तमिळनाडू तसे मोठे राज्य आहे आणि काही वारसा स्थळे, काही पर्वतीय स्थाने, काही समुद्र किनारे आणि अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक देवळे त्यात आहेत. त्यामुळे आम्ही हे तीन भागांत ( तीन वेगळ्या सहलींत) पाहिले. साधारण पाच सहा दिवसांची एक सहल.
राज्याचा नकाशा , ठिकाणे आणि तिकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे पाहून सहली आखल्या. एका ठिकाणी रेल्वेने पोहोचायचं आणि मग पुढील पाच सहा ठिकाणं बसने जाऊन /राहून पाहात शेवटच्या ठिकाणाहून रेल्वेने परत असे. घाई होत नाही.
उटी कुन्नूर हे म्हैसूर बेंगळूरू सहलीत होते. तर कन्याकुमारी केरळ सहलीत करणे सोपे जाते.
१.कल्याण ते कांचिपूरम रेल्वेने...मामलापूरम...वेल्लोर पाहून येणे..तिरुपती.. तिथून रेल्वेने परत.
२. कल्याण ते चिदंबरम रेल्वेने....कुंभकोणम..तंजावूर...तिरुचिरापल्ली तिथून परत.
३. कल्याण ते चेन्नई रेल्वेने...रामेश्वरम....मदूरै तिथून परत रेल्वेने.
[लेख लिहिले आहेत पण ते सध्या दिसत नाहीत.]
ही ठिकाणं एकमेकांशी बसने चांगली जोडलेली आहेत. उगाचच रामेश्वरम ते कन्याकुमारी जाऊ नये. अर्थात आमचे आम्हीच असल्याने कुणाचा प्लानबद्दल आग्रह नसतो. पण ग्रूपने आणि तीन चार कुटुंबे ( लहान,तरूण,थोर एकत्र) असली की प्लान चटपटीत ठेवता येत नाही.
[ चेन्नई, त्रिची आणि मदुरै तीन ठिकाणी विमानसेवा आहेच.]
तमिळ आणि फ्रेंचचा थोडा अधिक अभ्यास झाल्यावर पुढे कधीतरी जाईन म्हणतो. तिथला समुद्रकिनारा बरा नाही आणि शाकाहारीच असल्याने फारसा उत्साह नाही. बघू नंतर कधी.
प्रतिक्रिया
एकदा तरी रामेश्वर पाहण्याची इच्छा होतेच.
उत्तम, माहितीपूर्ण लेख.
भारीच,मी तुमच्याकडून एकदातरी
नक्कीच करून पाहा. रेल्वे
In reply to भारीच,मी तुमच्याकडून एकदातरी by Bhakti
खूप छान रीतीने सर्व माहिती
कसे जावे, कुठे राहावे, काय
हो. गेलो.
In reply to कसे जावे, कुठे राहावे, काय by प्रचेतस
२००७ मधे गेलो होतो.
In reply to हो. गेलो. by कंजूस
काही बदल नाही.
In reply to २००७ मधे गेलो होतो. by कर्नलतपस्वी
कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला
In reply to २००७ मधे गेलो होतो. by कर्नलतपस्वी
उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला.
छान लेख..
लेख आवडला
लेख दिसत नाही
हा लेख का दिसत नाही?
लेख "कलादालन" या विभागात लिहिला होता.
In reply to लेख दिसत नाही by रीडर
तो विभाग मिपा जडणघडण drupal 11 update मध्ये बंद झाला त्यामुळे लेख दिसत नाही. मालकांना विनंती केली आहे.
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to लेख "कलादालन" या विभागात लिहिला होता. by कंजूस
माहितीबद्दल धन्यवाद
प्रतिसाद
प्रतिसादही दिसत नव्हते. नवीन प्रतिसाद दिल्यानंतर आधीचे दिसत आहेत. पण लेख नाहीच दिसतए
8 रात्री 9 दिवस प्लॅन
आमचा प्लॅन असा होता
दिवस 1
मुंबई - चेन्नई विमान
चेन्नई दर्शन (फयान वादळ आल्यामुळे हॉटेल मध्येच मुक्काम )
दिवस 2
चेन्नई - तिरुचिरापल्ली तेजस एक्सप्रेस
तिरुचिरापल्ली इथे स्टेशन वर 1 तास काढून मैलाडूतुराई जनशताब्दी णने तंजावर
दिवस 3 & 4
तंजावर
बृहदिश्वेर मंदिर, ऐरावतेश्वर, तांजवर महाल आणि लायब्ररी
दिवस 5
तंजावर हुन टॅक्सी ने तिरुचिरापल्ली
त्रिची हुन परत तेजस एक्सप्रेस ने मदूराई
मदुराई station हुन मुथुवानी बस stand आणि मग TSRTC च्या एसी बस (2.10Pm) ने रामेश्वर
Day-06
रामेश्वर आणि धनुश्यकोडी
Day-07
रामेश्वर -मदुराई मीनाक्षी मंदिर - मदुराई मुक्काम
Day-08 मदुराई - मुंबई विमान
प्लान चांगला आहे आणि बरीच मुख्य ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत.
In reply to 8 रात्री 9 दिवस प्लॅन by साहित्ययात्री
तमिळनाडू तसे मोठे राज्य आहे आणि काही वारसा स्थळे, काही पर्वतीय स्थाने, काही समुद्र किनारे आणि अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक देवळे त्यात आहेत. त्यामुळे आम्ही हे तीन भागांत ( तीन वेगळ्या सहलींत) पाहिले. साधारण पाच सहा दिवसांची एक सहल.
राज्याचा नकाशा , ठिकाणे आणि तिकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे पाहून सहली आखल्या. एका ठिकाणी रेल्वेने पोहोचायचं आणि मग पुढील पाच सहा ठिकाणं बसने जाऊन /राहून पाहात शेवटच्या ठिकाणाहून रेल्वेने परत असे. घाई होत नाही.
उटी कुन्नूर हे म्हैसूर बेंगळूरू सहलीत होते. तर कन्याकुमारी केरळ सहलीत करणे सोपे जाते.
१.कल्याण ते कांचिपूरम रेल्वेने...मामलापूरम...वेल्लोर पाहून येणे..तिरुपती.. तिथून रेल्वेने परत.
२. कल्याण ते चिदंबरम रेल्वेने....कुंभकोणम..तंजावूर...तिरुचिरापल्ली तिथून परत.
३. कल्याण ते चेन्नई रेल्वेने...रामेश्वरम....मदूरै तिथून परत रेल्वेने.
[लेख लिहिले आहेत पण ते सध्या दिसत नाहीत.]
ही ठिकाणं एकमेकांशी बसने चांगली जोडलेली आहेत. उगाचच रामेश्वरम ते कन्याकुमारी जाऊ नये. अर्थात आमचे आम्हीच असल्याने कुणाचा प्लानबद्दल आग्रह नसतो. पण ग्रूपने आणि तीन चार कुटुंबे ( लहान,तरूण,थोर एकत्र) असली की प्लान चटपटीत ठेवता येत नाही.
[ चेन्नई, त्रिची आणि मदुरै तीन ठिकाणी विमानसेवा आहेच.]
पुदुचेरी पॉंडिचेरी यातून गाळलं आहे.
In reply to 8 रात्री 9 दिवस प्लॅन by साहित्ययात्री
तमिळ आणि फ्रेंचचा थोडा अधिक अभ्यास झाल्यावर पुढे कधीतरी जाईन म्हणतो. तिथला समुद्रकिनारा बरा नाही आणि शाकाहारीच असल्याने फारसा उत्साह नाही. बघू नंतर कधी.