सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे......) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते. मीही यातूनच गेलोय... 'सह्या करण्यात कसलं आलंय लग्न? " असं होणार्‍या बायकोने म्हणून नेहमीचा समारंभ वगैरे करायला लावलंच ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री 19/06/2008 - 18:34
चांगला विषय. पण जनरली बहुतेक सुशिक्षित उपवर मुले याबाबतीत घरच्यांशी क्लिअर असतात अन मुली सुद्धा लग्नाच्या मुलाशी बोलुन त्यांचा अपेक्षा सांगतात, जसे मला भाउ नाही माझ्या आई वडिलांचा सांभाळ आपल्यालाच करावा लागेल. वर मांडलेल्या समस्या ऐकुन माहिती असल्या तरी वैयक्तिकरित्या पहाण्यात आल्या नाहित. >>असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे >>सुखी होतील. हे पटले.

In reply to by आनंदयात्री

शेखस्पिअर 20/06/2008 - 12:27
आपण घरी विरजण लावतो..त्यात टाकले जाणारे विरजण आधीच्या दह्यातले असते.. आता मला सांगा...सर्वात आधी दही कसे झाले असेल.. झाले ना 'दिमाग चे दही'... हेच तत्व लग्नाच्या बाबतीत असते... हा विषय चघळण्यासाठी चांगला आहे..पण ठरवून लग्न करण्यापासून ते पुढे आयुष्यभर तो विषय दर वेळी विरजण लावल्यासारखा येत राहतो... क्यों की साँस भी कभी बहू थी.. हेच ते विरजण्..पिढीतले अंतर हे कालसापेक्ष असते... सासू (उर्फ "सारख्या सूचना" ) आणी सून(उर्फ "सूचना कोत") हे पुढेही चालु राहणार... आता प्रश्न राहतो लग्नपध्द्तीचा... लग्नात वरपक्ष अव्वाच्या सव्वा मागण्या करीत असेल तर त्याला ठणकावण्याची हिंम्मत मुलीने/मुलाने बाळगलीच पाहीजे.. आजकाल मुले/मुली आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र आहेत..थोडे सुशिक्षीत झाले(साक्षर म्हणजे सुशिक्षीत नव्हे)तर बरेच प्रश्न सुट्तील. पण स्वानुभवावरून सांगतो... आजच्या मुलींच्या अपेक्षा प्रचंड वाढ्लेल्या आहेत.. आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला) हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच... पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल??? बरे ,मुलगी काय फार कमावत असते असे नाही पण आजच्या काळात हा भाग मुलींना ही लागू होतो... काहीतर बाप (बाहेर भेटू दे रे त्याला)बघायला गेल्यावेळी शिक्षण पण काढतात्..माझा एक मित्र अभियांत्रिकी पदवी पात्र होता..त्याचा प्रथम वर्ग थोडक्यात चुकला ...मुलगी कला शाखेत प्रथम वर्ग होती..तिच्या बाबतीत तो थोड्क्यात मिळाला होता..आता मला सांगा ह्याच्यात तुलना होऊ शकते का?किंवा करण्यात काय अर्थ आहे?? तस्मात 'शितल', आयुष्य हे विरजणासारखे आहे.. दही बनवणे अपरिहार्य आहे ...दह्याचे वैशिष्टय म्हणजे ते आंबट आणी गोड दोन्ही असते.. तुम्ही कुठ्ली चव घेता ते महत्त्वाचे...जाता जाता २ ओळी..काय करणार त्याशिवाय किडा शांत होत नाही.. त्या कोवळ्या मुलांचा बाजार पाहिला मी...|| पैशात मेलनाचा व्यापार पाहिला मी..|| गट्ठाच पत्रिकांचा ओसंडतो तरीही... नजरेत मी पिताच्या (बाहेर भेटू दे रे त्याला)पगार पाहीला मी..|| 'पोहे'च खात गेलो सगळीकडे परंतू ..|| बुद्धितुनी मी त्यांच्या अंधार पाहिला मी..|| हात तिचा मी ज्याला मागावयास गेलो..|| तो बाप (बा. भे. दे .रे .त्या.)ही जरासा मुजोर पाहीला मी...||

In reply to by शेखस्पिअर

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:28
:) लै भारी शेख स्पिअर!
आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला) हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच... पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल???
ह्म्म्म...आम्ही फार फार नशिबवान बुवा मग. आमच्या सासर्‍यानं आमच्या प्रेमप्रकरणाला तेव्हाच मान्यता दिली होती जेव्हा मी दमडीही कमवत नव्हतो. सरकारी कागद करायचा झाला तर त्यात व्यवसायः सुशिक्षित बेरोजगार असा टाकावा लागायच्या काळातही आमच्या सासरेबुवांनी काहीही खळखळ न करता संमती दिली होती....मोठा देवमाणूस...आणि समजुतदारही! बाकी, बाहेर भेटू दे रे त्याला हे लै लै भारी...भेटलाच तर मलाही फोन करा, मीही हात धुवुन घेइन म्हणतो ;)

वरदा 19/06/2008 - 18:49
बरोबर आहे गं आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल. हे तर खूपच पटलं जवळजवळ सगळे नवरे एकदा बायको घरी आली की आईकडे तिला शिकवायची जबाबदारी देऊन टाकतात्...अगदी साध्या गोष्टी असतात पण वाद तिथेही होतो... साधं उदाहरण माझी सासू पालक, मेथी चिरुन झाल्यावर धुते..लग्नानंतर दोन दिवसांनी मी भाजी टाकायला गेले तर म्हणाली आधी काय धुतेस नंतर धुवायची..मी सांगितलं की नंतर धुतल्याने व्हिटॅमिन्स जातात वगैरे पण ते त्यांच्या डोक्यावरुन गेलं १५ मिन. घरच्या चालीरिती दोनच दिवसात बदलालयला लागल्या ह्यावर लेक्चर मिळालं....भाजी धुण्यात कसल्या आल्यात चाली रिती???? पण नवर्‍याने अजिबात तोंड उघडलं नाही...म्हणाला असता अगं ती चांगल्यासाठी सांगतेय तर काय बिघडलं असतं...... शिकलेली बायको हवी तर थोडं समजून घ्यायला शिका की....... अर्थात हे ३ वर्षापुर्वी आता बिचारा सांगतो आईला ती करेल ते नीटच करेल पण तेव्हा नवीन आल्यावर सपोर्ट ची खूप गरज असते हे खरं.....

In reply to by अभिरत भिरभि-या

वरदा 19/06/2008 - 19:05
आपल्या ९वीच्या सायन्सच्या पुस्तकात दिलं होतं याचं कारण अख्खी पानं धुतल्यावर व्हिटॅमिन्स जात नाहीत्..तेच जर भाजी बारीक चिरल्यावर धुतली तर व्हिटॅमिन्स जातात ....शास्त्रीय कारणे द्या मधे हा प्रश्न हमखास असायचा....

In reply to by वरदा

शितल 19/06/2008 - 19:07
हाच फरक पडतो, बारीक सारीक गोश्टीवरून चालीरिती आणि घराण्याच्या गोश्ह्टी केल्या जातात.

In reply to by शितल

वरदा 19/06/2008 - 19:10
गं अशा कितीतरी गोष्टी असतात्..आणि मुलांना कायम वाटतं त्यात काय एवढं विशेष्?...सॉलीड पटला तुझा लेख्...मस्त...

आशु 19/06/2008 - 20:02
शीतल, मी बरेच दिवस मिसळ पाव वरचे लेख वाचते. आज तुझा लेख वचुन प्रतिक्रीया देण्याचा मोह अनावर झाला, आणि सदस्यत्व घेतले. तु मान्ड्लेले सगळेच मुद्दे अतिशय योग्य आहेत. ओफिस्मधे नविन रुजु झालेल्या माणसाल एरवी जेवढी मदत केली जाते तेवढीहि मदत नविन मुलीच्या वाट्याला येत नाही. म्हणजे हे मी कामाबाबत म्हण्त नाही, तर ती वेगळ्या घरातुन आली आहे, तिच्या काही वेगळ्या पद्धती असु शकतात हे समजून्च घेतले जात नाही. आमचेच सगळे चान्गले आणि बरोबर कसे हे सिद्ध करायला जणु हक्काचा श्रोता मिळतो की ज्याने थोडे जरी वेगळे बोलायचा प्रयत्न केला तरी आइवडिलान्नी वळण कसे लावले नाही हे ऐकायला मिळते. आणि तथाकथित सुशिक्शित आणि उच्च्मध्यमव्रर्गिय लोकहि याला अपवाद नसतात हे खेदाने म्हणावेसे वाट्ते. आधी २/३ वर्शे शोधाशोध करुन सर्व बाजुने पारखुन घेतलेल्या मुलीविषयी आणि तिच्या आइ वडिलान्विषयी तक्रार करताना आपणच ही निवड स्वखुशीने केलेली आहे याचाहि विसर पड्तो. कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे. लग्नाची गरज ही जेवढी मुलीना असते तेवढीच ती मुलान्नाही असते हे जोपर्यन्त समाजमनामधे खोलवर रुजत नाही तोपर्यन्त असेच चालणार, असे वाटते.

In reply to by आशु

वरदा 19/06/2008 - 21:06
कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे. १००% पटलं अवांतरः मला काय वाट्टं माहितेय लग्नानंतर आपण १ महिना नवर्‍याच्या घरी राहिलं की त्यानेही १ महिना आपल्या घरी येऊन राहिलं पाहिजे आणि सगळी कामं केली पाहिजेत्...म्हणजे कळेल कसं वाट्टं पुर्ण नवीन घरात गेल्यावर..

भाग्यश्री 19/06/2008 - 22:18
ह्म्म लेख आवडला! बर्‍याच समस्या वैयक्तीकरीत्या पाहण्यात नसल्या तरी अजुन समाजात आहेत याची कल्पना आहे.. बेसिकली जितकं मुलगा आणि मुलगी यांच्यात सांजस्याचे नाते आहे/असावे तितकेच ते दोघांच्या पालकांमधे असावे.. तरच ते लग्न खर्‍या अर्थाने परिपूर्ण बनते.. आमच्या दोघांच्या आईबाबांचे इतके मस्त जमते की आम्हालाच मजा वाटते.. :) पण त्याचा खरच फाय्दा होतो.. लग्न ठरायच्या आधीच मी, आईबाबांशी(सासू-सासरे) इतकी क्लोज झाले होते की लग्नानंतर काहीच वेगळं वाटलं नाही मला...अजिबात ऑकवर्ड्नेस नाही.. उलट मी घरात नवीन आलेय्,म्हणुन पहीले १५ दिवस त्यांनी मला काही कामही करू दिले नाही.. आम्ही दोघे इतके लांब आहोत त्यांच्यापासून पण त्या मला त्यांच्या मुलाइतकंच मिस करतात ! वगैरे वगैरे.. सांगायचा मुद्दा हा, की थोडी थोडी का होईना परिस्थिती बदलत आहे निश्चित! पण असं सर्व ठीकाणी व्हायला पाहीजे.. अजुनही माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना दोन दिवस सासू त्यांच्याकडे राहायला आली की अडचण वाटते.. किंवा आता यांच्याशी काय बोलायचं वगैरे प्रश्न पडतात!! शिवाय त्या सासूने देखील लवकर नातू पाहीजे वगैरे साठी दबाव आणणे या गोष्टी चुकीच्या आहेत.. हुंडा सारख्या गोष्टी अजुनही होतात आजुबाजुला याची मात्र कमाल वाटते.. निर्लज्जपणे मुलीच्या आईबाबांना अश्या पैशांच्या डीमांड्स करणार्‍या आणि तिला त्रास देणारी लोकं पाहून तिडीक उठते!!! एक उदा. जवळच्या घरात झाले.. आणि संताप संताप झाला होता! मुलीशी लग्न केले म्हणजे पाहीजे ते मागून घ्यायचे तिच्या घरच्यांकडून, आणि उगीचच त्रास द्यायचा ही कसली विचारसरणी!! पथेटीक!! असं अजिबात असता कामा नये.. पण आहेत अश्या केसेस.. असो.. फार लिहीले! पण जवळचा विषय आहे! :) http://bhagyashreee.blogspot.com/

सहज 20/06/2008 - 07:51
महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. गमंत अशी आहे की मुलापेक्षा जास्त कारणीभूत अथवा ह्या मुद्यांवर योग्य तोडगा काढण्यास उपयुक्त व्यक्ती ही बरेचदा "मुलाची आई" हीच असते. ही सासु देखील एकेकाळी सुन होतीच ना. बाई बाईला सांभाळुन घेउ शकत नाही. मधल्या मधे शिव्या खातो बिचारा नवरा. ;-) नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात. हुंडा मुलगा मागतो पेक्षा त्याच्या घरचे मागतात असे नाही वाटत? हा आता मुलगा त्याच्या घरच्यांना तसे करायला नकार देउ शकतो पण त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही? जावई हा मुलगा बनणे जितके "स्वाभाविक" तितकेच सुन "मुलगी" बनणे. [बाय द वे माझे मत आई-वडील एकमेव!! सासु सासरे ह्यांच्याबद्दल मला प्रेम, आदर आहे पण दुसर्‍या कोणाला आई-वडील मानणे जमत नाही. व हे सुनेला देखील लागू, दुट्टपीपणा नाही. :-) शिवाय त्यातुन आपल्याकडे मुलगी घर बदलते म्हणुन व्यावहारीक दृष्ट्या तिच्यात व सासुमधे आई-मुलगी नाते होऊ शकणे हे कधीतरी भेटणार्‍या जावई-सासरे/सासु पेक्षा किंचीत सोपे.] पुत्रवती भव हा जुना वर आहे म्हणुनच शिवाय गिव्हन द चॉईस अशी मुळ लेखात म्हणल्याप्रमाणे परिस्थीति असेल तर मुलगाच बरा किनाई!! कृ. ह. घ्या. सुनेला नव्या घरात रुळायला व उपरे न वाटता घरचाच सदस्य वाटण्यासाठी जे वातावरण लागते त्यासाठी मात्र सासरकडच्यांनी जास्त प्रयत्न केले पाहीजेत ह्यात काही दुमत नाही. अर्थात तसे न केल्यास ती सुन अजुन एक नवे घर घ्यायला लावते नवर्‍याला. ;-) असो शेवटचे वाक्य - असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील. पुर्णता पटले नाही. कारण असा अर्थ अभिप्रेत होतो की उपवर मुलांनी जर का काही केले तरच... वाद नाही. असेच जरा २०व्या शतकातील टिपीकल बाई मानसीकता असलेला लेख म्हणजे लेखाचा शेवट कसा बघा आमचे हे जरा सुधरले तर किनाई मगच... :-) म्हणुन हा प्रतिसाद. असो ओव्हरऑल सहमत आहे बर का शितलताई...

In reply to by सहज

त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही? एकदम मनातलं बोललात सहज... पूर्वी मुली पायावर उभ्या नव्हत्या तेव्हा कदाचित त्यांना कोणी जुमानत नसेल, पण आपल्या वडिलांना कर्जात / दु:खात लोटणार्‍या सासरच्या अवास्तव मागण्या अमान्य कराव्यात असं आजकालच्या उच्चशिक्षित स्वतःच्या पायावर उभ्या मुलींमध्ये तरी दिसतं का ? गेल्या दहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत... आता अशा लोभी घरामध्ये आयुष्य काढायचंय तर आपल्यालाच त्रास होईल, हे त्या मुलींना कळत नाही का? तेव्हा मात्र चांगल्या घरी पटकन पडायची हौस असते... _______________________________ हौस या विषयावर बरंच लिहिता येईल... "मी हौस जी काही करतो ती स्वतःच्या पैशाने करतो, इतरांचे ( आई वडिलांचे सुद्धा ) पैसे घेऊन स्वतःची हौस / समारंभ वगैरे का? "... माझ्या लग्नापूर्वी ( स्थळ म्हणून आलेल्या ,अनोळखी आणि न भेटलेल्या,बोललेल्या)एका लग्नेच्छू मुलीला मी लिहिले होते की " मान्य आहे , तुला लग्नसमारंभाची हौस आहे, ओके, तू नोकरी करतेस, आता असा विचार कर की सगळा खर्च फक्त तुला तुझ्या स्वतःच्या साठवलेल्या / नोकरीच्या पैशातून करायचा आहे, मग तुझे तूच ठरव केवढा समारंभ करायचा आणि किती माणसे बोलवायची ते... मग खर्चाला बरोबर कात्री लागेल की नाही? " तिला हे भलतेच चक्रम वाटले असावे.... " असं कसं? माझे बाबाच माझ्यासाठी हा खर्च करणार... आणि मी सगळी हौस करणार..." आम्ही पुन्हा कधीच भेटलो बोललो नाही हे वे सां न ल ... :) ...... माझ्या लग्नात मी स्वतः ( वडिलांचे पैसे न घेता ) समारंभ ( बायकोच्या हौसेखातर) केला... :) आणि मुलगी असतो तरी हेच केलं असतं... _______________ पण मीही ..... ओव्हरऑल सहमत आहे बरं का शितलताई... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by सहज

वरदा 20/06/2008 - 18:04
नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात पण तो त्याच्याच घरात असतो आणि त्याला त्याचीच आई सांभाळायची असते... आम्ही नवीन घरात असतो आणि आम्हाला दुसर्‍याची आई सांभाळायची असते...थोडा सपोर्ट नको? आम्हाला स्वभाव माहित व्हायला वेळ हवाय आणि तोवर सारखी घरच्या चालीरितींची लेक्चर्स नकोयत......

विसोबा खेचर 20/06/2008 - 08:12
चर्चा छान सुरू आहे चर्चा! पण लगीन हा आपला विषय नाही तेव्हा आपण यात काही बोलणं बरोबर होणार नाही! :) बाकी चालू द्या, वाचायला मजा वाटते आहे! :) आपला, (अविवाहित) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II 20/06/2008 - 09:35
>> लगीन हा आपला विषय नाही आमचा ही नाही... ;) पण वाचतो आहे.. मदत होईल पुढे मागे ! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अमोल केळकर 20/06/2008 - 09:19
प्रस्तुत लेख आणी त्यावरच्या सर्व प्रतिक्रिया नक्किच विचार करण्यासारख्या. या विषयाला अनुसरुन सनई चौघडे ( कांदा पोहे ) नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शीत होत आहे. बघुया काही वेगळे/वैचारिक मुद्दे पहायला मिळतात का?

शेखर 20/06/2008 - 09:27
शितल, अत्यंत सुंदर लेख आणि नेटक्या शब्दात भावना मांडल्या. मी तुमच्या भावनांशी १००%सहमत आहे. पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे? ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील. जर तुम्हाला माझ्या प्रतिक्रियेने वाईट वाटले किंवा राग आला असेल क्षमा असावी. शेखर.

In reply to by शेखर

वरदा 20/06/2008 - 17:55
मला भावजय नाही नाहीतर मी अगदी १०० % माझ्या आईला समजावलं असतं पण हल्ली बर्‍याच मैत्रीणींना हे करताना पहातेय्..परवाच एक काकू मला सांगायला लागल्या त्यांच्या सुनेची कहाणी मी लगेच सांगितलं काकू हेच तुमच्या मुलीच्या सासूने केलं तर हो? सगळेजण वेगळे असणारच आपण वेगळ्या विषयावर बोलू.....

पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे? ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील. १०० % प्रचंड सहमत.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा 20/06/2008 - 09:47
छान लिहिलं आहेस गं. १००००% सहमत!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धमाल मुलगा 20/06/2008 - 11:07
बराच विचार करायला लावणारा विषय. माझा मुळात 'मुलगी पाहणे' ह्या प्रकारावरच आक्षेप आहे. ती काय दुकानात मांडलेली फुलदाणी आहे की गाय-म्हैस? मुलाकडच्यांनी गुरांच्या बाजारात गेल्यासारखं मुलीकडे जायचं / त्यांना आपल्या घरी बोलवायचं, मोठ्या गप्पा झोडायच्या, आणि मुलगी चहा-पोहे घेऊन आली की एखादी गाय-म्हैस विकत घेत असल्यासारखं तीला निरखायचं! अरे, किती विचित्र वाटत असेल तीला! तरी बरं, हल्ली "मुली, चालुन दाखव, सुईत दोरा ओऊन दाखव" इ.इ. शारिरीक व्यंग शोधायचे फडतुस प्रकार थांबलेत.
जी मुले उपवर आहेत त्या मुला॑नी त्याची जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा एकदा घरी स्पष्ट कराव्यात्
हल्ली बर्‍याच घरी हे होतं ही एक समाधानाची बाब.
मुलगी पाहुन झाल्यावर होकार - नकार किती दिवसात सा॑गतो हे मुली कडच्याना सा॑गावे आणि उगाचच समोरच्याला वाट पहायला लावु नये
++++१ उगाच एखाद्याला झुलवत ठेवण्यात काय हशील हे मला आजपर्यंत समजलेलं नाही.... हेच जर मुलीकडचे जरा अर्धा तास उशीरा आले तर किती टोमणे मारले जातात?
"हैस " ह्या शब्दा खातर मुली कडच्या॑ना कर्जाचा डो॑गर होतो, ह्या हैसे खातर मुली कडच्याना न फेडता येणारे कर्ज करावे लागु नये ह्याची जाणीव ठेवावी
अगदी बरोबर. पण इथं एक गोष्ट नमुद करावीशी वाटते, जे लोक खर्च करु शकतात, त्यांनी मऊ लागलं की कोपरानं खणत केवळ पैसा वाचवायचा म्हणुन दरिद्रीपणा दाखवल्याची बरीच उदाहरणं पाहण्यात आहेत. ह्या बाबतीत समतोल असावा. (अर्थात नोंदणी पध्दतीने विवाह केल्यास उत्तमच...हा प्रश्नच उद्भवत नाही.) जर समारंभ थाटात करायचा असेल, तर खर्च दोन्हीकडच्या घरांनी समान विभागुन घ्यावा.
मुलानी असा विचार केला तर, आपण जावई बनुन मुलीच्या आई-वडिलाना मुलाचे प्रेम देऊ शकतो, आणि आपल्याला ही ते मुलगा नसल्याने मुला प्रमाणे प्रेम देतील.
काही प्रमाणात सहमत, काही प्रमाणात असहमत. ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेत. १००% सगळ्यांना लागु पडणार नाहीत...आणि ते शक्यही नाही!
आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.
अतिशय सर्वसामान्यज्ञानातला हा एक भाग आहे. पण खरंच किती लोकांना हे कळतं? एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत. तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय? तसं असेल तर तो मुलीचा दुराग्रह समजु नये काय? आपण कितीही म्हणालो की काळ बदलला आहे..तरीही अजुनतरी मुलीलाच सासरी रहावं लागतं. मग जिथे रहायचं तिथल्या माणसांशी, त्यांच्या पध्दतींशी जुळवुन घेणे क्रमप्राप्तच नाही का? बाकी, ह्या मुद्द्यावर वरदा ताईशी पुर्ण सहमत. भाजी चिरण्यापुर्वी धुवायची की चिरल्यानंतर असल्या फालतु गोष्टींत लक्ष घालुन फक्त घरातलं वातावरण बिघडतं...ते तारतम्य सासरच्या माणसांनी नक्कीच पाळावं.
मुलाने ठाम पणे घरी सागावे की मुलगा असो वा मुलगी दोन्हीच्यातही भेद न करता होईल त्या आपत्यचा प्रेमाने स्विकार करायचा आणि होणार्या बाळाला चागले आरोग्य, आणि शिक्षण कसे देता येईल, बाळाचे व्यक्तीमत्व सर्वा॑गानी बहुगुणी कसे बनवता येईल ह्याचा विचार करावा.
स्त्रीभृणहत्या विरोधी कायद्यानंच ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे. आणि निदान हल्ली तरी कोणी मुलगी झाली म्हणून सासुरवास करत नसावेत असा माझा एक कयास आहे. :)
लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील.
असहमत ! केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे. ह्याउप्पर मी असं म्हणेन की हे निर्णय घेताना, जनरेशन गॅप बाजुला ठेऊन वडिलधार्‍यांनी आणि मुला/मुलींनी एकत्र बसुन साधकबाधक चर्चा करुन निर्णय घेतले तर समस्या अगदी सोप्या होऊन जातील. (माझं हे अगदी मनापासुनचं मत आहे. कारण माझ्याच घरच्यांनी मला रजिस्टर-मॅरेज करायचं म्हणल्यावर जे काही ऐकवलंय त्यानंतर जनरेशन गॅप ही अतिशय महत्वाची भुमिका बजावते हे मला फार चांगलं कळलंय. असो.) आपला, - (काहीसा सहमत, काहीसा असहमत) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वरदा 20/06/2008 - 18:14
सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो....:) एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत. तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय? कसं आहे ना धमु...कितीही माहिती असणं आणि त्या घरात जाऊन रहाणं यात खूप म्हणजे खूपच फरक असतो....अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्..तेव्हा सगळं गोड गोड असतं.....तेव्हा ह्या गोष्टी येतात रुळण्यामधे.....अर्थात त्या सगळ्यांच्या घरी होत नाहीत हे नक्की.....किंवा कमी झाल्या तर बरं हा सांगण्याचा मुद्दा.... केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही...जसं आमच्या घरात गणपती नव्हता नवर्‍याकडे आहे...त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....

In reply to by वरदा

धमाल मुलगा 23/06/2008 - 18:20
सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो...
=)) =)) तिच्यासमोर नको हे असलं काही बोलुस बाई.... तुझे किमान २ तास माझ्या कागाळ्या ऐकण्यात जातील :)
अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्.
च्यामारी...ए...का घाबरवते मला... आयला, काय फालतुपणा आहे हा? हे असलं काही आमच्या आईसाहेबांनी आणि धमीनं जर मांडलं ना तर मी सरळ सन्यास घेऊन जाईन सज्जनगडावर! मग बसा म्हणेन बोंबलत.... अरे काय वेडेपणा आहे हा...हे हे इतकं होतं?
मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही..
हो. हे मात्र खरं.
त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते....
+++१ :) लै भारी... शिकवणी मिळेल काय ;)
एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....
हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु!

In reply to by धमाल मुलगा

वरदा 23/06/2008 - 21:59
रे...मी आधीच म्हटलं सगळ्या घरात होतं असं नाही...काही जणी सहज समजवून घेतात किंवा सहज दुर्लक्ष करणार्‍या पण असतात्...पण तरीही कंम्पॅरिझन होते कुणाशीतरी नकळत् नवीन आलेल्या व्यक्तीची जुन्या व्यक्तींशी...कुणी मुद्दाम नाही रे करत किवा कुणी वाईटही नसतं.....आणि संन्यास घ्यायचा ऑप्शन "शुभमंगल सावधान" होईपर्यंतच असतो नंतर नाही बरं का....मग कंपल्सरी ग्रुहप्रस्थाश्रम...... शिकवणी मिळेल काय अरे तोही बारामतीकर..तो शिकला तसाच तुही शिकशील.....:) हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु! बरं आहे..चला धमी खूष राहील तर आमची....:)

साती 20/06/2008 - 21:03
खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही असा शहाणा नवरा पाहिजे वरदा. साती

विजुभाऊ 19/06/2008 - 18:43
छान विषयाला वाचा फोडलीस शीतल.... मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते. माझ्या पत्नीला तुला पुढे शिकायचे का असे विचारले... नोकरी करायची असेल तर करु शकतेस असेही सांगितले.... मला माझ्या बायकोने मी ऑफिसातुन आल्यावर गरम गरम चहा नाश्ता समोर द्यावा असे नाही केले तरी चालेल अशी अपेक्षा नाही. फक्त तिने तिच्या बुद्धीचा वापर करत रहावे. नुसते घर आणि नातेवाईक यात गुंतुन पडुन डोके / बुद्धी भिजत/वाळत घालु नये. ही मनापासुन अपेक्षा..... पण तीलाच या सर्व गोष्टींमधे रस आहे.... माझ्या सर्व विचाराना तीने रीतसर काट मारुन ठेवली आहे. :) बायका/ मुली अशा का वागतात....( सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे......) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते. मीही यातूनच गेलोय... 'सह्या करण्यात कसलं आलंय लग्न? " असं होणार्‍या बायकोने म्हणून नेहमीचा समारंभ वगैरे करायला लावलंच ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री 19/06/2008 - 18:34
चांगला विषय. पण जनरली बहुतेक सुशिक्षित उपवर मुले याबाबतीत घरच्यांशी क्लिअर असतात अन मुली सुद्धा लग्नाच्या मुलाशी बोलुन त्यांचा अपेक्षा सांगतात, जसे मला भाउ नाही माझ्या आई वडिलांचा सांभाळ आपल्यालाच करावा लागेल. वर मांडलेल्या समस्या ऐकुन माहिती असल्या तरी वैयक्तिकरित्या पहाण्यात आल्या नाहित. >>असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे >>सुखी होतील. हे पटले.

In reply to by आनंदयात्री

शेखस्पिअर 20/06/2008 - 12:27
आपण घरी विरजण लावतो..त्यात टाकले जाणारे विरजण आधीच्या दह्यातले असते.. आता मला सांगा...सर्वात आधी दही कसे झाले असेल.. झाले ना 'दिमाग चे दही'... हेच तत्व लग्नाच्या बाबतीत असते... हा विषय चघळण्यासाठी चांगला आहे..पण ठरवून लग्न करण्यापासून ते पुढे आयुष्यभर तो विषय दर वेळी विरजण लावल्यासारखा येत राहतो... क्यों की साँस भी कभी बहू थी.. हेच ते विरजण्..पिढीतले अंतर हे कालसापेक्ष असते... सासू (उर्फ "सारख्या सूचना" ) आणी सून(उर्फ "सूचना कोत") हे पुढेही चालु राहणार... आता प्रश्न राहतो लग्नपध्द्तीचा... लग्नात वरपक्ष अव्वाच्या सव्वा मागण्या करीत असेल तर त्याला ठणकावण्याची हिंम्मत मुलीने/मुलाने बाळगलीच पाहीजे.. आजकाल मुले/मुली आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र आहेत..थोडे सुशिक्षीत झाले(साक्षर म्हणजे सुशिक्षीत नव्हे)तर बरेच प्रश्न सुट्तील. पण स्वानुभवावरून सांगतो... आजच्या मुलींच्या अपेक्षा प्रचंड वाढ्लेल्या आहेत.. आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला) हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच... पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल??? बरे ,मुलगी काय फार कमावत असते असे नाही पण आजच्या काळात हा भाग मुलींना ही लागू होतो... काहीतर बाप (बाहेर भेटू दे रे त्याला)बघायला गेल्यावेळी शिक्षण पण काढतात्..माझा एक मित्र अभियांत्रिकी पदवी पात्र होता..त्याचा प्रथम वर्ग थोडक्यात चुकला ...मुलगी कला शाखेत प्रथम वर्ग होती..तिच्या बाबतीत तो थोड्क्यात मिळाला होता..आता मला सांगा ह्याच्यात तुलना होऊ शकते का?किंवा करण्यात काय अर्थ आहे?? तस्मात 'शितल', आयुष्य हे विरजणासारखे आहे.. दही बनवणे अपरिहार्य आहे ...दह्याचे वैशिष्टय म्हणजे ते आंबट आणी गोड दोन्ही असते.. तुम्ही कुठ्ली चव घेता ते महत्त्वाचे...जाता जाता २ ओळी..काय करणार त्याशिवाय किडा शांत होत नाही.. त्या कोवळ्या मुलांचा बाजार पाहिला मी...|| पैशात मेलनाचा व्यापार पाहिला मी..|| गट्ठाच पत्रिकांचा ओसंडतो तरीही... नजरेत मी पिताच्या (बाहेर भेटू दे रे त्याला)पगार पाहीला मी..|| 'पोहे'च खात गेलो सगळीकडे परंतू ..|| बुद्धितुनी मी त्यांच्या अंधार पाहिला मी..|| हात तिचा मी ज्याला मागावयास गेलो..|| तो बाप (बा. भे. दे .रे .त्या.)ही जरासा मुजोर पाहीला मी...||

In reply to by शेखस्पिअर

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:28
:) लै भारी शेख स्पिअर!
आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला) हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच... पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल???
ह्म्म्म...आम्ही फार फार नशिबवान बुवा मग. आमच्या सासर्‍यानं आमच्या प्रेमप्रकरणाला तेव्हाच मान्यता दिली होती जेव्हा मी दमडीही कमवत नव्हतो. सरकारी कागद करायचा झाला तर त्यात व्यवसायः सुशिक्षित बेरोजगार असा टाकावा लागायच्या काळातही आमच्या सासरेबुवांनी काहीही खळखळ न करता संमती दिली होती....मोठा देवमाणूस...आणि समजुतदारही! बाकी, बाहेर भेटू दे रे त्याला हे लै लै भारी...भेटलाच तर मलाही फोन करा, मीही हात धुवुन घेइन म्हणतो ;)

वरदा 19/06/2008 - 18:49
बरोबर आहे गं आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल. हे तर खूपच पटलं जवळजवळ सगळे नवरे एकदा बायको घरी आली की आईकडे तिला शिकवायची जबाबदारी देऊन टाकतात्...अगदी साध्या गोष्टी असतात पण वाद तिथेही होतो... साधं उदाहरण माझी सासू पालक, मेथी चिरुन झाल्यावर धुते..लग्नानंतर दोन दिवसांनी मी भाजी टाकायला गेले तर म्हणाली आधी काय धुतेस नंतर धुवायची..मी सांगितलं की नंतर धुतल्याने व्हिटॅमिन्स जातात वगैरे पण ते त्यांच्या डोक्यावरुन गेलं १५ मिन. घरच्या चालीरिती दोनच दिवसात बदलालयला लागल्या ह्यावर लेक्चर मिळालं....भाजी धुण्यात कसल्या आल्यात चाली रिती???? पण नवर्‍याने अजिबात तोंड उघडलं नाही...म्हणाला असता अगं ती चांगल्यासाठी सांगतेय तर काय बिघडलं असतं...... शिकलेली बायको हवी तर थोडं समजून घ्यायला शिका की....... अर्थात हे ३ वर्षापुर्वी आता बिचारा सांगतो आईला ती करेल ते नीटच करेल पण तेव्हा नवीन आल्यावर सपोर्ट ची खूप गरज असते हे खरं.....

In reply to by अभिरत भिरभि-या

वरदा 19/06/2008 - 19:05
आपल्या ९वीच्या सायन्सच्या पुस्तकात दिलं होतं याचं कारण अख्खी पानं धुतल्यावर व्हिटॅमिन्स जात नाहीत्..तेच जर भाजी बारीक चिरल्यावर धुतली तर व्हिटॅमिन्स जातात ....शास्त्रीय कारणे द्या मधे हा प्रश्न हमखास असायचा....

In reply to by वरदा

शितल 19/06/2008 - 19:07
हाच फरक पडतो, बारीक सारीक गोश्टीवरून चालीरिती आणि घराण्याच्या गोश्ह्टी केल्या जातात.

In reply to by शितल

वरदा 19/06/2008 - 19:10
गं अशा कितीतरी गोष्टी असतात्..आणि मुलांना कायम वाटतं त्यात काय एवढं विशेष्?...सॉलीड पटला तुझा लेख्...मस्त...

आशु 19/06/2008 - 20:02
शीतल, मी बरेच दिवस मिसळ पाव वरचे लेख वाचते. आज तुझा लेख वचुन प्रतिक्रीया देण्याचा मोह अनावर झाला, आणि सदस्यत्व घेतले. तु मान्ड्लेले सगळेच मुद्दे अतिशय योग्य आहेत. ओफिस्मधे नविन रुजु झालेल्या माणसाल एरवी जेवढी मदत केली जाते तेवढीहि मदत नविन मुलीच्या वाट्याला येत नाही. म्हणजे हे मी कामाबाबत म्हण्त नाही, तर ती वेगळ्या घरातुन आली आहे, तिच्या काही वेगळ्या पद्धती असु शकतात हे समजून्च घेतले जात नाही. आमचेच सगळे चान्गले आणि बरोबर कसे हे सिद्ध करायला जणु हक्काचा श्रोता मिळतो की ज्याने थोडे जरी वेगळे बोलायचा प्रयत्न केला तरी आइवडिलान्नी वळण कसे लावले नाही हे ऐकायला मिळते. आणि तथाकथित सुशिक्शित आणि उच्च्मध्यमव्रर्गिय लोकहि याला अपवाद नसतात हे खेदाने म्हणावेसे वाट्ते. आधी २/३ वर्शे शोधाशोध करुन सर्व बाजुने पारखुन घेतलेल्या मुलीविषयी आणि तिच्या आइ वडिलान्विषयी तक्रार करताना आपणच ही निवड स्वखुशीने केलेली आहे याचाहि विसर पड्तो. कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे. लग्नाची गरज ही जेवढी मुलीना असते तेवढीच ती मुलान्नाही असते हे जोपर्यन्त समाजमनामधे खोलवर रुजत नाही तोपर्यन्त असेच चालणार, असे वाटते.

In reply to by आशु

वरदा 19/06/2008 - 21:06
कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे. १००% पटलं अवांतरः मला काय वाट्टं माहितेय लग्नानंतर आपण १ महिना नवर्‍याच्या घरी राहिलं की त्यानेही १ महिना आपल्या घरी येऊन राहिलं पाहिजे आणि सगळी कामं केली पाहिजेत्...म्हणजे कळेल कसं वाट्टं पुर्ण नवीन घरात गेल्यावर..

भाग्यश्री 19/06/2008 - 22:18
ह्म्म लेख आवडला! बर्‍याच समस्या वैयक्तीकरीत्या पाहण्यात नसल्या तरी अजुन समाजात आहेत याची कल्पना आहे.. बेसिकली जितकं मुलगा आणि मुलगी यांच्यात सांजस्याचे नाते आहे/असावे तितकेच ते दोघांच्या पालकांमधे असावे.. तरच ते लग्न खर्‍या अर्थाने परिपूर्ण बनते.. आमच्या दोघांच्या आईबाबांचे इतके मस्त जमते की आम्हालाच मजा वाटते.. :) पण त्याचा खरच फाय्दा होतो.. लग्न ठरायच्या आधीच मी, आईबाबांशी(सासू-सासरे) इतकी क्लोज झाले होते की लग्नानंतर काहीच वेगळं वाटलं नाही मला...अजिबात ऑकवर्ड्नेस नाही.. उलट मी घरात नवीन आलेय्,म्हणुन पहीले १५ दिवस त्यांनी मला काही कामही करू दिले नाही.. आम्ही दोघे इतके लांब आहोत त्यांच्यापासून पण त्या मला त्यांच्या मुलाइतकंच मिस करतात ! वगैरे वगैरे.. सांगायचा मुद्दा हा, की थोडी थोडी का होईना परिस्थिती बदलत आहे निश्चित! पण असं सर्व ठीकाणी व्हायला पाहीजे.. अजुनही माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना दोन दिवस सासू त्यांच्याकडे राहायला आली की अडचण वाटते.. किंवा आता यांच्याशी काय बोलायचं वगैरे प्रश्न पडतात!! शिवाय त्या सासूने देखील लवकर नातू पाहीजे वगैरे साठी दबाव आणणे या गोष्टी चुकीच्या आहेत.. हुंडा सारख्या गोष्टी अजुनही होतात आजुबाजुला याची मात्र कमाल वाटते.. निर्लज्जपणे मुलीच्या आईबाबांना अश्या पैशांच्या डीमांड्स करणार्‍या आणि तिला त्रास देणारी लोकं पाहून तिडीक उठते!!! एक उदा. जवळच्या घरात झाले.. आणि संताप संताप झाला होता! मुलीशी लग्न केले म्हणजे पाहीजे ते मागून घ्यायचे तिच्या घरच्यांकडून, आणि उगीचच त्रास द्यायचा ही कसली विचारसरणी!! पथेटीक!! असं अजिबात असता कामा नये.. पण आहेत अश्या केसेस.. असो.. फार लिहीले! पण जवळचा विषय आहे! :) http://bhagyashreee.blogspot.com/

सहज 20/06/2008 - 07:51
महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. गमंत अशी आहे की मुलापेक्षा जास्त कारणीभूत अथवा ह्या मुद्यांवर योग्य तोडगा काढण्यास उपयुक्त व्यक्ती ही बरेचदा "मुलाची आई" हीच असते. ही सासु देखील एकेकाळी सुन होतीच ना. बाई बाईला सांभाळुन घेउ शकत नाही. मधल्या मधे शिव्या खातो बिचारा नवरा. ;-) नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात. हुंडा मुलगा मागतो पेक्षा त्याच्या घरचे मागतात असे नाही वाटत? हा आता मुलगा त्याच्या घरच्यांना तसे करायला नकार देउ शकतो पण त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही? जावई हा मुलगा बनणे जितके "स्वाभाविक" तितकेच सुन "मुलगी" बनणे. [बाय द वे माझे मत आई-वडील एकमेव!! सासु सासरे ह्यांच्याबद्दल मला प्रेम, आदर आहे पण दुसर्‍या कोणाला आई-वडील मानणे जमत नाही. व हे सुनेला देखील लागू, दुट्टपीपणा नाही. :-) शिवाय त्यातुन आपल्याकडे मुलगी घर बदलते म्हणुन व्यावहारीक दृष्ट्या तिच्यात व सासुमधे आई-मुलगी नाते होऊ शकणे हे कधीतरी भेटणार्‍या जावई-सासरे/सासु पेक्षा किंचीत सोपे.] पुत्रवती भव हा जुना वर आहे म्हणुनच शिवाय गिव्हन द चॉईस अशी मुळ लेखात म्हणल्याप्रमाणे परिस्थीति असेल तर मुलगाच बरा किनाई!! कृ. ह. घ्या. सुनेला नव्या घरात रुळायला व उपरे न वाटता घरचाच सदस्य वाटण्यासाठी जे वातावरण लागते त्यासाठी मात्र सासरकडच्यांनी जास्त प्रयत्न केले पाहीजेत ह्यात काही दुमत नाही. अर्थात तसे न केल्यास ती सुन अजुन एक नवे घर घ्यायला लावते नवर्‍याला. ;-) असो शेवटचे वाक्य - असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील. पुर्णता पटले नाही. कारण असा अर्थ अभिप्रेत होतो की उपवर मुलांनी जर का काही केले तरच... वाद नाही. असेच जरा २०व्या शतकातील टिपीकल बाई मानसीकता असलेला लेख म्हणजे लेखाचा शेवट कसा बघा आमचे हे जरा सुधरले तर किनाई मगच... :-) म्हणुन हा प्रतिसाद. असो ओव्हरऑल सहमत आहे बर का शितलताई...

In reply to by सहज

त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही? एकदम मनातलं बोललात सहज... पूर्वी मुली पायावर उभ्या नव्हत्या तेव्हा कदाचित त्यांना कोणी जुमानत नसेल, पण आपल्या वडिलांना कर्जात / दु:खात लोटणार्‍या सासरच्या अवास्तव मागण्या अमान्य कराव्यात असं आजकालच्या उच्चशिक्षित स्वतःच्या पायावर उभ्या मुलींमध्ये तरी दिसतं का ? गेल्या दहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत... आता अशा लोभी घरामध्ये आयुष्य काढायचंय तर आपल्यालाच त्रास होईल, हे त्या मुलींना कळत नाही का? तेव्हा मात्र चांगल्या घरी पटकन पडायची हौस असते... _______________________________ हौस या विषयावर बरंच लिहिता येईल... "मी हौस जी काही करतो ती स्वतःच्या पैशाने करतो, इतरांचे ( आई वडिलांचे सुद्धा ) पैसे घेऊन स्वतःची हौस / समारंभ वगैरे का? "... माझ्या लग्नापूर्वी ( स्थळ म्हणून आलेल्या ,अनोळखी आणि न भेटलेल्या,बोललेल्या)एका लग्नेच्छू मुलीला मी लिहिले होते की " मान्य आहे , तुला लग्नसमारंभाची हौस आहे, ओके, तू नोकरी करतेस, आता असा विचार कर की सगळा खर्च फक्त तुला तुझ्या स्वतःच्या साठवलेल्या / नोकरीच्या पैशातून करायचा आहे, मग तुझे तूच ठरव केवढा समारंभ करायचा आणि किती माणसे बोलवायची ते... मग खर्चाला बरोबर कात्री लागेल की नाही? " तिला हे भलतेच चक्रम वाटले असावे.... " असं कसं? माझे बाबाच माझ्यासाठी हा खर्च करणार... आणि मी सगळी हौस करणार..." आम्ही पुन्हा कधीच भेटलो बोललो नाही हे वे सां न ल ... :) ...... माझ्या लग्नात मी स्वतः ( वडिलांचे पैसे न घेता ) समारंभ ( बायकोच्या हौसेखातर) केला... :) आणि मुलगी असतो तरी हेच केलं असतं... _______________ पण मीही ..... ओव्हरऑल सहमत आहे बरं का शितलताई... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by सहज

वरदा 20/06/2008 - 18:04
नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात पण तो त्याच्याच घरात असतो आणि त्याला त्याचीच आई सांभाळायची असते... आम्ही नवीन घरात असतो आणि आम्हाला दुसर्‍याची आई सांभाळायची असते...थोडा सपोर्ट नको? आम्हाला स्वभाव माहित व्हायला वेळ हवाय आणि तोवर सारखी घरच्या चालीरितींची लेक्चर्स नकोयत......

विसोबा खेचर 20/06/2008 - 08:12
चर्चा छान सुरू आहे चर्चा! पण लगीन हा आपला विषय नाही तेव्हा आपण यात काही बोलणं बरोबर होणार नाही! :) बाकी चालू द्या, वाचायला मजा वाटते आहे! :) आपला, (अविवाहित) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II 20/06/2008 - 09:35
>> लगीन हा आपला विषय नाही आमचा ही नाही... ;) पण वाचतो आहे.. मदत होईल पुढे मागे ! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अमोल केळकर 20/06/2008 - 09:19
प्रस्तुत लेख आणी त्यावरच्या सर्व प्रतिक्रिया नक्किच विचार करण्यासारख्या. या विषयाला अनुसरुन सनई चौघडे ( कांदा पोहे ) नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शीत होत आहे. बघुया काही वेगळे/वैचारिक मुद्दे पहायला मिळतात का?

शेखर 20/06/2008 - 09:27
शितल, अत्यंत सुंदर लेख आणि नेटक्या शब्दात भावना मांडल्या. मी तुमच्या भावनांशी १००%सहमत आहे. पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे? ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील. जर तुम्हाला माझ्या प्रतिक्रियेने वाईट वाटले किंवा राग आला असेल क्षमा असावी. शेखर.

In reply to by शेखर

वरदा 20/06/2008 - 17:55
मला भावजय नाही नाहीतर मी अगदी १०० % माझ्या आईला समजावलं असतं पण हल्ली बर्‍याच मैत्रीणींना हे करताना पहातेय्..परवाच एक काकू मला सांगायला लागल्या त्यांच्या सुनेची कहाणी मी लगेच सांगितलं काकू हेच तुमच्या मुलीच्या सासूने केलं तर हो? सगळेजण वेगळे असणारच आपण वेगळ्या विषयावर बोलू.....

पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे? ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील. १०० % प्रचंड सहमत.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा 20/06/2008 - 09:47
छान लिहिलं आहेस गं. १००००% सहमत!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धमाल मुलगा 20/06/2008 - 11:07
बराच विचार करायला लावणारा विषय. माझा मुळात 'मुलगी पाहणे' ह्या प्रकारावरच आक्षेप आहे. ती काय दुकानात मांडलेली फुलदाणी आहे की गाय-म्हैस? मुलाकडच्यांनी गुरांच्या बाजारात गेल्यासारखं मुलीकडे जायचं / त्यांना आपल्या घरी बोलवायचं, मोठ्या गप्पा झोडायच्या, आणि मुलगी चहा-पोहे घेऊन आली की एखादी गाय-म्हैस विकत घेत असल्यासारखं तीला निरखायचं! अरे, किती विचित्र वाटत असेल तीला! तरी बरं, हल्ली "मुली, चालुन दाखव, सुईत दोरा ओऊन दाखव" इ.इ. शारिरीक व्यंग शोधायचे फडतुस प्रकार थांबलेत.
जी मुले उपवर आहेत त्या मुला॑नी त्याची जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा एकदा घरी स्पष्ट कराव्यात्
हल्ली बर्‍याच घरी हे होतं ही एक समाधानाची बाब.
मुलगी पाहुन झाल्यावर होकार - नकार किती दिवसात सा॑गतो हे मुली कडच्याना सा॑गावे आणि उगाचच समोरच्याला वाट पहायला लावु नये
++++१ उगाच एखाद्याला झुलवत ठेवण्यात काय हशील हे मला आजपर्यंत समजलेलं नाही.... हेच जर मुलीकडचे जरा अर्धा तास उशीरा आले तर किती टोमणे मारले जातात?
"हैस " ह्या शब्दा खातर मुली कडच्या॑ना कर्जाचा डो॑गर होतो, ह्या हैसे खातर मुली कडच्याना न फेडता येणारे कर्ज करावे लागु नये ह्याची जाणीव ठेवावी
अगदी बरोबर. पण इथं एक गोष्ट नमुद करावीशी वाटते, जे लोक खर्च करु शकतात, त्यांनी मऊ लागलं की कोपरानं खणत केवळ पैसा वाचवायचा म्हणुन दरिद्रीपणा दाखवल्याची बरीच उदाहरणं पाहण्यात आहेत. ह्या बाबतीत समतोल असावा. (अर्थात नोंदणी पध्दतीने विवाह केल्यास उत्तमच...हा प्रश्नच उद्भवत नाही.) जर समारंभ थाटात करायचा असेल, तर खर्च दोन्हीकडच्या घरांनी समान विभागुन घ्यावा.
मुलानी असा विचार केला तर, आपण जावई बनुन मुलीच्या आई-वडिलाना मुलाचे प्रेम देऊ शकतो, आणि आपल्याला ही ते मुलगा नसल्याने मुला प्रमाणे प्रेम देतील.
काही प्रमाणात सहमत, काही प्रमाणात असहमत. ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेत. १००% सगळ्यांना लागु पडणार नाहीत...आणि ते शक्यही नाही!
आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.
अतिशय सर्वसामान्यज्ञानातला हा एक भाग आहे. पण खरंच किती लोकांना हे कळतं? एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत. तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय? तसं असेल तर तो मुलीचा दुराग्रह समजु नये काय? आपण कितीही म्हणालो की काळ बदलला आहे..तरीही अजुनतरी मुलीलाच सासरी रहावं लागतं. मग जिथे रहायचं तिथल्या माणसांशी, त्यांच्या पध्दतींशी जुळवुन घेणे क्रमप्राप्तच नाही का? बाकी, ह्या मुद्द्यावर वरदा ताईशी पुर्ण सहमत. भाजी चिरण्यापुर्वी धुवायची की चिरल्यानंतर असल्या फालतु गोष्टींत लक्ष घालुन फक्त घरातलं वातावरण बिघडतं...ते तारतम्य सासरच्या माणसांनी नक्कीच पाळावं.
मुलाने ठाम पणे घरी सागावे की मुलगा असो वा मुलगी दोन्हीच्यातही भेद न करता होईल त्या आपत्यचा प्रेमाने स्विकार करायचा आणि होणार्या बाळाला चागले आरोग्य, आणि शिक्षण कसे देता येईल, बाळाचे व्यक्तीमत्व सर्वा॑गानी बहुगुणी कसे बनवता येईल ह्याचा विचार करावा.
स्त्रीभृणहत्या विरोधी कायद्यानंच ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे. आणि निदान हल्ली तरी कोणी मुलगी झाली म्हणून सासुरवास करत नसावेत असा माझा एक कयास आहे. :)
लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील.
असहमत ! केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे. ह्याउप्पर मी असं म्हणेन की हे निर्णय घेताना, जनरेशन गॅप बाजुला ठेऊन वडिलधार्‍यांनी आणि मुला/मुलींनी एकत्र बसुन साधकबाधक चर्चा करुन निर्णय घेतले तर समस्या अगदी सोप्या होऊन जातील. (माझं हे अगदी मनापासुनचं मत आहे. कारण माझ्याच घरच्यांनी मला रजिस्टर-मॅरेज करायचं म्हणल्यावर जे काही ऐकवलंय त्यानंतर जनरेशन गॅप ही अतिशय महत्वाची भुमिका बजावते हे मला फार चांगलं कळलंय. असो.) आपला, - (काहीसा सहमत, काहीसा असहमत) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वरदा 20/06/2008 - 18:14
सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो....:) एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत. तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय? कसं आहे ना धमु...कितीही माहिती असणं आणि त्या घरात जाऊन रहाणं यात खूप म्हणजे खूपच फरक असतो....अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्..तेव्हा सगळं गोड गोड असतं.....तेव्हा ह्या गोष्टी येतात रुळण्यामधे.....अर्थात त्या सगळ्यांच्या घरी होत नाहीत हे नक्की.....किंवा कमी झाल्या तर बरं हा सांगण्याचा मुद्दा.... केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही...जसं आमच्या घरात गणपती नव्हता नवर्‍याकडे आहे...त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....

In reply to by वरदा

धमाल मुलगा 23/06/2008 - 18:20
सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो...
=)) =)) तिच्यासमोर नको हे असलं काही बोलुस बाई.... तुझे किमान २ तास माझ्या कागाळ्या ऐकण्यात जातील :)
अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्.
च्यामारी...ए...का घाबरवते मला... आयला, काय फालतुपणा आहे हा? हे असलं काही आमच्या आईसाहेबांनी आणि धमीनं जर मांडलं ना तर मी सरळ सन्यास घेऊन जाईन सज्जनगडावर! मग बसा म्हणेन बोंबलत.... अरे काय वेडेपणा आहे हा...हे हे इतकं होतं?
मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही..
हो. हे मात्र खरं.
त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते....
+++१ :) लै भारी... शिकवणी मिळेल काय ;)
एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....
हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु!

In reply to by धमाल मुलगा

वरदा 23/06/2008 - 21:59
रे...मी आधीच म्हटलं सगळ्या घरात होतं असं नाही...काही जणी सहज समजवून घेतात किंवा सहज दुर्लक्ष करणार्‍या पण असतात्...पण तरीही कंम्पॅरिझन होते कुणाशीतरी नकळत् नवीन आलेल्या व्यक्तीची जुन्या व्यक्तींशी...कुणी मुद्दाम नाही रे करत किवा कुणी वाईटही नसतं.....आणि संन्यास घ्यायचा ऑप्शन "शुभमंगल सावधान" होईपर्यंतच असतो नंतर नाही बरं का....मग कंपल्सरी ग्रुहप्रस्थाश्रम...... शिकवणी मिळेल काय अरे तोही बारामतीकर..तो शिकला तसाच तुही शिकशील.....:) हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु! बरं आहे..चला धमी खूष राहील तर आमची....:)

साती 20/06/2008 - 21:03
खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही असा शहाणा नवरा पाहिजे वरदा. साती
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्‍या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.

संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

सचीन जी ·

अनिल हटेला 19/06/2008 - 15:02
नदीम श्रवण :- चित्रपट "दीवाना" ... अतिशय सुमधुर गीत ..आणी सहज सुन्दर सन्गीत... सोचेन्गे तुम्हे प्यार करे के नही..... ये सनम हम तो सिर्फ तुम से प्यार करते है..... पायलीया हो हो हो हो ऐसी दीवानगी ... एकापेक्षा एक श्रवणीय गाणी होती... विशेष म्हणजे ह्या सिनेमात दिव्या भारती होती....... फक्त दिव्या साठी शतरन्ज सारखे रद्दड सिनेमे आम्ही ५-५ वेळा पाहीलेत ... असो ... (दिव्या चा चाहता) बैल...

विदुषक 19/06/2008 - 15:13
मै ने प्यार किया 'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... विशेषतः शीर्षक गीत मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

सचीन जी 19/06/2008 - 15:38
>>'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... >>काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... >>विशेषतः शीर्षक गीत मैने प्यार किया - I just call to say - Steve Wonder तुम लडकी हो - Tarzen Boy - Baltamoria मेरे रंगमे रंगने वाली - Final Countdown - Europe

सहज 19/06/2008 - 15:19
अन्नु मलीक - फिर तेरी कहानी याद आई. - पिक्चर झेल पण गाणी छान . हे गाणे व अजुन दोन तीन छान आहेत. इस्माईल दरबार - हम दिल दे चुके सनम. जवळजवळ सगळी गाणी. बाकी आठवावे लागतील.

In reply to by गिरिजा

सचीन जी 19/06/2008 - 16:15
एम. एम. क्रिमच्या जिस्मच्या गाण्यांना तोड नाही. माझ्या मते जिस्मच संगीत या दशकतील सर्वोत्तम चित्रपट संगीत आहे. सचीन जी.

गिरिजा 19/06/2008 - 16:10
आणि शंकर-एहसान-लॉय त्रिकुटाची बरीच.. लक्ष्य: कितनी बातें.. दिल चाहता है: तनहाई.. डॉन: आज की रात.. अरमानः मेरी जिन्दगी मे आये हो.. सलाम-ए-इश्क: बंटी और बबली: कभि अलविदा ना केहना: कल हो ना हो: सर्वच.. (आणि खूप काही...) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 19/06/2008 - 17:15
भरपूर आहेत. काही निवडक हिंदी : ए.आर्.रेहेमान : रोजा, बॉम्बे बप्पी लाहिरी : शराबी शंकर-एहेसान-लॉय : मेरे मन ये बता दे तू.. मितवा (कभी अलविदा..) आर्.डी : तुझसे नाराज़ नही ज़िंदगी (मासूम) काही निवडक मराठी: श्रीधर फडके : ऋतू-हिरवा (अलबम) आठवतील तशी लिहीन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 23/06/2008 - 14:07
येशूदास कोणाला आठवतो काहो ??? असेल तर त्याची गाणी कोठे भेटलीत तो दुवा द्या ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

सचीन जी 24/06/2008 - 16:33
दुवा नाही माहीत पण माझ्याकडे काही गाणी सी. डी. वर आहेत. माना हो तुम, सावनको आने दो वगैरे . सचीन जी

नाखु 25/06/2008 - 09:23
राजे... एच एम व्ही ने खास येसुदास सी डी / कएसेट काढली आहे. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

बबलु 08/07/2008 - 06:27
सध्या नवीन बॉलिवुड संगीतकारांविषयी बोलुया (१९९० पासून पुढील):--- (Disclaimer: ही लीस्ट ही माझी आवड आहे. तुमचे मत वेगळे असु शकेल). A R Rahman: Roja, Bombay, dil-se, swades, jodha-akbar, lagaan, rangeela, taal, saathiya, RDB, takshak, pukar. Shankar/Ehsan/loy: dil chahta hai, lakshya, KANK, banti-aur-babli, KHNH, mission kashmir Jatin/Lalit: Jo jeeta..., DDLJ, kuch kuch hota hai, khiladi, kabhi ha kbahi na, sarfarosh, Fanaa. Pritam: Singh is Kinng, jab we met, dhoom, woh lamhe, gangster. Vishal/Shekhar: Zinda, Dus, bluffmaster, musafir Anand/Milind: QSQT, baghi, vansh, beta. Vishal Bhardwaj: Omkara, Maachis. Anu Malik: baazigar, akele hum akele tum, virasat, josh, asoka, murder. Nadeem/Shrawan: Aashiqui, dil hai ke manta nahi, saajan, sadak, pardes. जुन्या संगीतकारांविषयी नंतर बोलू. तो खूप मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे :)

अनिल हटेला 19/06/2008 - 15:02
नदीम श्रवण :- चित्रपट "दीवाना" ... अतिशय सुमधुर गीत ..आणी सहज सुन्दर सन्गीत... सोचेन्गे तुम्हे प्यार करे के नही..... ये सनम हम तो सिर्फ तुम से प्यार करते है..... पायलीया हो हो हो हो ऐसी दीवानगी ... एकापेक्षा एक श्रवणीय गाणी होती... विशेष म्हणजे ह्या सिनेमात दिव्या भारती होती....... फक्त दिव्या साठी शतरन्ज सारखे रद्दड सिनेमे आम्ही ५-५ वेळा पाहीलेत ... असो ... (दिव्या चा चाहता) बैल...

विदुषक 19/06/2008 - 15:13
मै ने प्यार किया 'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... विशेषतः शीर्षक गीत मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

सचीन जी 19/06/2008 - 15:38
>>'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... >>काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... >>विशेषतः शीर्षक गीत मैने प्यार किया - I just call to say - Steve Wonder तुम लडकी हो - Tarzen Boy - Baltamoria मेरे रंगमे रंगने वाली - Final Countdown - Europe

सहज 19/06/2008 - 15:19
अन्नु मलीक - फिर तेरी कहानी याद आई. - पिक्चर झेल पण गाणी छान . हे गाणे व अजुन दोन तीन छान आहेत. इस्माईल दरबार - हम दिल दे चुके सनम. जवळजवळ सगळी गाणी. बाकी आठवावे लागतील.

In reply to by गिरिजा

सचीन जी 19/06/2008 - 16:15
एम. एम. क्रिमच्या जिस्मच्या गाण्यांना तोड नाही. माझ्या मते जिस्मच संगीत या दशकतील सर्वोत्तम चित्रपट संगीत आहे. सचीन जी.

गिरिजा 19/06/2008 - 16:10
आणि शंकर-एहसान-लॉय त्रिकुटाची बरीच.. लक्ष्य: कितनी बातें.. दिल चाहता है: तनहाई.. डॉन: आज की रात.. अरमानः मेरी जिन्दगी मे आये हो.. सलाम-ए-इश्क: बंटी और बबली: कभि अलविदा ना केहना: कल हो ना हो: सर्वच.. (आणि खूप काही...) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मनस्वी 19/06/2008 - 17:15
भरपूर आहेत. काही निवडक हिंदी : ए.आर्.रेहेमान : रोजा, बॉम्बे बप्पी लाहिरी : शराबी शंकर-एहेसान-लॉय : मेरे मन ये बता दे तू.. मितवा (कभी अलविदा..) आर्.डी : तुझसे नाराज़ नही ज़िंदगी (मासूम) काही निवडक मराठी: श्रीधर फडके : ऋतू-हिरवा (अलबम) आठवतील तशी लिहीन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 23/06/2008 - 14:07
येशूदास कोणाला आठवतो काहो ??? असेल तर त्याची गाणी कोठे भेटलीत तो दुवा द्या ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

सचीन जी 24/06/2008 - 16:33
दुवा नाही माहीत पण माझ्याकडे काही गाणी सी. डी. वर आहेत. माना हो तुम, सावनको आने दो वगैरे . सचीन जी

नाखु 25/06/2008 - 09:23
राजे... एच एम व्ही ने खास येसुदास सी डी / कएसेट काढली आहे. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

बबलु 08/07/2008 - 06:27
सध्या नवीन बॉलिवुड संगीतकारांविषयी बोलुया (१९९० पासून पुढील):--- (Disclaimer: ही लीस्ट ही माझी आवड आहे. तुमचे मत वेगळे असु शकेल). A R Rahman: Roja, Bombay, dil-se, swades, jodha-akbar, lagaan, rangeela, taal, saathiya, RDB, takshak, pukar. Shankar/Ehsan/loy: dil chahta hai, lakshya, KANK, banti-aur-babli, KHNH, mission kashmir Jatin/Lalit: Jo jeeta..., DDLJ, kuch kuch hota hai, khiladi, kabhi ha kbahi na, sarfarosh, Fanaa. Pritam: Singh is Kinng, jab we met, dhoom, woh lamhe, gangster. Vishal/Shekhar: Zinda, Dus, bluffmaster, musafir Anand/Milind: QSQT, baghi, vansh, beta. Vishal Bhardwaj: Omkara, Maachis. Anu Malik: baazigar, akele hum akele tum, virasat, josh, asoka, murder. Nadeem/Shrawan: Aashiqui, dil hai ke manta nahi, saajan, sadak, pardes. जुन्या संगीतकारांविषयी नंतर बोलू. तो खूप मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे :)
नमस्कार मंडळी, काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे. कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट ! सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच. १. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता) २. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त ! ३.

रवा डोसा

वैशाली हसमनीस ·

In reply to by अमेयहसमनीस

प्राजु 20/06/2008 - 16:42
तात्या तुम्ही diet करत आहात का? काही तरी काय... तात्यांच्या आजूबाजूला सुद्धा भटकण्याची त्या डायट या शब्दाची हिम्मत नाही.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विश्वजीत 20/06/2008 - 10:12
तुम्ही मैदा घालू नका...सोप्पंय. नुसता रवा आणि तांदूळपीठ घालूनसुद्धा मस्त होईल हा डोसा. नाही का हो वैशालीकाकू?

प्राजु 20/06/2008 - 12:36
मैदा नाही घालत... मी दही / ताक घालते .. त्यामुळे आंबट चव छान येते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

तात्या,सगळे डोसे फ क्त तुमच्याकरीता नाहीत.आपल्याकरीता फ क्त एकच.तो ही सोसत नसेल तर त्यावर थोडा ओवा खावा म्हणजे मैद्याचा त्रास होणार नाही.धन्यवाद.

In reply to by अमेयहसमनीस

प्राजु 20/06/2008 - 16:42
तात्या तुम्ही diet करत आहात का? काही तरी काय... तात्यांच्या आजूबाजूला सुद्धा भटकण्याची त्या डायट या शब्दाची हिम्मत नाही.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विश्वजीत 20/06/2008 - 10:12
तुम्ही मैदा घालू नका...सोप्पंय. नुसता रवा आणि तांदूळपीठ घालूनसुद्धा मस्त होईल हा डोसा. नाही का हो वैशालीकाकू?

प्राजु 20/06/2008 - 12:36
मैदा नाही घालत... मी दही / ताक घालते .. त्यामुळे आंबट चव छान येते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

तात्या,सगळे डोसे फ क्त तुमच्याकरीता नाहीत.आपल्याकरीता फ क्त एकच.तो ही सोसत नसेल तर त्यावर थोडा ओवा खावा म्हणजे मैद्याचा त्रास होणार नाही.धन्यवाद.
रवा डोसा साहित्य---प्रत्येकी एक कप रवा,मैदा,तांदूळ पीठ,कांदा बारीक ,मीठ, जिरे, काजूकाप,तेल,डोसा तवा क्रुती-वरील मिश्रणात पाणी घालून ते अगदी पात्तळ करावे.तवा तापवून घ्यावा.तयार मिश्रण साधारणपणे अर्धा कप तव्यावर ओतावे.बाजूने तेल सोडावे.मिश्रण पात्तळ असेल तरच जाळी पडेल.डोसा कोणत्याही चट्णीबरोबर खावा.

स्वयंपाकी देता का हो कोणी ??

अभिरत भिरभि-या ·

अनिल हटेला 19/06/2008 - 13:35
वाह राजे वाह !!! आम्ही आचा-याच्या शोधात पडत नसतो.. आम्ही स्वतः (जातीने) स्वय्म्पाक करतो म्हटल.... तुम्ही आमच्या पाक कलेचा ऑन्लाइन क्लास अटेन्ड क्रु शकता.... आणी आमची कोठेही शाखा नाही......

सचीन जी 19/06/2008 - 14:52
अविरत जी, बंगळुरचा एका वर्षाचा आमचाही अनुभव फारसा वेगळा नाही. नारायण अम्मा नामक आचारणीने आम्हाला सगळ्या भाज्या एकाच चविने खायची निरपेक्ष वॢत्ती शिकवली. शेवटी मी इतका निरपेक्ष झालो की बंगळुर शहराला राम राम ठोकत सोलापुरला परत फिरलो. सचीन जी

अन्जलि 19/06/2008 - 15:00
आता कस आइने केलेले कहिहि गोड लागेल बाहेर रहायला लागल्यावर घरच्या अन्नाचि चव खरि कळते. ह्.घ्या. माझा मुलगा पण असाच आहे चेन्नइला असतो अशिच तक्रार आहे ..... म्हनुन वाचुन हसु आले देव करो तुला लौकर छान कुक मिळू दे.

चावटमेला 19/06/2008 - 18:35
राणीच्या देशात असताना आम्ही केलेल्या अनेक (नसत्या) उद्योगांपैकी स्वयंपाक करणे हा सुद्धा होता. आईच्या हातच्या खाण्याची किंमत कळली ती तेव्हाच.. http://chilmibaba.blogspot.com

वरदा 20/06/2008 - 05:15
हातचं पण जेवून पहा छान असते चव एकदम्...स्वतःला भयानक खावं लागलं की दुसर्‍या दिवशी आपण स्वतःहून शिकतो.....

अनिल हटेला 19/06/2008 - 13:35
वाह राजे वाह !!! आम्ही आचा-याच्या शोधात पडत नसतो.. आम्ही स्वतः (जातीने) स्वय्म्पाक करतो म्हटल.... तुम्ही आमच्या पाक कलेचा ऑन्लाइन क्लास अटेन्ड क्रु शकता.... आणी आमची कोठेही शाखा नाही......

सचीन जी 19/06/2008 - 14:52
अविरत जी, बंगळुरचा एका वर्षाचा आमचाही अनुभव फारसा वेगळा नाही. नारायण अम्मा नामक आचारणीने आम्हाला सगळ्या भाज्या एकाच चविने खायची निरपेक्ष वॢत्ती शिकवली. शेवटी मी इतका निरपेक्ष झालो की बंगळुर शहराला राम राम ठोकत सोलापुरला परत फिरलो. सचीन जी

अन्जलि 19/06/2008 - 15:00
आता कस आइने केलेले कहिहि गोड लागेल बाहेर रहायला लागल्यावर घरच्या अन्नाचि चव खरि कळते. ह्.घ्या. माझा मुलगा पण असाच आहे चेन्नइला असतो अशिच तक्रार आहे ..... म्हनुन वाचुन हसु आले देव करो तुला लौकर छान कुक मिळू दे.

चावटमेला 19/06/2008 - 18:35
राणीच्या देशात असताना आम्ही केलेल्या अनेक (नसत्या) उद्योगांपैकी स्वयंपाक करणे हा सुद्धा होता. आईच्या हातच्या खाण्याची किंमत कळली ती तेव्हाच.. http://chilmibaba.blogspot.com

वरदा 20/06/2008 - 05:15
हातचं पण जेवून पहा छान असते चव एकदम्...स्वतःला भयानक खावं लागलं की दुसर्‍या दिवशी आपण स्वतःहून शिकतो.....
लेखनप्रकार
स्वयंपाकी देता का हो कोणी ?? ।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।। बंग़ळूर ज्येष्ठ कृष्ण १ पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली. आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो. नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती. तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.

मिसळपाव राज्यस्तरिय दंगल

आनंदयात्री ·

डोमकावळा 19/06/2008 - 12:35
ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर यांच्या उपस्थितीत कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी रचलेल्या मनसुब्याचा आदर वाटतो. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथांबद्दल अतिशय आकर्षण असून त्या मोहिमेचे सरदार महारथी छोटा डॉन यांच्या कडून ऐकण्याच्या कल्पनेनेच मन भारावून गेले आहे. या दंगलीसाठी इच्छूक मल्ल म्हणून कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी आमच्या नावाची नोंद घ्यावी. दुरभाष व्यं. नि. द्वारे कळवण्यात येईल.... दंगलेच्छूक मल्ल, डोमकेसरी...

अनिल हटेला 19/06/2008 - 12:39
ह्या दन्गलीत इच्छा असुनही सहभागी होउ शकत नसल्याचा खेद वाटतो... तरी ही कार्य सिद्धीस जाओ म्हणुन आम्ही प्रार्थना करू..... कळावे..... (अवान्तरः चुकन का हा बैल तिथे उपस्थीत राहीला तर ,काय होइल कल्पना सुद्धा करु नका)

In reply to by धमाल बाळ

दफ्तरीच्या गुप्त खबरीनुसार धमाल सासरा हे तेच ढगवाले विजुभाऊ(भाई?) आहेत. (रियासतकार विजुभाऊ ढगवाले यांचा फॅन) पुण्याचे पेशवे

ध्रुव 19/06/2008 - 13:23
अरे वा... परत एकदा पुण्यात आखाडा... :) जमेल की नाही अत्तच सांगता येणार नाही. जमत असेल तर उद्याच्या आत कळवेन. अवांतरः मल्लांबरोबर मल्लीका पण येणार असल्यास संख्या बळावेल असे वाटते ;) -- ध्रुव

ऍडीजोशी 19/06/2008 - 18:32
डॉन्या आमची लाज आता तुझ्या हातात आहे रे बाबा. तिथेही अर्ध्या पंगतीत लुडकलास तर लोकं अम्हाला नावं ठेवतील. ऍडी आणि अभिज्ञ नी काही वळण लावलं नाही म्हणतील. तर, करगोटा आवळून तयार हो मित्रा. हान तिज्या मायला. मी फोन वरून चाव्या मारेनच. पण एक दया करा. ही दंगल सात्वीक करण्याच्या नादात य पैलवानांना ५-३-२ खेळायला लाऊ नका. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

हा अड्डा जोरात जमणार वाटते. :) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))

आमच्या गैरहजेरीत दंगल भरवता लेको! १ महिना दम धरता येत नाही का? X( असो, मजा करा लेको! मी आल्यावर परत दंगल करु ;) (दंगलीची वाट बघणारा) टिंग्या 8>

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 20/06/2008 - 01:34
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत. 8} आपून आपून हाय, बाकी समदे ढेकूण हाय वस्ताद झूंजारराव तूळपूळे यांचा पठ्ठा इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 20/06/2008 - 05:20
मज्जा आहे ..आता कट्टा झाला आता दंगल्....माझ्या शुभेच्छा!!!

विजुभाऊ 20/06/2008 - 10:02
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत शंका असल्यास अतीलाइट वेट चॅम्पीयन धमु च्या अंगकाठी कडे पहा...... हा आमचा बारामतीचा पैलवान आहे. तो ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्याचे काय होते ते बारामती च्या काकाना विचारा..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 20/06/2008 - 10:24
=)) अतिलाईट वेट कॅटेगरी = वजन १२ किलो ते ४२ किलो. मंडळी, कोथरुडचं शांग्रिला गार्डन सोईस्कर पडेल का? जमायचं शनिवारी असल्यामुळे, आपल्याला लवकर जागा आरक्षित करावी लागेल. आमच्या पुण्यात विकांताला ९०% लोक घरी स्वयंपाक करत नाहीत त्यामुळे सगळी हाटिलं फुल्ल असतात. कृपया इतर स्थळंही सुचवावीत :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 20/06/2008 - 12:56
बाणेर रोड - औंध वरचं 'राजवाडा' पण मस्त आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:32
राजवाडा फॅन्टास्टिकच !!! पण विजुभाऊ, सरसेनापती डानराव ह्यांच्यासारखे पार नगर रोडवरुन येणार...काहीजण कात्रज-धनकवडीकडून येणार.. येतानाचं ठीक आहे, पण गप्पा रंगल्यावर रात्री उशीरा घरी जाताना इतकं लांब सोयीचं नाही पडायचं ना त्यांना! मला हुब्या पुन्यात, पुन्याच्या आसपासच्या वाड्यावस्त्यांत, धरणाकडंला, कुठंबी बलवा.....आपल्याला काय प्रॉब्लेम न्हाय!!!

चावटमेला 20/06/2008 - 12:41
दस्तुरखुद्द थोरल्या राजांच्या जहागिरीत दंगल भरविण्याचा मानस निश्चितच स्तुत्य आहे, विशेषतः ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकरकरांची उपस्थिती कार्यकमाची शोभा दुपटीने वाढवेल.दंगलीस येण्याचा जातीने प्रयत्न करेन आपला, चावटकेसरी http://chilmibaba.blogspot.com

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:37
दंगलीला येणार्‍यांनी कृपया आपले भ्रमणध्वनी क्र. मला अथवा आनंदयात्रीला कळवावेत. संपर्कास सोपे जाईल. उद्या विकांत असल्याने कोण कोण लॉग इन असेल ह्याची शंकाच आहे. त्यामुळे ठिकाण ठरताच सर्वांना कळवणे भ्रमणध्वनीमुळे योग्य ठरेल. माझा भ्रमणध्वनी क्र.: ९७६ ६२५ ४५२५ ९३७ ००५ ६४२७ -ध मा ल.

अभिज्ञ 20/06/2008 - 13:49
डोन्या, नाव राख रे बाबा आमचे. तुला मागच्या वेळेला धोबीपछाड शिकवला आहेच. ;) दंगलीला शुभेच्छा.दंगल जोरदार होवो. :P अभिज्ञ.

नीलकांत 20/06/2008 - 14:33
या विकांताला पुण्याबाहेर असल्यामुळे या दंगलीला हजर राहू शकत नाही. दंगलीला मनापासून शुभेच्छा ! नीलकांत

आनंदयात्री 21/06/2008 - 16:33
मित्रहो शांग्रिला गार्डन इथे आज रात्री ७.३० वाजता दंगलीआठी आखाडा ठरवला आहे, आपणा सर्वास अगत्याचे आमंत्रण. वरद, गटणे, चावट मेला अन शेणगोळा यांनी येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे पण त्यांचे दुरभाष अजुन प्राप्त झाले नाहित, त्यांनी कृपया मला (९८८१७४१३५१) किंवा धमाल मुलगा यांना संपर्क करावा ही विनंती.

डोमकावळा 19/06/2008 - 12:35
ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर यांच्या उपस्थितीत कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी रचलेल्या मनसुब्याचा आदर वाटतो. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथांबद्दल अतिशय आकर्षण असून त्या मोहिमेचे सरदार महारथी छोटा डॉन यांच्या कडून ऐकण्याच्या कल्पनेनेच मन भारावून गेले आहे. या दंगलीसाठी इच्छूक मल्ल म्हणून कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी आमच्या नावाची नोंद घ्यावी. दुरभाष व्यं. नि. द्वारे कळवण्यात येईल.... दंगलेच्छूक मल्ल, डोमकेसरी...

अनिल हटेला 19/06/2008 - 12:39
ह्या दन्गलीत इच्छा असुनही सहभागी होउ शकत नसल्याचा खेद वाटतो... तरी ही कार्य सिद्धीस जाओ म्हणुन आम्ही प्रार्थना करू..... कळावे..... (अवान्तरः चुकन का हा बैल तिथे उपस्थीत राहीला तर ,काय होइल कल्पना सुद्धा करु नका)

In reply to by धमाल बाळ

दफ्तरीच्या गुप्त खबरीनुसार धमाल सासरा हे तेच ढगवाले विजुभाऊ(भाई?) आहेत. (रियासतकार विजुभाऊ ढगवाले यांचा फॅन) पुण्याचे पेशवे

ध्रुव 19/06/2008 - 13:23
अरे वा... परत एकदा पुण्यात आखाडा... :) जमेल की नाही अत्तच सांगता येणार नाही. जमत असेल तर उद्याच्या आत कळवेन. अवांतरः मल्लांबरोबर मल्लीका पण येणार असल्यास संख्या बळावेल असे वाटते ;) -- ध्रुव

ऍडीजोशी 19/06/2008 - 18:32
डॉन्या आमची लाज आता तुझ्या हातात आहे रे बाबा. तिथेही अर्ध्या पंगतीत लुडकलास तर लोकं अम्हाला नावं ठेवतील. ऍडी आणि अभिज्ञ नी काही वळण लावलं नाही म्हणतील. तर, करगोटा आवळून तयार हो मित्रा. हान तिज्या मायला. मी फोन वरून चाव्या मारेनच. पण एक दया करा. ही दंगल सात्वीक करण्याच्या नादात य पैलवानांना ५-३-२ खेळायला लाऊ नका. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

हा अड्डा जोरात जमणार वाटते. :) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))

आमच्या गैरहजेरीत दंगल भरवता लेको! १ महिना दम धरता येत नाही का? X( असो, मजा करा लेको! मी आल्यावर परत दंगल करु ;) (दंगलीची वाट बघणारा) टिंग्या 8>

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 20/06/2008 - 01:34
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत. 8} आपून आपून हाय, बाकी समदे ढेकूण हाय वस्ताद झूंजारराव तूळपूळे यांचा पठ्ठा इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 20/06/2008 - 05:20
मज्जा आहे ..आता कट्टा झाला आता दंगल्....माझ्या शुभेच्छा!!!

विजुभाऊ 20/06/2008 - 10:02
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत शंका असल्यास अतीलाइट वेट चॅम्पीयन धमु च्या अंगकाठी कडे पहा...... हा आमचा बारामतीचा पैलवान आहे. तो ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्याचे काय होते ते बारामती च्या काकाना विचारा..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 20/06/2008 - 10:24
=)) अतिलाईट वेट कॅटेगरी = वजन १२ किलो ते ४२ किलो. मंडळी, कोथरुडचं शांग्रिला गार्डन सोईस्कर पडेल का? जमायचं शनिवारी असल्यामुळे, आपल्याला लवकर जागा आरक्षित करावी लागेल. आमच्या पुण्यात विकांताला ९०% लोक घरी स्वयंपाक करत नाहीत त्यामुळे सगळी हाटिलं फुल्ल असतात. कृपया इतर स्थळंही सुचवावीत :)

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 20/06/2008 - 12:56
बाणेर रोड - औंध वरचं 'राजवाडा' पण मस्त आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:32
राजवाडा फॅन्टास्टिकच !!! पण विजुभाऊ, सरसेनापती डानराव ह्यांच्यासारखे पार नगर रोडवरुन येणार...काहीजण कात्रज-धनकवडीकडून येणार.. येतानाचं ठीक आहे, पण गप्पा रंगल्यावर रात्री उशीरा घरी जाताना इतकं लांब सोयीचं नाही पडायचं ना त्यांना! मला हुब्या पुन्यात, पुन्याच्या आसपासच्या वाड्यावस्त्यांत, धरणाकडंला, कुठंबी बलवा.....आपल्याला काय प्रॉब्लेम न्हाय!!!

चावटमेला 20/06/2008 - 12:41
दस्तुरखुद्द थोरल्या राजांच्या जहागिरीत दंगल भरविण्याचा मानस निश्चितच स्तुत्य आहे, विशेषतः ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकरकरांची उपस्थिती कार्यकमाची शोभा दुपटीने वाढवेल.दंगलीस येण्याचा जातीने प्रयत्न करेन आपला, चावटकेसरी http://chilmibaba.blogspot.com

धमाल मुलगा 20/06/2008 - 13:37
दंगलीला येणार्‍यांनी कृपया आपले भ्रमणध्वनी क्र. मला अथवा आनंदयात्रीला कळवावेत. संपर्कास सोपे जाईल. उद्या विकांत असल्याने कोण कोण लॉग इन असेल ह्याची शंकाच आहे. त्यामुळे ठिकाण ठरताच सर्वांना कळवणे भ्रमणध्वनीमुळे योग्य ठरेल. माझा भ्रमणध्वनी क्र.: ९७६ ६२५ ४५२५ ९३७ ००५ ६४२७ -ध मा ल.

अभिज्ञ 20/06/2008 - 13:49
डोन्या, नाव राख रे बाबा आमचे. तुला मागच्या वेळेला धोबीपछाड शिकवला आहेच. ;) दंगलीला शुभेच्छा.दंगल जोरदार होवो. :P अभिज्ञ.

नीलकांत 20/06/2008 - 14:33
या विकांताला पुण्याबाहेर असल्यामुळे या दंगलीला हजर राहू शकत नाही. दंगलीला मनापासून शुभेच्छा ! नीलकांत

आनंदयात्री 21/06/2008 - 16:33
मित्रहो शांग्रिला गार्डन इथे आज रात्री ७.३० वाजता दंगलीआठी आखाडा ठरवला आहे, आपणा सर्वास अगत्याचे आमंत्रण. वरद, गटणे, चावट मेला अन शेणगोळा यांनी येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे पण त्यांचे दुरभाष अजुन प्राप्त झाले नाहित, त्यांनी कृपया मला (९८८१७४१३५१) किंवा धमाल मुलगा यांना संपर्क करावा ही विनंती.
मित्रहो, परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत. या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे.

संवाद

चाणक्य ·

धमाल मुलगा 19/06/2008 - 10:27
काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!!
क्या बात है चाणक्य !!! मस्त :) पण इतकसंच का लिहिलं बुवा?
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता असं माझं आपलं वैयक्तिक मत हो. अगाऊपणाबद्दल राग नसावा :) छान आहे... आता पुढचा भागही येऊदे कुटनितीपंडीत चाणक्य :) आपला, - धमाल मौर्य.

मनिष 19/06/2008 - 10:46
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! " समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
सुंदर!

चाणक्य 20/06/2008 - 09:14
आर्य चाणक्य, यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला पण तुझं चालू दे!!!! काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते
धमाल्या, लेका दिल्या शब्दाला जागलास . प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पण इतकसंच का लिहिलं बुवा?
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?" ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता. ईतरः ध्रुव, आन्या, तात्या...धन्यवाद

In reply to by चाणक्य

धमाल मुलगा 20/06/2008 - 12:18
:) धन्यवाद कसले रे!!!
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.
कलंदर लेखकाचे गुण अंगी आहेतसं दिसतंय :) छान....असंच राहू रे!
पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
नको...कलंदरच रहा. लिहिल्यावर वाटणारं आत्मसमाधान महत्वाचं! मला वाटलं की तू काही कारणास्तव थोडंसच लिहिलंस....
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता.
अच्छा अच्छा!!!! हरकत इल्ले...हरकत इल्ले :)

धमाल मुलगा 19/06/2008 - 10:27
काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!!
क्या बात है चाणक्य !!! मस्त :) पण इतकसंच का लिहिलं बुवा?
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता असं माझं आपलं वैयक्तिक मत हो. अगाऊपणाबद्दल राग नसावा :) छान आहे... आता पुढचा भागही येऊदे कुटनितीपंडीत चाणक्य :) आपला, - धमाल मौर्य.

मनिष 19/06/2008 - 10:46
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! " समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
सुंदर!

चाणक्य 20/06/2008 - 09:14
आर्य चाणक्य, यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला पण तुझं चालू दे!!!! काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते
धमाल्या, लेका दिल्या शब्दाला जागलास . प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पण इतकसंच का लिहिलं बुवा?
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?" ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता. ईतरः ध्रुव, आन्या, तात्या...धन्यवाद

In reply to by चाणक्य

धमाल मुलगा 20/06/2008 - 12:18
:) धन्यवाद कसले रे!!!
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.
कलंदर लेखकाचे गुण अंगी आहेतसं दिसतंय :) छान....असंच राहू रे!
पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
नको...कलंदरच रहा. लिहिल्यावर वाटणारं आत्मसमाधान महत्वाचं! मला वाटलं की तू काही कारणास्तव थोडंसच लिहिलंस....
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता.
अच्छा अच्छा!!!! हरकत इल्ले...हरकत इल्ले :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा.

फादरस डे

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपुलेच बोट धरूनी आलो ह्या सुंदर संकेस्थळी वाचकांची प्रतिक्रीया पाहूनी अचंबित झालो ततक्षणी धन्यवाद सामंत

सहज 19/06/2008 - 09:24
आपल्या दोन्ही कविता वाचल्या. चांगला आशय छान कल्पना. पु.ले.शु. एक विनंती - कृपया आपले नाव माझे खाते- संपादन मधे जाउन श्रीकृष्ण सामंत असे करावे.

चाणक्य 19/06/2008 - 12:50
छान झाली आहे.... खरंच आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तिंना नेहमी ग्रुहीत धरतो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपुलेच बोट धरूनी आलो ह्या सुंदर संकेस्थळी वाचकांची प्रतिक्रीया पाहूनी अचंबित झालो ततक्षणी धन्यवाद सामंत

सहज 19/06/2008 - 09:24
आपल्या दोन्ही कविता वाचल्या. चांगला आशय छान कल्पना. पु.ले.शु. एक विनंती - कृपया आपले नाव माझे खाते- संपादन मधे जाउन श्रीकृष्ण सामंत असे करावे.

चाणक्य 19/06/2008 - 12:50
छान झाली आहे.... खरंच आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तिंना नेहमी ग्रुहीत धरतो
लेखनविषय:
कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. फादरस डे वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो "माफ करा"असे म्हणून मी त्याच्या पासून सटकलो "करा माफ"मला पण म्हणत थांबला तो क्षणभर औचित्याच्या वागण्याने सुखावलो आम्ही दोघे वरवर आपल्या घरी स्थिती असते निराळी लाहान थोरासी चटकन आपण वागतो फटकून झाली त्यादिवशी गम्मत होतो कामात मी दंग चिमुकल्या माझ्या मुलाने के