मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

स्वलिखित ·

पण माझ्या निरीक्षणानुसार इथे व्यवस्थित आहेत
असोत... पण आम्ही तर..
तुमच्या गझलची लिस्ट
इथूनच घेतली... लोल! ;) Sandy

पण माझ्या निरीक्षणानुसार इथे व्यवस्थित आहेत
असोत... पण आम्ही तर..
तुमच्या गझलची लिस्ट
इथूनच घेतली... लोल! ;) Sandy
लेखनविषय:
गुलाम अली साहब... सालगीराह मुबारक हो , तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये..

थकले रे नंदलाला

nishapari ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला या गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती . कोणते वृत्तपत्र ते नक्की आठवत नाही पण बहुतकरून महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता यांच्या एखाद्या पुरवणीत हा लेख असावा . लेखक कोण तेही लक्षात नाही .

लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

आदित्य कोरडे ·

एस 28/09/2017 - 23:05
लता मंगेशकर यांच्याबद्दल लिहावं-बोलावं तितकं कमीच आहे. लेख आवडला. अजून बरंच काही निसटून गेलंय असं वाटलं. ज्यांच्या-ज्यांच्याशी लता मंगेशकरांचं जमलं नाही त्या त्या कलाकारांना कारकीर्द जवळपास संपल्याचं बघावं लागलं. ते एक असो. बादवे, हिंदी चित्रपटसृष्टीत एक अलिखित नियम आहे. एकाच गाण्याचे मेल आणि फिमेल अशी दोन्ही व्हर्जन करायचे झाल्यास मेल व्हर्जन हिट होतं आणि फिमेल व्हर्जन फ्लॉप होतं किंवा लोकांच्या तितकं लक्षात राहत नाही. कुठल्याही गीतकार/संगीतकाराला विचारून बघा.

रुपी 29/09/2017 - 01:43
लेख आवडला.. ‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. >> हेच पाकीजामधलं "ठाडे रहियो" गाण्यात 'जागे ना कोई..' च्या बाबतीत. मला वाटतं चार वेळा अगदी वेगवेगळ्या प्रकारे म्हटलंय.. 'रसिक बलमा..' आणि 'यूं हसरतों के दाग..' ही दोन गाणी म्हणजे माझ्या लहानपणीच्या रेडिओबाबतच्या पहिल्या आठवणी.. टाळायला हवी होती अशी आणखी काही गाणी म्हणजे 'दिल तो पागल है', 'वीर झारा' अश्या चित्रपटांतली.. ते 'हम तो भाई जैसे है..' तर मुळीच ऐकवत नाही.. त्याउलट साधारण त्याच काळातला 'लुकाछुपी..' अक्षरशः अंगावर शहारे आणतं.

गामा पैलवान 29/09/2017 - 01:48
आदित्य कोरडे,
माझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही. तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती?
माझ्या मते लता ही व्यावसायिक कलाकार असल्याने तिने गायकी पुढेबिढे न्यायची गरज नाही. तुमचे निकष बहुधा शास्त्रीय गायकीस लागू पडतात. अर्थात हा माझा केवळ अंदाज आहे. जाणकार लोकं काय ते स्पष्ट करतीलंच आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

भारतीय संगीतात परंपरा/घराणी फार पूर्वी पासून आहेत.ते आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे म्हणाना. संगीत म्हणजे शास्त्रीय , सुगम, लोक नाट्य कि चित्रपट संगीत ह्याने त्यात काही फरक पडता कामा नये. लता ही दिनान्थांची मुलगी त्यांची( तिला बळवंत संगीत परंपरा म्हणतात) गायकी तिने जशी च्या तशी उचलली नाही, दिनानाथांची गायकी खर्या अर्थाने वसंतराव देशपांडे ह्यांनी पुढे नेली. हे स्वत: त्यानीच सांगितले आहे. त्यांच्या गायकीतला आक्रमकपणा आशा आणि हृदयनाथ ह्यांच्या संगीतात जाणवतो.( खरेतर ते वारले तेव्हा आशा आणि हृदयथ फारच लहान होते) लताचे गाणे तसे आक्रमक नाही. तसे ते असावे असेही नाही, आणि ते फार छान आहे.....

लेख आवडला. लतादिदींची एवढी दीर्घ कारकीर्द शब्दबद्ध करायची तर खरंच काही खंड सहजपणे होतील. लेखात एक गोष्ट प्रचंड खटकली ! ती म्हणजे दिदींचा एकेरी उल्लेख !! लता मंगेशकर , भिमसेन जोशी वगैरे काही मंडळींना ज्या उंचीवर पाहीलं आहे त्या उंचीवरच्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख खटकतो. थोडं विषयांतर करून म्हणेल की सचिन तेंडुलकरचा उल्लेख एकेरीच छान वाटतो . ;-)

तिमा 29/09/2017 - 08:27
लता व आशाचा मी अंधभक्त नाही, पण तरीही, त्यांच्या आवाजाच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या हुकमी कसबाच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. मागे एकदा, आशाच्या दुबईला जाऊन रहाण्याच्या आततायी कॉमेंटवर टीका करताना मी लिहिलं होतं की, लता आणि आशा यांचे आवाज लहानपणापासून कानावर पडल्याने, तो प्राणवायुच आहे, अशी आमची समजूत होती. कळायला लागेपर्यंत, आपण श्वास, हा कानानेच घेतो अशी ठाम समजूत होती.

श्री. कोरडे, तुम्ही म्हणता, "सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही" म्हणजे काय? तिच्या पद्धतीने गाणारे शिष्य तिने जाणीवपूर्वक तयार केले नाहीत, असे? त्याने काय झाले असते? खुद्द लता जरी आज गाती असती तरी तिने जी असंख्य गाणी गाजवली तशी गाणी आता तिच्यासाठी कोणी लिहिली आणि compose केली असती? तिला एक तर आत्ताच्या गायिकांसारखं गावं लागलं असतं किंवा घरी बसावं लागलं असतं. सोनू निगमचेच उदाहरण घ्या. (माझ्या मते) तो गुणवत्तेत रफीच्या तोडीचा आहे. तो रफीला प्रचंड मानतो हेही सर्व जाणतात. पण रफी साहेबांची जी गाणी आजही आपण पुन्हा पुन्हा ऐकतो तशी गाणी आज आहेत कुठे त्याला गायला? थोडक्यात काय, कालचे, वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको!

पैसा 29/09/2017 - 09:28
हल्ली लताची गाणी न ऐकता किंवा ती कोणत्या परिस्थितीतून शिखरावर पोचली त्याची माहिती करून न घेता पिंका टाकायची बरेच जणांना सवय असते. आता अजून काय वाचावे लागणार म्हणून किमान अपेक्षेने लेख उघडला आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सारेगामा आणि तत्सम कार्यक्रमात लताची मास्टरपीस गाणी म्हणायचा किती थोडेजण प्रयत्न करतात आणि त्यातल्या बहुतेकांची कशी भंबेरी उडते एवढेच विचारात घेतले तरी लता गायक म्हणून किती थोर आहे हे समजेल.

अनुप ढेरे 29/09/2017 - 10:29
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत.
हा लेख वाचा. त्या लेखातलं खालील निरिक्षण बरच पटण्यासारखं आहे.
Lata Mangeshkar, the definitive female voice for decades, largely covered two out of the three stereotypical characters available for the heroine: the sexually unaware infantile (grown) girl and the Hindu wife/Mother Nation. Asha Bhosle, her sister, took on the task of rendering the third voice (which Mangeshkar refused) — the ‘bad’ girls — of cabaret dancers, vamps, and tragic courtesans. ..... Mangeshkar’s public persona — desexualised, virginal, “pure”, devotional, Hindu — powerfully shaped the Indian national imagination of what a woman singing should sound like.

लेख आवडला रे आदित्य.
माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे
कला ही थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तीत उपजत असावी लागते. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव काढायचे तर कलेबरोबर अंगात अनेक 'कला' असाव्या लागतात. मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नसतील असे वाटत नाही.१७/१८ वर्षापुर्वी लतादीदीदीच टी.व्ही.वर 'माझी भाची राधा छान गाते.. लोकांनी समजून घ्यावे' अशी विनंती केल्याचे आठवते. असो. खुद्द राधा अव्वल दर्जाची हिंदुस्तानी संगीत गायिका आहे. लतादिदीनी किंवा मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नाहीतच असे म्हणता येईल का?

सस्नेह 29/09/2017 - 11:58
तरीही त्रोटक, काहीसा एकांगी वाटला. वर गा.पै.व उगा काहीतरीच यांच्याशी सहमत. दीदींचा एकेरी उल्लेख खटकला. तसेच गायकी वगैरे म्हणायला दीदी काही शास्त्रीय घराणे गायकी करीत नव्हत्या. तसेही कोणत्या चित्रपट गायक/गायिकेने आपले शिष्य तयार केलेत ? तलत, रफी, किशोरकुमार यांच्यापासून ते अलीकडच्या अनुराधा पौडवाल किंवा आणखी कुणी कुणी यांच्यापर्यंत ? तसेच लतादीदी व्यावसायिक गायिका होत्या तर काही काही गाणी म्हणणे टाळणार कसे ? त्या थोडीच फक्त दर्जेदार गाणी म्हणायची असे काही ठरवून गात होत्या ? आणखी म्हणजे दीदींच्या उत्कृष्ट गाण्यांची यादी इतकी त्रोटक का हे कळले नाही. मी तरी आजवर हाताने ही यादी लिहून काढू शकले नाहीये ! आयेगा आनेवाला, आयेगा.. आपकी नजरोने समझा जो हमने दस्त अपनी सुनाई आप क्यू रोये अजीब दासता है ये आजी रुठ्कर अब कहां अल्ला तेरो नाम बहारो, मेरा जीवन भी सवारो चांद फिर निकला डील अपना और प्रीत परायी दो हंसोका जोडा दुनिया करे सवाल तो हम घर आया मेरा परदेसी गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा जा रे जारे उड जारे पंछी हम तेरे प्यारमे सारा आलम मेरा दिल ये पुकारे आजा जादुगार सैया ये जिंदगी उसीकी है ज्योती कलश छलके कहे झूम झूम रात ये सुहानी लग जा गले लागे ना मोरा जिया मन डोले मेरा तन डोले मौसम है आशिकाना महाफिलमे जल उठी शमा ...टंकाळ्यामुळे एवढीच. ही तर सोलो आहेत. युगुलगीते आणि वेगळीच ! असो. लतादीदी हा आमचा वीक प्वाईंट आहे !

लेख खुपच त्रोटक आहे कोरडे साहेब, तसा तो असणे अपेक्षित आहे. लताबध्दल खरं तर मालिका लिहायला पाहिजे. पण तुम्ही नक्कीच चांगला प्रयत्न केला आहे.
तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल! पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच
हरिश भीमानी आणि राजु भारतन यांनी जवळपास एकाच वेळी लतावर लिहीलेली पुस्तके बाजारात आली. मी दोन्ही वाचलीत आणि राजु भारतनचे पुस्तक माझ्या संग्रही आहे. तुम्ही वाचले नसेल तर नक्कीच वाचा. बाकी माझ्या माहितीत त्या शिरीष कणेकरांकडे बर्‍याच मोकळ्या बोललेल्या आहेत. नवखे चॅनेलीय पत्रकार उगाच जातात आणि 'दिदि तुमचे पहिले गाणे कोणते?' असे प्रश्न विचारतात. हि यांची मुलाखतीची तयारी. आणखी एक गोष्ट मी वाचली आहे, कि दिदिंच्या आयुष्यात बर्‍याच वादग्रस्त बाबी आहेत, त्या हयात असताना सार्वजनिक करण्यापेक्षा त्यांनी त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आहे आणि ते आकाशवाणी कडे आहे, दिदि गेल्यानंतर ते प्रसारित करायचे आहे.
आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो...” हि असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक. बास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही.
अशी गाणी त्यांना काही संगीतकाराना पाठींबा देण्यासाठी गावी लागली. ह्या संगीतकारांचे करीयर व्हावे यासाठीच अशी गाणी गाणे हे प्रोत्साहनच म्हणायला हवे.
आणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत. “चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.
याबाबत मात्र सहमत. याबरोबरच दाग चित्रपटातील तलतने गायलेले 'ए मेरे दिल कही और चल' समोर लताचे केवीलवाणे वाटते.
साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं. तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली( तुम्हाला त्या आधीचे उदाहरण माहित असेल तर सांगावे.) आणि “रसिक बलमा...” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला.
एकच उदाहरण देतो, उजाला चित्रपटातील मन्नाडे सोबत गायलेल, ' झुमता मौसम मस्त ' यात तार सप्तकात गाताना मन्नादासमोर लताच उभी राहु शकली.
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत.
सचिन खेळत असताना किती खेळाडूंवर अन्याय झाला असेल असे माझ्या मनात येते. बाकी नुरजहांबध्दल काही बोलायचे तर( गावसकर बोललेला आहे तेच) ईतकेच म्हणेन कि, 'हम तो सिर्फ लता जानते है'.

हुप्प्या 30/09/2017 - 10:30
मराठी भाषा ही थोडी विचित्र भाषा आहे. आदर नसेल तेव्हा एकवचनी उल्लेख केला जातो. आदर असेल त्या व्यक्तीचा बहुवचनी उल्लेख केला जातो हेही खरे आहे. पण काही वेळा आत्मीयता जेव्हा साधारण मर्यादेच्या पलीकडे जाते तेव्हाही एकवचन वापरले जाते. तुकाराम, जनाबाई वा नामदेव विठोबाचा विठू, क्वचित विठ्या असाही उल्लेख करतात तेव्हा तो अनादरामुळे नसून उलट जास्त प्रेमापोटी असतो. लताबाईंचेही तसेच आहे. इतकी वर्षे लोकांचे कान तृप्त करणारे संगीत ऐकवणारी एक महान, प्रतिभावती गायिका ह्या नात्याने लताबाईंना लता मंगेशकर म्हटले तो अनादर समजू नये. शिरीष कणेकर ह्या साहित्यिकाची लताभक्ती किती पराकोटीची आहे हे सांगायची गरज नाही. पण त्यांनीही कायम लता मंगेशकरांचा एकवचनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल एक लेखही लिहिलेला आहे. त्यातही हाच मुद्दा आहे. बहुतेक मराठी घरात आई, आजी ह्या नातेवाईकांना एकवचनी उल्लेखाने संबोधले जाते. पण त्यामुळे आपण असे म्हणू का की लोकांना आजी वा आईबद्दल आदरच नाही? लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, किशोर कुमार ह्या लोकांचे चाहते कित्येकदा ह्या आत्मीयतेपोटीच त्या लोकांना एकवचनाने ओळखतात, अनादरापोटी नाही. असो. लता मंगेशकरच हवी असा आग्रह अनेकदा निर्मातेच धरायचे. त्यामुळे आशा भोसले ह्या त्यांच्या बहिणीलाही काही गाण्यांना मुकावे लागले. अगदी आर डी बर्मनसारखा आशा भोसल्यांशी जवळिक असतानाही कित्येक गाण्यांचा स्वभाव हा आशाबाईंच्या आवाजाला साजेलसा असतानाही ती गाणी लताबाईंना मिळाली असा इतिहास आहे. त्यामुळे बाकी गायिकांना गाण्यांना मुकावे लागले असेल ह्यात आश्चर्य नाही. लताबाईंच्या आवाजाला मिळणारे यश बघून धंदेवाईक वृत्तीचे निर्माते त्यांचा आग्रह धरत असतील. खुद्द लताबाईंच्या आवाजाचे नाणे इतके खणखणीत असल्यामुळे त्यांना इतर गायिकांच्या भवितव्याला सुरुंग लावण्याचे उद्योग करण्याची काहीही गरज नव्हती. आणि त्यांनी तसे केले असेल असे मला तरी वाटत नाही.

चौकटराजा 30/09/2017 - 12:16
माझी सरळ साधी अशी पहिली प्रतिक्रिया अशी की की दीदीनी लता या नावाला दिलेली प्रतिष्ठा अशी की आज " लता" असे नुसते उच्चारले तरी दुसरे कोणी डोळ्या समोर येत नाही. त्यांच्या उल्लेख एकेरी केला गेला तर आदर कमी आहे असे मी मानीत नाही. आता एखादा यशस्वी का होतो...? तर एक स्वतः अद्वितीय असतो म्हणून.. दुसरे त्याच्या काळात त्याला स्पर्धा करील असे दुसरे कोणी अद्वितीय उपलब्ध नसते म्हणून .लता बाईंचा आवाज, गायची पद्धत हे स्वयंभू आहेत. त्याची परंपरा कशी होणार... ? त्यांच्या नशीबाचा भाग असा की त्यांचा आवाजाला पडद्यावर प्रस्तुत करतील अशा नायिका त्या काळात झाल्या. जीनत अमान, परवीन बाबी कटरिना कैफ ईईई प्रकारच्या नायिका त्यावेळी नव्हत्याच. तसेच लोकांची सांगितिक आवड ही त्यांच्या गायकीला, आवाजाला अनुकूल अशी होती. दुसरे असे की आशा व लता या दोन गायिकांचा आवाज हा " जनरल" आहे म्हणजे असे की तो कसल्याही गाण्यात चालतो. जसा रफींचा चालायचा. म्हणजे असे की "मुझपे इल्जामे बेवफाई है " किंवा मुहब्बत ऐसी धडकन है अशी गीते आपण आशाबांईंच्या आवाजात देखील असण्याची कल्पना करू शकत नाही . मग शमशाद, गीतादत्त, नूरजहान, सुरैया यांचे काय ? काही प्रमाणात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची जात लताबाईंच्या आवाजासारखी असल्याने त्याना फिल्मसंगीतात व रसिकांच्या मनांत स्थान आहेच की ! माझ्या मते तरी लता हा एक अद्वितीय आवाज आहे गायकी असलेला. तर आशा बाई ही एक अद्वितीय गायकी आहे आवाज असलेली.

मराठी_माणूस 03/10/2017 - 12:13
“चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.
का ? आणि मोह झाला म्हणून ती गाणी गायली गेली आहेत का ?

मोजक्या शब्दात सुरेख आढावा घेतलात तुम्ही. एकच गीत एकदा स्त्री गायिकेने आणि एकदा पुरूष गायकाने म्हणणे ह्यात फरक मुख्यत्वे चाल कुणासाठी रचली आहे ह्यामुळे पडत असावा. लताने गायलेल रात और दिन दिया जले हे मुकेशने गायलेल्या त्याच गाण्यापेक्शा गाजल, सरस्वतीचन्द्र मधील फूल तुम्हे भेजा है खत मे, दोन्ही आवाजात गाजल. तलत ने ऐ मेरे दिल कही और चल दोन प्रकारे गायलय, त्यातल एकच गाजल, तलतनेच गायलेली दुसरी आवृत्ती आणि लताने गायलेल गाण तर फक्त चित्रपटात दिसत. लताने गायलेली ही गाणी संगीतकार, दिग्दर्शक व निर्माता ह्यांना आवडली म्हणूनच चित्रपटात राहिली. तलत ने अजरामर केलेल ऐ गम-ए-दिल क्या करू हे आशाने सुद्धा सुरेख गायलय, त्यात संगीतकार सरदार मलीक ह्यांनी, आशाला दिलेल्या चालीत थोडे बदल केले, त्यामुळे ते गाण, तलत च न रहाता आशा भोसले साठी बनवलेल गाण झाल. शेवटी प्रत्येक गळा वेगळा असतो. आरजू मध्ये, लतासाठी रचलेल अजी रूठकर अब कहां जाइयेगा गाताना रफी फारसा प्र्भावी वाट्त नाही आनि लताने गायलेल गाण जास्त भावत. अजून एक उदाहरण म्हणजे न ये चांद होगा न तारे रहेंगे गीता दत्त ने हे गाणं प्रभावीपणे म्हणून सुद्धा हेमंत कुमार नी गायलेल गाण म्हणून ते जास्त स्मरणात आहे. शेवट्च उदाहरण म्हण्जे, कुदरत मधील परवीन सुल्ताना ने गायलेल्या हमें तुमसे प्यार कितना पेक्शा किशोर कुमारच गाणं जास्त गाजल. त्यामुळे हे चाल कुणासाठी रचली आणि अन्य गायकाला वा गायिकेला देताना त्यात काय बदल केले हे महत्वाचे आहे अस मला वाट्त.

एस 28/09/2017 - 23:05
लता मंगेशकर यांच्याबद्दल लिहावं-बोलावं तितकं कमीच आहे. लेख आवडला. अजून बरंच काही निसटून गेलंय असं वाटलं. ज्यांच्या-ज्यांच्याशी लता मंगेशकरांचं जमलं नाही त्या त्या कलाकारांना कारकीर्द जवळपास संपल्याचं बघावं लागलं. ते एक असो. बादवे, हिंदी चित्रपटसृष्टीत एक अलिखित नियम आहे. एकाच गाण्याचे मेल आणि फिमेल अशी दोन्ही व्हर्जन करायचे झाल्यास मेल व्हर्जन हिट होतं आणि फिमेल व्हर्जन फ्लॉप होतं किंवा लोकांच्या तितकं लक्षात राहत नाही. कुठल्याही गीतकार/संगीतकाराला विचारून बघा.

रुपी 29/09/2017 - 01:43
लेख आवडला.. ‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. >> हेच पाकीजामधलं "ठाडे रहियो" गाण्यात 'जागे ना कोई..' च्या बाबतीत. मला वाटतं चार वेळा अगदी वेगवेगळ्या प्रकारे म्हटलंय.. 'रसिक बलमा..' आणि 'यूं हसरतों के दाग..' ही दोन गाणी म्हणजे माझ्या लहानपणीच्या रेडिओबाबतच्या पहिल्या आठवणी.. टाळायला हवी होती अशी आणखी काही गाणी म्हणजे 'दिल तो पागल है', 'वीर झारा' अश्या चित्रपटांतली.. ते 'हम तो भाई जैसे है..' तर मुळीच ऐकवत नाही.. त्याउलट साधारण त्याच काळातला 'लुकाछुपी..' अक्षरशः अंगावर शहारे आणतं.

गामा पैलवान 29/09/2017 - 01:48
आदित्य कोरडे,
माझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही. तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती?
माझ्या मते लता ही व्यावसायिक कलाकार असल्याने तिने गायकी पुढेबिढे न्यायची गरज नाही. तुमचे निकष बहुधा शास्त्रीय गायकीस लागू पडतात. अर्थात हा माझा केवळ अंदाज आहे. जाणकार लोकं काय ते स्पष्ट करतीलंच आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

भारतीय संगीतात परंपरा/घराणी फार पूर्वी पासून आहेत.ते आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे म्हणाना. संगीत म्हणजे शास्त्रीय , सुगम, लोक नाट्य कि चित्रपट संगीत ह्याने त्यात काही फरक पडता कामा नये. लता ही दिनान्थांची मुलगी त्यांची( तिला बळवंत संगीत परंपरा म्हणतात) गायकी तिने जशी च्या तशी उचलली नाही, दिनानाथांची गायकी खर्या अर्थाने वसंतराव देशपांडे ह्यांनी पुढे नेली. हे स्वत: त्यानीच सांगितले आहे. त्यांच्या गायकीतला आक्रमकपणा आशा आणि हृदयनाथ ह्यांच्या संगीतात जाणवतो.( खरेतर ते वारले तेव्हा आशा आणि हृदयथ फारच लहान होते) लताचे गाणे तसे आक्रमक नाही. तसे ते असावे असेही नाही, आणि ते फार छान आहे.....

लेख आवडला. लतादिदींची एवढी दीर्घ कारकीर्द शब्दबद्ध करायची तर खरंच काही खंड सहजपणे होतील. लेखात एक गोष्ट प्रचंड खटकली ! ती म्हणजे दिदींचा एकेरी उल्लेख !! लता मंगेशकर , भिमसेन जोशी वगैरे काही मंडळींना ज्या उंचीवर पाहीलं आहे त्या उंचीवरच्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख खटकतो. थोडं विषयांतर करून म्हणेल की सचिन तेंडुलकरचा उल्लेख एकेरीच छान वाटतो . ;-)

तिमा 29/09/2017 - 08:27
लता व आशाचा मी अंधभक्त नाही, पण तरीही, त्यांच्या आवाजाच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या हुकमी कसबाच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. मागे एकदा, आशाच्या दुबईला जाऊन रहाण्याच्या आततायी कॉमेंटवर टीका करताना मी लिहिलं होतं की, लता आणि आशा यांचे आवाज लहानपणापासून कानावर पडल्याने, तो प्राणवायुच आहे, अशी आमची समजूत होती. कळायला लागेपर्यंत, आपण श्वास, हा कानानेच घेतो अशी ठाम समजूत होती.

श्री. कोरडे, तुम्ही म्हणता, "सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही" म्हणजे काय? तिच्या पद्धतीने गाणारे शिष्य तिने जाणीवपूर्वक तयार केले नाहीत, असे? त्याने काय झाले असते? खुद्द लता जरी आज गाती असती तरी तिने जी असंख्य गाणी गाजवली तशी गाणी आता तिच्यासाठी कोणी लिहिली आणि compose केली असती? तिला एक तर आत्ताच्या गायिकांसारखं गावं लागलं असतं किंवा घरी बसावं लागलं असतं. सोनू निगमचेच उदाहरण घ्या. (माझ्या मते) तो गुणवत्तेत रफीच्या तोडीचा आहे. तो रफीला प्रचंड मानतो हेही सर्व जाणतात. पण रफी साहेबांची जी गाणी आजही आपण पुन्हा पुन्हा ऐकतो तशी गाणी आज आहेत कुठे त्याला गायला? थोडक्यात काय, कालचे, वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको!

पैसा 29/09/2017 - 09:28
हल्ली लताची गाणी न ऐकता किंवा ती कोणत्या परिस्थितीतून शिखरावर पोचली त्याची माहिती करून न घेता पिंका टाकायची बरेच जणांना सवय असते. आता अजून काय वाचावे लागणार म्हणून किमान अपेक्षेने लेख उघडला आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सारेगामा आणि तत्सम कार्यक्रमात लताची मास्टरपीस गाणी म्हणायचा किती थोडेजण प्रयत्न करतात आणि त्यातल्या बहुतेकांची कशी भंबेरी उडते एवढेच विचारात घेतले तरी लता गायक म्हणून किती थोर आहे हे समजेल.

अनुप ढेरे 29/09/2017 - 10:29
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत.
हा लेख वाचा. त्या लेखातलं खालील निरिक्षण बरच पटण्यासारखं आहे.
Lata Mangeshkar, the definitive female voice for decades, largely covered two out of the three stereotypical characters available for the heroine: the sexually unaware infantile (grown) girl and the Hindu wife/Mother Nation. Asha Bhosle, her sister, took on the task of rendering the third voice (which Mangeshkar refused) — the ‘bad’ girls — of cabaret dancers, vamps, and tragic courtesans. ..... Mangeshkar’s public persona — desexualised, virginal, “pure”, devotional, Hindu — powerfully shaped the Indian national imagination of what a woman singing should sound like.

लेख आवडला रे आदित्य.
माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे
कला ही थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तीत उपजत असावी लागते. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव काढायचे तर कलेबरोबर अंगात अनेक 'कला' असाव्या लागतात. मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नसतील असे वाटत नाही.१७/१८ वर्षापुर्वी लतादीदीदीच टी.व्ही.वर 'माझी भाची राधा छान गाते.. लोकांनी समजून घ्यावे' अशी विनंती केल्याचे आठवते. असो. खुद्द राधा अव्वल दर्जाची हिंदुस्तानी संगीत गायिका आहे. लतादिदीनी किंवा मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नाहीतच असे म्हणता येईल का?

सस्नेह 29/09/2017 - 11:58
तरीही त्रोटक, काहीसा एकांगी वाटला. वर गा.पै.व उगा काहीतरीच यांच्याशी सहमत. दीदींचा एकेरी उल्लेख खटकला. तसेच गायकी वगैरे म्हणायला दीदी काही शास्त्रीय घराणे गायकी करीत नव्हत्या. तसेही कोणत्या चित्रपट गायक/गायिकेने आपले शिष्य तयार केलेत ? तलत, रफी, किशोरकुमार यांच्यापासून ते अलीकडच्या अनुराधा पौडवाल किंवा आणखी कुणी कुणी यांच्यापर्यंत ? तसेच लतादीदी व्यावसायिक गायिका होत्या तर काही काही गाणी म्हणणे टाळणार कसे ? त्या थोडीच फक्त दर्जेदार गाणी म्हणायची असे काही ठरवून गात होत्या ? आणखी म्हणजे दीदींच्या उत्कृष्ट गाण्यांची यादी इतकी त्रोटक का हे कळले नाही. मी तरी आजवर हाताने ही यादी लिहून काढू शकले नाहीये ! आयेगा आनेवाला, आयेगा.. आपकी नजरोने समझा जो हमने दस्त अपनी सुनाई आप क्यू रोये अजीब दासता है ये आजी रुठ्कर अब कहां अल्ला तेरो नाम बहारो, मेरा जीवन भी सवारो चांद फिर निकला डील अपना और प्रीत परायी दो हंसोका जोडा दुनिया करे सवाल तो हम घर आया मेरा परदेसी गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा जा रे जारे उड जारे पंछी हम तेरे प्यारमे सारा आलम मेरा दिल ये पुकारे आजा जादुगार सैया ये जिंदगी उसीकी है ज्योती कलश छलके कहे झूम झूम रात ये सुहानी लग जा गले लागे ना मोरा जिया मन डोले मेरा तन डोले मौसम है आशिकाना महाफिलमे जल उठी शमा ...टंकाळ्यामुळे एवढीच. ही तर सोलो आहेत. युगुलगीते आणि वेगळीच ! असो. लतादीदी हा आमचा वीक प्वाईंट आहे !

लेख खुपच त्रोटक आहे कोरडे साहेब, तसा तो असणे अपेक्षित आहे. लताबध्दल खरं तर मालिका लिहायला पाहिजे. पण तुम्ही नक्कीच चांगला प्रयत्न केला आहे.
तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल! पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच
हरिश भीमानी आणि राजु भारतन यांनी जवळपास एकाच वेळी लतावर लिहीलेली पुस्तके बाजारात आली. मी दोन्ही वाचलीत आणि राजु भारतनचे पुस्तक माझ्या संग्रही आहे. तुम्ही वाचले नसेल तर नक्कीच वाचा. बाकी माझ्या माहितीत त्या शिरीष कणेकरांकडे बर्‍याच मोकळ्या बोललेल्या आहेत. नवखे चॅनेलीय पत्रकार उगाच जातात आणि 'दिदि तुमचे पहिले गाणे कोणते?' असे प्रश्न विचारतात. हि यांची मुलाखतीची तयारी. आणखी एक गोष्ट मी वाचली आहे, कि दिदिंच्या आयुष्यात बर्‍याच वादग्रस्त बाबी आहेत, त्या हयात असताना सार्वजनिक करण्यापेक्षा त्यांनी त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आहे आणि ते आकाशवाणी कडे आहे, दिदि गेल्यानंतर ते प्रसारित करायचे आहे.
आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो...” हि असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक. बास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही.
अशी गाणी त्यांना काही संगीतकाराना पाठींबा देण्यासाठी गावी लागली. ह्या संगीतकारांचे करीयर व्हावे यासाठीच अशी गाणी गाणे हे प्रोत्साहनच म्हणायला हवे.
आणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत. “चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.
याबाबत मात्र सहमत. याबरोबरच दाग चित्रपटातील तलतने गायलेले 'ए मेरे दिल कही और चल' समोर लताचे केवीलवाणे वाटते.
साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं. तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली( तुम्हाला त्या आधीचे उदाहरण माहित असेल तर सांगावे.) आणि “रसिक बलमा...” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला.
एकच उदाहरण देतो, उजाला चित्रपटातील मन्नाडे सोबत गायलेल, ' झुमता मौसम मस्त ' यात तार सप्तकात गाताना मन्नादासमोर लताच उभी राहु शकली.
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत.
सचिन खेळत असताना किती खेळाडूंवर अन्याय झाला असेल असे माझ्या मनात येते. बाकी नुरजहांबध्दल काही बोलायचे तर( गावसकर बोललेला आहे तेच) ईतकेच म्हणेन कि, 'हम तो सिर्फ लता जानते है'.

हुप्प्या 30/09/2017 - 10:30
मराठी भाषा ही थोडी विचित्र भाषा आहे. आदर नसेल तेव्हा एकवचनी उल्लेख केला जातो. आदर असेल त्या व्यक्तीचा बहुवचनी उल्लेख केला जातो हेही खरे आहे. पण काही वेळा आत्मीयता जेव्हा साधारण मर्यादेच्या पलीकडे जाते तेव्हाही एकवचन वापरले जाते. तुकाराम, जनाबाई वा नामदेव विठोबाचा विठू, क्वचित विठ्या असाही उल्लेख करतात तेव्हा तो अनादरामुळे नसून उलट जास्त प्रेमापोटी असतो. लताबाईंचेही तसेच आहे. इतकी वर्षे लोकांचे कान तृप्त करणारे संगीत ऐकवणारी एक महान, प्रतिभावती गायिका ह्या नात्याने लताबाईंना लता मंगेशकर म्हटले तो अनादर समजू नये. शिरीष कणेकर ह्या साहित्यिकाची लताभक्ती किती पराकोटीची आहे हे सांगायची गरज नाही. पण त्यांनीही कायम लता मंगेशकरांचा एकवचनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल एक लेखही लिहिलेला आहे. त्यातही हाच मुद्दा आहे. बहुतेक मराठी घरात आई, आजी ह्या नातेवाईकांना एकवचनी उल्लेखाने संबोधले जाते. पण त्यामुळे आपण असे म्हणू का की लोकांना आजी वा आईबद्दल आदरच नाही? लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, किशोर कुमार ह्या लोकांचे चाहते कित्येकदा ह्या आत्मीयतेपोटीच त्या लोकांना एकवचनाने ओळखतात, अनादरापोटी नाही. असो. लता मंगेशकरच हवी असा आग्रह अनेकदा निर्मातेच धरायचे. त्यामुळे आशा भोसले ह्या त्यांच्या बहिणीलाही काही गाण्यांना मुकावे लागले. अगदी आर डी बर्मनसारखा आशा भोसल्यांशी जवळिक असतानाही कित्येक गाण्यांचा स्वभाव हा आशाबाईंच्या आवाजाला साजेलसा असतानाही ती गाणी लताबाईंना मिळाली असा इतिहास आहे. त्यामुळे बाकी गायिकांना गाण्यांना मुकावे लागले असेल ह्यात आश्चर्य नाही. लताबाईंच्या आवाजाला मिळणारे यश बघून धंदेवाईक वृत्तीचे निर्माते त्यांचा आग्रह धरत असतील. खुद्द लताबाईंच्या आवाजाचे नाणे इतके खणखणीत असल्यामुळे त्यांना इतर गायिकांच्या भवितव्याला सुरुंग लावण्याचे उद्योग करण्याची काहीही गरज नव्हती. आणि त्यांनी तसे केले असेल असे मला तरी वाटत नाही.

चौकटराजा 30/09/2017 - 12:16
माझी सरळ साधी अशी पहिली प्रतिक्रिया अशी की की दीदीनी लता या नावाला दिलेली प्रतिष्ठा अशी की आज " लता" असे नुसते उच्चारले तरी दुसरे कोणी डोळ्या समोर येत नाही. त्यांच्या उल्लेख एकेरी केला गेला तर आदर कमी आहे असे मी मानीत नाही. आता एखादा यशस्वी का होतो...? तर एक स्वतः अद्वितीय असतो म्हणून.. दुसरे त्याच्या काळात त्याला स्पर्धा करील असे दुसरे कोणी अद्वितीय उपलब्ध नसते म्हणून .लता बाईंचा आवाज, गायची पद्धत हे स्वयंभू आहेत. त्याची परंपरा कशी होणार... ? त्यांच्या नशीबाचा भाग असा की त्यांचा आवाजाला पडद्यावर प्रस्तुत करतील अशा नायिका त्या काळात झाल्या. जीनत अमान, परवीन बाबी कटरिना कैफ ईईई प्रकारच्या नायिका त्यावेळी नव्हत्याच. तसेच लोकांची सांगितिक आवड ही त्यांच्या गायकीला, आवाजाला अनुकूल अशी होती. दुसरे असे की आशा व लता या दोन गायिकांचा आवाज हा " जनरल" आहे म्हणजे असे की तो कसल्याही गाण्यात चालतो. जसा रफींचा चालायचा. म्हणजे असे की "मुझपे इल्जामे बेवफाई है " किंवा मुहब्बत ऐसी धडकन है अशी गीते आपण आशाबांईंच्या आवाजात देखील असण्याची कल्पना करू शकत नाही . मग शमशाद, गीतादत्त, नूरजहान, सुरैया यांचे काय ? काही प्रमाणात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची जात लताबाईंच्या आवाजासारखी असल्याने त्याना फिल्मसंगीतात व रसिकांच्या मनांत स्थान आहेच की ! माझ्या मते तरी लता हा एक अद्वितीय आवाज आहे गायकी असलेला. तर आशा बाई ही एक अद्वितीय गायकी आहे आवाज असलेली.

मराठी_माणूस 03/10/2017 - 12:13
“चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.
का ? आणि मोह झाला म्हणून ती गाणी गायली गेली आहेत का ?

मोजक्या शब्दात सुरेख आढावा घेतलात तुम्ही. एकच गीत एकदा स्त्री गायिकेने आणि एकदा पुरूष गायकाने म्हणणे ह्यात फरक मुख्यत्वे चाल कुणासाठी रचली आहे ह्यामुळे पडत असावा. लताने गायलेल रात और दिन दिया जले हे मुकेशने गायलेल्या त्याच गाण्यापेक्शा गाजल, सरस्वतीचन्द्र मधील फूल तुम्हे भेजा है खत मे, दोन्ही आवाजात गाजल. तलत ने ऐ मेरे दिल कही और चल दोन प्रकारे गायलय, त्यातल एकच गाजल, तलतनेच गायलेली दुसरी आवृत्ती आणि लताने गायलेल गाण तर फक्त चित्रपटात दिसत. लताने गायलेली ही गाणी संगीतकार, दिग्दर्शक व निर्माता ह्यांना आवडली म्हणूनच चित्रपटात राहिली. तलत ने अजरामर केलेल ऐ गम-ए-दिल क्या करू हे आशाने सुद्धा सुरेख गायलय, त्यात संगीतकार सरदार मलीक ह्यांनी, आशाला दिलेल्या चालीत थोडे बदल केले, त्यामुळे ते गाण, तलत च न रहाता आशा भोसले साठी बनवलेल गाण झाल. शेवटी प्रत्येक गळा वेगळा असतो. आरजू मध्ये, लतासाठी रचलेल अजी रूठकर अब कहां जाइयेगा गाताना रफी फारसा प्र्भावी वाट्त नाही आनि लताने गायलेल गाण जास्त भावत. अजून एक उदाहरण म्हणजे न ये चांद होगा न तारे रहेंगे गीता दत्त ने हे गाणं प्रभावीपणे म्हणून सुद्धा हेमंत कुमार नी गायलेल गाण म्हणून ते जास्त स्मरणात आहे. शेवट्च उदाहरण म्हण्जे, कुदरत मधील परवीन सुल्ताना ने गायलेल्या हमें तुमसे प्यार कितना पेक्शा किशोर कुमारच गाणं जास्त गाजल. त्यामुळे हे चाल कुणासाठी रचली आणि अन्य गायकाला वा गायिकेला देताना त्यात काय बदल केले हे महत्वाचे आहे अस मला वाट्त.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे. लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका! लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं.

नेत्र न कोई

दिपक लोखंडे ·
काव्यरस
दुःख दर्शविण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई शोभून दिसते सुंदरी अन् सुगंध देते मोगरी फरक इतकाच सखे भार तुच्छ हा उरावरी टकटक आवाज करती चाले गुलाबी परी मधुर सुगंध तिचा वाटे नभाची सरी हे दृश्य पाहण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई

एक संध्याकाळ..

दिपक लोखंडे ·
लेखनप्रकार
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..

मेंदुला दुखापत

रानरेडा ·

वरिजनल कविता खालील प्रमाणे... Brain Damage Pink Floyd The lunatic is on the grass The lunatic is on the grass Remembering games and daisy chains and laughs Got to keep the loonies on the path The lunatic is in the hall The lunatics are in my hall The paper holds their folded faces to the floor And every day the paper boy brings more And if the dam breaks open many years too soon And if there is no room upon the hill And if your head explodes with dark forebodings too I'll see you on the dark side of the moon The lunatic is in my head The lunatic is in my head You raise the blade, you make the change You re-arrange me 'til I'm sane You lock the door And throw away the key There's someone in my head but it's not me And if the cloud bursts, thunder in your ear You shout and no one seems to hear And if the band you're in starts playing different tunes I'll see you on the dark side of the moon पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाजीप्रभू 05/09/2017 - 12:41
लंडनच्या पिंक फ्लॉइड बँड चं "डुकरांवरून" एक गाणं होत असं आठवत होतं आणि तुम्ही चकटफू सारखं समोर आणलं. धन्यवाद _/\_

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रानरेडा 05/09/2017 - 14:33
मानले तुम्हाला हे पिंक फ्लॉइड च्या Brain Damage चे गुगल भाषांतर आहे .माझे अतिशय आवडते गाणे - माझ्या आवडत्या रॉक ग्रुप च्या एका अतिशय आवडत्या अल्बम मधले अजून दुसरी कविता मात्र स्वैर अनुवाद आहे गुगल अनुवाद नव्हे या ओळी तर मला भयंकर आवडतात You lock the door And throw away the key There's someone in my head but it's not me https://en.wikipedia.org/wiki/The_Dark_Side_of_the_Moon Dark Side Of The Moon

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मग बरोबर आहे ! गुगलचं भाषांतर बर्‍याचदा, "मेंदूला दुखापत झालेल्या माणसाने केले असावे", असेच असते =)) =))

In reply to by तृप्ति २३

व्वा खूप छान प्रतिसाद दिला आहे. मला हा प्रतिसाद फार म्हणजे फार, म्हणजे अतिशय, म्हणजे नको तितका भयंकर, म्हणजे खुपच, म्हणजे अपरीमित, म्हणजे आवडण्याच्या सर्व हद्दी पार करुन, म्हणजे खतरनाक, म्हणजे लैच जास्त आवडला आहे. या प्रतिक्रीयेसाठी आम्ही लवकरच तुमचा लकडीपुलावर जाहीर सत्कार आयोजित करु, या कार्यक्रमाला आपण जरुर उपस्थित रहावे ही नम्र विनंती. आता तुम्ही पण माझ्या प्रतिक्रीया वाचा आणि माझ्या प्रतिक्रीयांवर तुमचा प्रतिसाद दया. माझ्या प्रतिक्रीया तुम एक प्रतिक्रीया दोगे वो दस हजार देगा पैजारबुवा,

In reply to by तृप्ति २३

रानरेडा 05/09/2017 - 15:10
खुद्द कवी लाच या कवितेची लायकी माहित आहे ,यात खूप छान , फार आवडली आहे असे काय आहे ? कि तुम्हाला यात अजून नवीन पापुद्रे , थर , प्रतिमा वगैरे दिसायला लागल्या..

In reply to by तृप्ति २३

रानरेडा 05/09/2017 - 15:10
खुद्द कवी लाच या कवितेची लायकी माहित आहे ,यात खूप छान , फार आवडली आहे असे काय आहे ? कि तुम्हाला यात अजून नवीन पापुद्रे , थर , प्रतिमा वगैरे दिसायला लागल्या..

In reply to by तृप्ति २३

समाधान राऊत 06/09/2017 - 09:06
Blog & trp ची झैरात करण्याच्या १०१ पद्धती पैकी ही कितवी ?? मराठी मधुन ही कविता(?) कोणाला घंटा(भरात) समजल्यावर क्रुपया...

वरिजनल कविता खालील प्रमाणे... Brain Damage Pink Floyd The lunatic is on the grass The lunatic is on the grass Remembering games and daisy chains and laughs Got to keep the loonies on the path The lunatic is in the hall The lunatics are in my hall The paper holds their folded faces to the floor And every day the paper boy brings more And if the dam breaks open many years too soon And if there is no room upon the hill And if your head explodes with dark forebodings too I'll see you on the dark side of the moon The lunatic is in my head The lunatic is in my head You raise the blade, you make the change You re-arrange me 'til I'm sane You lock the door And throw away the key There's someone in my head but it's not me And if the cloud bursts, thunder in your ear You shout and no one seems to hear And if the band you're in starts playing different tunes I'll see you on the dark side of the moon पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाजीप्रभू 05/09/2017 - 12:41
लंडनच्या पिंक फ्लॉइड बँड चं "डुकरांवरून" एक गाणं होत असं आठवत होतं आणि तुम्ही चकटफू सारखं समोर आणलं. धन्यवाद _/\_

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रानरेडा 05/09/2017 - 14:33
मानले तुम्हाला हे पिंक फ्लॉइड च्या Brain Damage चे गुगल भाषांतर आहे .माझे अतिशय आवडते गाणे - माझ्या आवडत्या रॉक ग्रुप च्या एका अतिशय आवडत्या अल्बम मधले अजून दुसरी कविता मात्र स्वैर अनुवाद आहे गुगल अनुवाद नव्हे या ओळी तर मला भयंकर आवडतात You lock the door And throw away the key There's someone in my head but it's not me https://en.wikipedia.org/wiki/The_Dark_Side_of_the_Moon Dark Side Of The Moon

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मग बरोबर आहे ! गुगलचं भाषांतर बर्‍याचदा, "मेंदूला दुखापत झालेल्या माणसाने केले असावे", असेच असते =)) =))

In reply to by तृप्ति २३

व्वा खूप छान प्रतिसाद दिला आहे. मला हा प्रतिसाद फार म्हणजे फार, म्हणजे अतिशय, म्हणजे नको तितका भयंकर, म्हणजे खुपच, म्हणजे अपरीमित, म्हणजे आवडण्याच्या सर्व हद्दी पार करुन, म्हणजे खतरनाक, म्हणजे लैच जास्त आवडला आहे. या प्रतिक्रीयेसाठी आम्ही लवकरच तुमचा लकडीपुलावर जाहीर सत्कार आयोजित करु, या कार्यक्रमाला आपण जरुर उपस्थित रहावे ही नम्र विनंती. आता तुम्ही पण माझ्या प्रतिक्रीया वाचा आणि माझ्या प्रतिक्रीयांवर तुमचा प्रतिसाद दया. माझ्या प्रतिक्रीया तुम एक प्रतिक्रीया दोगे वो दस हजार देगा पैजारबुवा,

In reply to by तृप्ति २३

रानरेडा 05/09/2017 - 15:10
खुद्द कवी लाच या कवितेची लायकी माहित आहे ,यात खूप छान , फार आवडली आहे असे काय आहे ? कि तुम्हाला यात अजून नवीन पापुद्रे , थर , प्रतिमा वगैरे दिसायला लागल्या..

In reply to by तृप्ति २३

रानरेडा 05/09/2017 - 15:10
खुद्द कवी लाच या कवितेची लायकी माहित आहे ,यात खूप छान , फार आवडली आहे असे काय आहे ? कि तुम्हाला यात अजून नवीन पापुद्रे , थर , प्रतिमा वगैरे दिसायला लागल्या..

In reply to by तृप्ति २३

समाधान राऊत 06/09/2017 - 09:06
Blog & trp ची झैरात करण्याच्या १०१ पद्धती पैकी ही कितवी ?? मराठी मधुन ही कविता(?) कोणाला घंटा(भरात) समजल्यावर क्रुपया...
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर

म्हागृ महिमा..

पुंबा ·

आदूबाळ 30/08/2017 - 14:10
लौल. आणखी एक पानः
खूप वाईट परिस्थिती होती हो, खूपच वाईट. रावल्या हुंदके देत होता, लक्ष्या तर धाय मोकलून रडत होता. अपयश समोर उभं होतं. त्यांना म्हटलं, अरे बाळांनो असा धीर सोडू नका. काबिल बनो, कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी. (कोणीतरी लिहून घेतलं वाटतं हे. नंतर एका सिनेमात हा डायलॉग म्हणून आला म्हणे. पण त्यात सगळे माझे ज्युनियर असल्याने मी तो पाहिला नाही.) लक्ष्या आणि रावल्या म्हणाले, म्हाग्रू मला वाचवा. (हेही कोणीतरी म्हणालं होतं. नक्कीच कोणीतरी ज्युनियर असणार.) मी त्यांना म्हणालो, रावल्या तुझं बिहेव चुकतंय. आय हॅव नथिंग टु ऑफर यू बट ब्लड, टॉईल, टियर्स अ‍ॅण्ड स्वेट. वी विल फाईट ऑन बीचेस. (हेही कोणी ज्युनियर... पण आता तुम्हाला माहीत आहेच.) मग असा धीर दिल्यावर लक्ष्या आणि रावल्या गेले बाहेर आणि चिकटून बसले दिवसभर. मी बाहेरूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो. जिथे गॅप असेल त्या बाऊंड्रीबाहेर जायचो, आणि ते तिथे मारायचे शॉट. (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) दिवसभर असा गोल गोल इकडेतिकडे पळत राहिलो, आणि लक्ष्या आणि रावल्या तिथे तिथे मारत राहिले. मध्येच मला घाईची लागली म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जावं लागलं. लक्ष्याचा गैरसमज झाला की आता गॅप तिथे आहे, म्हणून त्याने चक्क सिक्सर मारली की हो! - "ईडन गार्डन्समध्ये म्हाग्रू" या प्रकरणातून साभार.

In reply to by आदूबाळ

पुंबा 30/08/2017 - 15:20
हाहाहाहा...
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
ROFL....!!

In reply to by पुंबा

संग्राम 30/08/2017 - 16:38
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-) (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) अगागागा .......

इरसाल 30/08/2017 - 15:44
म्हागृंचा अपमान हे. तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत. ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ????? ##सही## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

जेम्स वांड 30/08/2017 - 15:47
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण .

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:52
अगागागागागा!! फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?

लई भारी!!!! म्हाग्रुंचे कैसे बोलणे । म्हाग्रुंचे कैसे चालणे । म्हाग्रुंचे कैसे नाचणे । अवघा हलकल्लोळ करावा। म्हाग्रु मस्तकी धरावा। महाराष्ट्र कारणे।

स्वधर्म 30/08/2017 - 18:19
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 31/08/2017 - 01:29
अगदी अगदी.. मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)

पुंबा 30/08/2017 - 19:19
सर्व प्रतिसादकांचे आभार.. मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.

आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत. आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो. एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे. रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 04/09/2017 - 14:08
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात

पुंबा 01/09/2017 - 08:52
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल

सुबोध खरे 01/09/2017 - 09:28
हायला लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.

गामा पैलवान 01/09/2017 - 13:30
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 01/09/2017 - 13:43
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.

हुप्प्या 03/09/2017 - 21:37
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!

सुबोध खरे 05/09/2017 - 20:00
आपला लेखन आणि पैजार बुवांचे विडंबन वाचून हसत हसत लोळलो. सुरुवातीला वाटायचं कि हे "महागुरू स्वतःला फार शहाणे समजतात" असं फक्त मलाच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अतिशहाणपणाची झाक आहे. पण माझ्यासारखे वाटणारे बरेच आहेत हे पाहून अजूनच हसू आलं.

तुमच्यामुळे जाऊन ती "संपूर्ण" मुलाखत पाहिली!!! बादवे, "गोष्ट..." च्या वेळेला महागुरुंना विचारणार होतो आम्ही पण मिपाकरांच्या धाकाने नाही विचारलं!!

दरम्यान दादासाहेब फाळकेंना विलायतेहून आणलेला कॅमेरा काही केल्या चालवता येईना. त्यावेळी यूजर मॅन्युअल लिहायची पद्धत नसावी बहुतेक. फाळकेंनी जंग जंग पछाडलं पण च्छे, नो लक. मग काय, त्यांनी अशा (महा) माणसाचा शोध सुरु केला ज्याला जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शेवटी त्यांचा शोध म्हागृनपाशी येऊन थांबला. आणि मग काय झाले? आता हे पण सांगायला पाहिजे का राव! आज आपण सिने क्षेत्रात इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे?

आदूबाळ 30/08/2017 - 14:10
लौल. आणखी एक पानः
खूप वाईट परिस्थिती होती हो, खूपच वाईट. रावल्या हुंदके देत होता, लक्ष्या तर धाय मोकलून रडत होता. अपयश समोर उभं होतं. त्यांना म्हटलं, अरे बाळांनो असा धीर सोडू नका. काबिल बनो, कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी. (कोणीतरी लिहून घेतलं वाटतं हे. नंतर एका सिनेमात हा डायलॉग म्हणून आला म्हणे. पण त्यात सगळे माझे ज्युनियर असल्याने मी तो पाहिला नाही.) लक्ष्या आणि रावल्या म्हणाले, म्हाग्रू मला वाचवा. (हेही कोणीतरी म्हणालं होतं. नक्कीच कोणीतरी ज्युनियर असणार.) मी त्यांना म्हणालो, रावल्या तुझं बिहेव चुकतंय. आय हॅव नथिंग टु ऑफर यू बट ब्लड, टॉईल, टियर्स अ‍ॅण्ड स्वेट. वी विल फाईट ऑन बीचेस. (हेही कोणी ज्युनियर... पण आता तुम्हाला माहीत आहेच.) मग असा धीर दिल्यावर लक्ष्या आणि रावल्या गेले बाहेर आणि चिकटून बसले दिवसभर. मी बाहेरूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो. जिथे गॅप असेल त्या बाऊंड्रीबाहेर जायचो, आणि ते तिथे मारायचे शॉट. (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) दिवसभर असा गोल गोल इकडेतिकडे पळत राहिलो, आणि लक्ष्या आणि रावल्या तिथे तिथे मारत राहिले. मध्येच मला घाईची लागली म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जावं लागलं. लक्ष्याचा गैरसमज झाला की आता गॅप तिथे आहे, म्हणून त्याने चक्क सिक्सर मारली की हो! - "ईडन गार्डन्समध्ये म्हाग्रू" या प्रकरणातून साभार.

In reply to by आदूबाळ

पुंबा 30/08/2017 - 15:20
हाहाहाहा...
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
ROFL....!!

In reply to by पुंबा

संग्राम 30/08/2017 - 16:38
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-) (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) अगागागा .......

इरसाल 30/08/2017 - 15:44
म्हागृंचा अपमान हे. तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत. ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ????? ##सही## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

जेम्स वांड 30/08/2017 - 15:47
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण .

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:52
अगागागागागा!! फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?

लई भारी!!!! म्हाग्रुंचे कैसे बोलणे । म्हाग्रुंचे कैसे चालणे । म्हाग्रुंचे कैसे नाचणे । अवघा हलकल्लोळ करावा। म्हाग्रु मस्तकी धरावा। महाराष्ट्र कारणे।

स्वधर्म 30/08/2017 - 18:19
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 31/08/2017 - 01:29
अगदी अगदी.. मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)

पुंबा 30/08/2017 - 19:19
सर्व प्रतिसादकांचे आभार.. मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.

आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत. आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो. एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे. रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 04/09/2017 - 14:08
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात

पुंबा 01/09/2017 - 08:52
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल

सुबोध खरे 01/09/2017 - 09:28
हायला लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.

गामा पैलवान 01/09/2017 - 13:30
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 01/09/2017 - 13:43
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.

हुप्प्या 03/09/2017 - 21:37
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!

सुबोध खरे 05/09/2017 - 20:00
आपला लेखन आणि पैजार बुवांचे विडंबन वाचून हसत हसत लोळलो. सुरुवातीला वाटायचं कि हे "महागुरू स्वतःला फार शहाणे समजतात" असं फक्त मलाच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अतिशहाणपणाची झाक आहे. पण माझ्यासारखे वाटणारे बरेच आहेत हे पाहून अजूनच हसू आलं.

तुमच्यामुळे जाऊन ती "संपूर्ण" मुलाखत पाहिली!!! बादवे, "गोष्ट..." च्या वेळेला महागुरुंना विचारणार होतो आम्ही पण मिपाकरांच्या धाकाने नाही विचारलं!!

दरम्यान दादासाहेब फाळकेंना विलायतेहून आणलेला कॅमेरा काही केल्या चालवता येईना. त्यावेळी यूजर मॅन्युअल लिहायची पद्धत नसावी बहुतेक. फाळकेंनी जंग जंग पछाडलं पण च्छे, नो लक. मग काय, त्यांनी अशा (महा) माणसाचा शोध सुरु केला ज्याला जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शेवटी त्यांचा शोध म्हागृनपाशी येऊन थांबला. आणि मग काय झाले? आता हे पण सांगायला पाहिजे का राव! आज आपण सिने क्षेत्रात इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे?
महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!

एक जिलबी आठवणींची

सिरुसेरि ·

खाबुडकांदा 21/08/2017 - 18:57
तुम्ही इंजिनीअरींग डिप्लोमा वाले दिसताय .. जी टी मारणे ही धम्माल होती खरी आम्ही जरा आधीच्या काळातले . जितेंद्र श्रीदेवी तक्ती कपूल चा जमाना होता तो बाकि हॉस्टेल गॅदरींग वगैरे वातावरण अगदी तसेच !

सतिश गावडे 22/08/2017 - 11:36
इंजिनियरिंगला असताना घरीच राहिल्यानं (कॉलेज ते घर 8 किमी) हॉस्टेलचा माहौल फारसा अनुभवता आला नाही. मात्र त्या काळात इतरत्रही हीच गाणी ऐकू यायची. आजही कधी तरी सकाळी टीव्ही लावला की नव्वदीतील गाणी कुठे लागली आहेत का शोधत असतो. आताच्या गाण्यात काही दम वाटत नाही. (हेच आमच्या आधीच्या पिढीच्या लोकांना नव्वदीतील गाण्यांबद्दल वाटायचे) अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आता गाण्यांचे ऑडीओ/व्हीडीओ अलबम येत नाहीत.

टर्मीनेटर 08/01/2021 - 14:38
आठवणींची गोड जिलबी आवडली 👍
कॉलेजचे दिवस एकतर टॉपर लोकं तरी गाजवतात नाहीतर टपोरी लोकं तरी . पण यावेळी मात्र कॉलेजचे दिवस ए. आर . रहमानने गाजवले .
+१ आमचे कॉलेजचे दिवस आमच्या ग्रुपने चांगलेच गाजवले होते! आम्ही टपोरी तर होतोच त्याजोडीला ए. आर . रहमानचे भक्तही होतो 😀

In reply to by टर्मीनेटर

वडगावकर 10/01/2021 - 14:42
टपोरी म्हणजे मेकॅनिकल ब्रँच का ? , कारण टपोरी आणी मेकॅनिकल ह्या पैकी कोणताही एक शब्द वापरला तरी चालतो असा आमच्या वेळेस सार्वत्रिक समज होता (आता आले की नाही ते माहीत नाही )आता ठरलं , अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-) 

In reply to by वडगावकर

टर्मीनेटर 12/01/2021 - 11:28
ऑलमोस्ट... 😀 मेकॅनिकल किंवा इंडस्ट्रीअल इलेक्ट्रोनिक्स माझी अनुक्रमे पहिली आणि दुसरी पसंती होती परंतु गुणतालिका पाहून कॉलेजने दोन्हीसाठी प्रवेश देण्यास असमर्थता दर्शवली होती. मग तद्न्य मंडळींनी दिलेल्या MTM मधे डिप्लोमा करून पुढे मेकॅनिकल मधे डिग्री करता येणे शक्य असल्याचा सल्ला शिरोधार्य मानून तसे केले. फर्स्ट सेम. मधेच ह्यात करियर तर होईल पण लाईफ जाम बोरिंग होईल असा साक्षात्कार झाल्यावर त्याला राम राम ठोकला आणि एक वर्ष अक्कलखाती जमा करून पुढच्यावर्षी साईडच बदलून टाकली! बाकी मेकॅनिकल नंतर टपोरी चा संबंध सिव्हीलशी आमच्यावेळी जोडला जाऊ लागला होता.
अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-)
लवकर टाका, वाचायला नक्की आवडेल...

चौथा कोनाडा 11/01/2021 - 13:29
आठवणींची झकास जिलबी ! पुन्हा त्या होस्टेलच्या दिवसात गेलो. रहमानची गाणी डोळ्या पुढं नाचायला लागली ! मुक्काला-मुकाबला आणि उर्वशी-टेक इट इझी पॉलिसी या गाण्यांचे तर आम्ही परमकोटीचे वेडपट फॅन, ओळी कानावर पडल्या की कुठंही नाचायला लागायचो !

खाबुडकांदा 21/08/2017 - 18:57
तुम्ही इंजिनीअरींग डिप्लोमा वाले दिसताय .. जी टी मारणे ही धम्माल होती खरी आम्ही जरा आधीच्या काळातले . जितेंद्र श्रीदेवी तक्ती कपूल चा जमाना होता तो बाकि हॉस्टेल गॅदरींग वगैरे वातावरण अगदी तसेच !

सतिश गावडे 22/08/2017 - 11:36
इंजिनियरिंगला असताना घरीच राहिल्यानं (कॉलेज ते घर 8 किमी) हॉस्टेलचा माहौल फारसा अनुभवता आला नाही. मात्र त्या काळात इतरत्रही हीच गाणी ऐकू यायची. आजही कधी तरी सकाळी टीव्ही लावला की नव्वदीतील गाणी कुठे लागली आहेत का शोधत असतो. आताच्या गाण्यात काही दम वाटत नाही. (हेच आमच्या आधीच्या पिढीच्या लोकांना नव्वदीतील गाण्यांबद्दल वाटायचे) अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आता गाण्यांचे ऑडीओ/व्हीडीओ अलबम येत नाहीत.

टर्मीनेटर 08/01/2021 - 14:38
आठवणींची गोड जिलबी आवडली 👍
कॉलेजचे दिवस एकतर टॉपर लोकं तरी गाजवतात नाहीतर टपोरी लोकं तरी . पण यावेळी मात्र कॉलेजचे दिवस ए. आर . रहमानने गाजवले .
+१ आमचे कॉलेजचे दिवस आमच्या ग्रुपने चांगलेच गाजवले होते! आम्ही टपोरी तर होतोच त्याजोडीला ए. आर . रहमानचे भक्तही होतो 😀

In reply to by टर्मीनेटर

वडगावकर 10/01/2021 - 14:42
टपोरी म्हणजे मेकॅनिकल ब्रँच का ? , कारण टपोरी आणी मेकॅनिकल ह्या पैकी कोणताही एक शब्द वापरला तरी चालतो असा आमच्या वेळेस सार्वत्रिक समज होता (आता आले की नाही ते माहीत नाही )आता ठरलं , अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-) 

In reply to by वडगावकर

टर्मीनेटर 12/01/2021 - 11:28
ऑलमोस्ट... 😀 मेकॅनिकल किंवा इंडस्ट्रीअल इलेक्ट्रोनिक्स माझी अनुक्रमे पहिली आणि दुसरी पसंती होती परंतु गुणतालिका पाहून कॉलेजने दोन्हीसाठी प्रवेश देण्यास असमर्थता दर्शवली होती. मग तद्न्य मंडळींनी दिलेल्या MTM मधे डिप्लोमा करून पुढे मेकॅनिकल मधे डिग्री करता येणे शक्य असल्याचा सल्ला शिरोधार्य मानून तसे केले. फर्स्ट सेम. मधेच ह्यात करियर तर होईल पण लाईफ जाम बोरिंग होईल असा साक्षात्कार झाल्यावर त्याला राम राम ठोकला आणि एक वर्ष अक्कलखाती जमा करून पुढच्यावर्षी साईडच बदलून टाकली! बाकी मेकॅनिकल नंतर टपोरी चा संबंध सिव्हीलशी आमच्यावेळी जोडला जाऊ लागला होता.
अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-)
लवकर टाका, वाचायला नक्की आवडेल...

चौथा कोनाडा 11/01/2021 - 13:29
आठवणींची झकास जिलबी ! पुन्हा त्या होस्टेलच्या दिवसात गेलो. रहमानची गाणी डोळ्या पुढं नाचायला लागली ! मुक्काला-मुकाबला आणि उर्वशी-टेक इट इझी पॉलिसी या गाण्यांचे तर आम्ही परमकोटीचे वेडपट फॅन, ओळी कानावर पडल्या की कुठंही नाचायला लागायचो !
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जिलबी आठवणींची पुर्वी दुरदर्शन आणी इतर टीव्ही वाहिन्यांवर फिलिप्स टॉप टेन , सुपरहिट मुकाबला , एकसे बढकर एक असे गाण्यांचे कार्यक्रम असत . यांमधे त्या आठवड्यात गाजत असलेली दहा हिंदी चित्रपटगीते प्रसिद्धीच्या क्रमवारीवर सादर केली जात . कधी काही कारणाने यातला कुठला एपिसोड बघता आला नाही तरी फारसे बिघडत नसे . कॉलेजच्या हॉस्टेलमधुन एखाद दुसरा फेरफटका मारला तरी वेगवेगळ्या रुम्समधुन ऐकु येत असलेल्या गाण्यांवरुन सध्याची टॉप टेन गाणी कुठली आहेत याचा अंदाज येत असे . ए. आर. रहमानच्या संगीताचे मायाजाल तेव्हा हळुहळु जनमानसाची पकड घेत होते .

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

हेमंत ववले ·

सौन्दर्य 01/08/2017 - 07:39
'काही फळे झाडासाठी ठेवावीत' हा विचार अतिशय भावला. खरंच, किती थोर विचार आहेत नाही आपल्या संस्कृतीत. लिखाण खूप छान, असेच लिहित रहा.

सौन्दर्य 01/08/2017 - 07:39
'काही फळे झाडासाठी ठेवावीत' हा विचार अतिशय भावला. खरंच, किती थोर विचार आहेत नाही आपल्या संस्कृतीत. लिखाण खूप छान, असेच लिहित रहा.
लेखनप्रकार
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा.

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

मार्गी ·

रानरेडा 29/07/2017 - 17:27
हे व्हाट्स ऍप वरून आले होते - अतिशय सुंदर निरूपण आहे पप्पी दे पप्पी दे पारुला.. आवाज वाढव DJ तुला आईची.. चिमणी उडाली भुर्र.. पोरी जरा जपून दांडा धर.. झिंग झिंग झींगाट... या आणि अशा अनेक भक्तीरसाने ओथंबलेल्या गाण्यांच्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती किंवा इतर सणाच्या काळात विविध चित्रपटांची गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवली जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न. * कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला बाई मज बघतोय रिक्षावाला अतिशय भाव पूर्ण गाणं आहे. अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही ** बिडी जलैले जिगर से पिया ... जिगर मा बडी आग है.... अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे. ** आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे ... अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे डीजे म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्या शी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगनियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय. ** पप्पी दे पप्पी दे पारूला अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे. झालय झिंग झिंगाट देवीची आरती चालू असताना जस भगत च्या अंगी येत तस तुज़्या आगमना नी मि त्या आनंदानी कोणता ही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा याड लागल भगवंताच्या भक्तित लोक इतके वेडे होतात घर दार संपत्ति माया मोह सगळे पाश तुटले जातात न तुज याड लागत D j वाले बाबू मेरा गाना बजाओ भगवंताला अत्यंत कळकळी ने सांगितले आहे या भावगीता मधे डीजे वाले म्हणजे भगवंत भगवंता माझी प्रार्थना तुज़्या हृदया पर्यन्त पोहचावी म्हणून तुच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण जे तुला हव हे भाव मनात जागवत आता गणेशोत्सवातील गाणी ऐका. आता त्रास होणार नाही

In reply to by रानरेडा

सकाळी उठलो की आम्ही सर्वप्रथम ह्या पैकी एखाद्यातरी गीताचे श्रवण करतो आणि मगच दिवस सुरु करतो. असे केल्याने सगळा दिवस कसा सुरेख जातो. या व्यतीरीक्त आमची आवडती भक्तीगीते खालील प्रमाणे चढ गया उपर रे अटरीया पे लौटन कबुतर रे चोली के पिछे क्या है चोली के पिछे कूंडी मत खडकाओ राजा सीधा अंदर आओ राजा जुम्मा चुम्मा दे दे अंगना मे बाबा और द्वारे पे मा कैसे आये गोरी हम तोरे घर मा चार बोतल व्होडका काम मेरा रोज का लुंगी डान्स तू मुंगळा मुंगळा मै गुडकी डली जवा नवीन पोपट हा लागला विठु विठु बोलायला आणि अशीच हिंदी मधली प्रार्थना--- मेरे सीनेमे दील तेरा डोले के पिंजडेमे पोपट बोले बिलनशी नागीन निघाली नागोबा डुलाया लागला प्रत्येक कडव्याला भगवंताच्या जवळ नेणार्‍या वरील प्रत्येक गाण्यावर खरेतर एक सुरेख असे रसग्रहण लिहिता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वरील यादी व्यतिरीक्त आपले मिपाकर मित्र धनाजीराव यांनी रचलेली माझं हे सारं सामान गं सखू. या गीताचा तर मी प्रिंटऔट काढुन माझ्या घराच्या दरवाज्या मागे चिकटवला आहे. पैजारबुवा,

मार्गी 01/08/2017 - 09:29
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!! @रानरेडा जी, खूपच जोरदार! :) :)

भुजंगराव 25/08/2017 - 10:51
खूप सुंदर विवेचन , हे सगळे गाणे कितीतरी वेळा ऐकलेले पण असा गर्भित अर्थ माहित नव्हता , बहुत खूब शेवटी एवढेच सांगवे वाटते कि , सिर्फ अहेसास है, रूह से महेसुस करो , प्यार तो प्यार है रिश्तो का इसे नाम न दो ...............

रानरेडा 29/07/2017 - 17:27
हे व्हाट्स ऍप वरून आले होते - अतिशय सुंदर निरूपण आहे पप्पी दे पप्पी दे पारुला.. आवाज वाढव DJ तुला आईची.. चिमणी उडाली भुर्र.. पोरी जरा जपून दांडा धर.. झिंग झिंग झींगाट... या आणि अशा अनेक भक्तीरसाने ओथंबलेल्या गाण्यांच्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती किंवा इतर सणाच्या काळात विविध चित्रपटांची गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवली जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न. * कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला बाई मज बघतोय रिक्षावाला अतिशय भाव पूर्ण गाणं आहे. अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही ** बिडी जलैले जिगर से पिया ... जिगर मा बडी आग है.... अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे. ** आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे ... अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे डीजे म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्या शी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगनियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय. ** पप्पी दे पप्पी दे पारूला अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे. झालय झिंग झिंगाट देवीची आरती चालू असताना जस भगत च्या अंगी येत तस तुज़्या आगमना नी मि त्या आनंदानी कोणता ही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा याड लागल भगवंताच्या भक्तित लोक इतके वेडे होतात घर दार संपत्ति माया मोह सगळे पाश तुटले जातात न तुज याड लागत D j वाले बाबू मेरा गाना बजाओ भगवंताला अत्यंत कळकळी ने सांगितले आहे या भावगीता मधे डीजे वाले म्हणजे भगवंत भगवंता माझी प्रार्थना तुज़्या हृदया पर्यन्त पोहचावी म्हणून तुच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण जे तुला हव हे भाव मनात जागवत आता गणेशोत्सवातील गाणी ऐका. आता त्रास होणार नाही

In reply to by रानरेडा

सकाळी उठलो की आम्ही सर्वप्रथम ह्या पैकी एखाद्यातरी गीताचे श्रवण करतो आणि मगच दिवस सुरु करतो. असे केल्याने सगळा दिवस कसा सुरेख जातो. या व्यतीरीक्त आमची आवडती भक्तीगीते खालील प्रमाणे चढ गया उपर रे अटरीया पे लौटन कबुतर रे चोली के पिछे क्या है चोली के पिछे कूंडी मत खडकाओ राजा सीधा अंदर आओ राजा जुम्मा चुम्मा दे दे अंगना मे बाबा और द्वारे पे मा कैसे आये गोरी हम तोरे घर मा चार बोतल व्होडका काम मेरा रोज का लुंगी डान्स तू मुंगळा मुंगळा मै गुडकी डली जवा नवीन पोपट हा लागला विठु विठु बोलायला आणि अशीच हिंदी मधली प्रार्थना--- मेरे सीनेमे दील तेरा डोले के पिंजडेमे पोपट बोले बिलनशी नागीन निघाली नागोबा डुलाया लागला प्रत्येक कडव्याला भगवंताच्या जवळ नेणार्‍या वरील प्रत्येक गाण्यावर खरेतर एक सुरेख असे रसग्रहण लिहिता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वरील यादी व्यतिरीक्त आपले मिपाकर मित्र धनाजीराव यांनी रचलेली माझं हे सारं सामान गं सखू. या गीताचा तर मी प्रिंटऔट काढुन माझ्या घराच्या दरवाज्या मागे चिकटवला आहे. पैजारबुवा,

मार्गी 01/08/2017 - 09:29
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!! @रानरेडा जी, खूपच जोरदार! :) :)

भुजंगराव 25/08/2017 - 10:51
खूप सुंदर विवेचन , हे सगळे गाणे कितीतरी वेळा ऐकलेले पण असा गर्भित अर्थ माहित नव्हता , बहुत खूब शेवटी एवढेच सांगवे वाटते कि , सिर्फ अहेसास है, रूह से महेसुस करो , प्यार तो प्यार है रिश्तो का इसे नाम न दो ...............
लेखनप्रकार
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.