एआय आणि उत्पादकता

आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये

आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो.
सोबत काही बिस्किटे ही खाल्ली. चहा चांगला होता म्हणून पुन्हा अर्धा अर्धा कप चहा सांगितला.
चहा पिताना आणि नंतरही आमच्या गप्पा चालूच होत्या
गप्पांच्या नादात बिल न देता तसेच पुढे निघालो.
थोडे पुढे गेल्यावर चहावाल्याचे बिल द्यायचे लक्षात आले म्हणून परत गेलो.
दुकानदाराला चहाचे बिल किती झाले ते विचारले तर त्यानेच उलट आम्हाला काय काय घेतले ते विचारले.
सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला.
फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले.
सागर तळाशी | तुटल्या केबल
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||
बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||
अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||
स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||
या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......
नाही दिली उसंत
सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने
गर्विष्ठ ......
हवेल्यानां शांत केले
हिरव्या माळरानी
ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसात,
व्यथा.....
खडकात जिरून गेल्या
अंडी फुटून गेली
आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने
फुल.....
पाखरांचा काळ केला
कुंठल्या श्वान चाळा
विरह गीत गाती
मुसळधार पावसाने
Xxxx....
भादव्यात घात झाला
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५
गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत.
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.