मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्राह्मणद्वेष

युयुत्सु ·

सुबोध खरे 07/06/2025 - 09:59
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे. आजमितीस सर्वात जास्त सुधारणा या ब्राम्हण समाजातच दिसून येतात. ब्राम्हणात जातपंचायत /खाप नाही. कुणी सुधारणा केल्यास त्याला वाळीत टाकणे हे गेल्या ५० वर्षात निदान ब्राम्हण समाजात दिसलेले नाही. लग्न समारंभात सर्वात जास्त सुधारणा ब्राम्हण समाजातच दिसते. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचे प्रमाण सुद्धा ब्राम्हण समाजात सर्वात जास्त दिसते. कुळकायद्यात जमिनी गेल्या गांधीहत्ये नंतरच्या दंगलीत स्थावर मिळकत धुळीस मिळाली असे असून सर्वात जास्त आर्थिक उन्नती ब्राम्हण समाजाने केली. शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हि याच समाजात दिसते. बाकी चालू द्या

युयुत्सु 07/06/2025 - 10:16
ब्राह्मणांमधले सुधारक हे व्यक्तीगतपातळीवर प्रयत्न करत राहीले. समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत. सर्वच सुधारकांना ब्राह्मणांनी भरपूर त्रास दिला आहे. फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. आणि त्याला प्राथमिकता द्यायची असेल तर बरेच लिहीण्यासारखे आहे. विशेषतः ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.

सुबोध खरे 07/06/2025 - 10:30
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. तेवढंच वाचलं का? स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्ती आर्थिक उन्नती शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हे मुद्दे वाचलेच नाही का? कुटुंब नियोजन, आर्थिक स्थिरता, आणि एकंदर नियोजन ब्राम्हण समाजात नक्कीच चांगले आहे. वायफळ खर्च उधळेपणा ऋण काढून सण करणे हे एकंदर ब्राम्हण समाजात जवळ जवळ नाहीच समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत.मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच परंतु एकंदर देश आणि समाज कुठे चाललाय याची सर्वात उत्तम जाणीव ब्राम्हण समाजाला आहेच त्यामुळे कोणताही अधिकारीक निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करण्यात ब्राम्हण समाज पुढे आहे. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे बाकी जी व्यक्ती/जात /समाज सर्वात प्रगती करते तिच्याबद्दल द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे. या द्वेषाला जाणीवपूर्वक खतपाणी देऊन आपला स्वार्थ साधणारे राजकारणी महाराष्ट्र्र कमी आहेत का? असे असताना केवळ ब्राम्हण समाजास दूषणे देण्यात या लेखाने नक्की काय साधले?

जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 10:59
लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही.> हे सर्व मानसिक बेड्यांचे परिणाम आहेत. स्वगत - मानसिक बेड्या फक्त उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की सुटतात, त्याला हायपोफ्रंटॅलिटी अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की कायदे मोडणे दिसते तसेच समाजाचे जोखड झुगारून देणे पण दिसते. ध्यानाने उपाग्रखण्डाची पकड ढिली होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 11:22
पण जात्यांतर करता येत नाही.> या मुळमुळीत विधानाशिवाय कोणताही भक्कम युक्तीवाद मला आजवर बघायला मिळालेला नाही. प्रथम जात म्हणजे काय हे वस्तूनिष्ठ पणे मांडावे आणि मग ते का बदलता येत नाही हे सांगावे. ब्राह्मण म्हणजे काय हे आज कुणालाही सांगता येणार नाही. नेमके त्याचमुळे कुणालाही ब्राह्मण होणे शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची स्पष्ट भूमिका आहे.मग तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती शासकीय कागदपत्रावरुन हटवली पाहिजे.यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो. जात ही जन्माधिष्टित असलेली बाब आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावे हा वाद सांस्कृतिक आहे. कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. आतातर देश मागे मागे चालला आहे. जातीनिर्मूलना ऐवजी जातीआधारे जनगणना होत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 11:41
यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो.> मनःपूर्वक अभिनंदन! कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. > कायदा समाजातील चालीरितींवर आधारीत असतो. त्याशिवाय लोक रस्त्यावर आले की कायदा बदलतो. नव्या चालीरीती सतत जन्माला येतच असतात. त्याचा आधार घेऊन कायदे पण बदलत राहतात. त्यामुळे "जात्यंतर" विषयक चालीरीती बदलल्या की कायदे आपोआप बदलतील.

युयुत्सु 07/06/2025 - 10:52
मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच वेगवेगळ्या ज्ञातींचे संघ अस्तित्वात आहेत आणि ते मह्त्त्वाची भूमिका बजावू शकले असते. याशिवाय फतवे काढणार्या अनेक मठांचे अधिपती ब्राह्मणच आहेत. त्यांचे पण दात पडून गेले आहेत. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे> म्हणून आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो असा निष्कर्ष काढायला वाव आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 07/06/2025 - 12:46
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो हा हा हा आपण इतर सर्वाना आपल्यापेक्षा कुरूप, ढ आणि गरीब समजताय यात केवळ आपला अहंगंड आणि आत्मकेंद्रितता दिसते आहे. बाकी जगातील सर्व ज्ञान केवळ काही संस्थांची मक्तेदारी असते हा गैरसमज असणाऱ्या संस्थांमध्ये आय आय टी चा क्रमांक वर लागतो आणि हा अहंगंड असणाऱ्या माणसांचा हा इगो तेथे जाणीवपूर्वक पोसला जातो हे मी कित्येक वेळेस पाहिले आहे. तेंव्हा तुमची स्वलालधन्यता चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत. हा हा हा.... भन्नाट.

डाॅ खरे यांच्याबरोबर सहमत. ब्राम्हणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी कसले प्रश्न, कुठले प्रश्न? कुठली पोझिशन? आजही ब्राह्मण पुर्वी प्रमाणेच बदलत्या समाज रचनेनुसार सक्षम आहेत. समाज रचना फक्त नावापुरतीच राहिलेली आहे. चातुर्वर्ण्य केव्हाच मोडीत निघालेत. कुलगुरू,उपाध्ये फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. ब्राह्मणांनी आरक्षण फाट्यावर मारले आहे.शिक्षणाला प्राधान्य देवून आपला मार्ग सुकर केला आहे. इतर समाज काय करतो यावर मला भाष्य करणे संयुक्तिक वाटत नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ब्राह्मण सुरवातीपासून जहालमतवादी, इंग्रजांनी त्यानां किनाऱ्यावर ठेवले. सावरकर, टिळक, चाफेकर, रानडे,राजगुरू ,मंगल पांडे आणी अनेक ब्राह्मण जहालमतवादी असल्याने त्यानां फाशी दिले किंवा तुरूंगात डांबले. मवाळ नेत्यांना इंग्रजानी कुरवाळले व मोठे केले. संपुर्ण समाज व्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. बलुतेदार संपले,गुरुकुल जाऊन शाळा आल्या. गावगाड्याचे रूप बदलले. शिक्षित समाज वाढल्याने व संतानी प्रचार केलेल्या भक्तीपंथाने यज्ञ,याग पुजा मर्यादित झाल्या पुढे त्याचे स्वरूप बदलले. पौरोहित्य व्यवसाय संपुष्टात आला किंवा नाममात्र राहीला. आजही ज्ञानेश्वर माऊली,एक ब्राह्मण, समाज बाधंणीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. भुतकाळात जे काही घडले त्याचे खापर वर्तमान पिढीवर फोडले. तथाकथित समाज सुधारकांनी ब्राह्मणद्वेषावर आपली पोळी भाजली व आजही भाजत आहेत. तथाकथित सुधारक ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण द्वेषाचे समर्थन करून त्यांनी आपला उल्लू सिधा केला/करत आहेत. ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत. ब्राह्मण समाज इतर समाजाच्या तुलनेत , संख्याबळात नगण्य. इंग्रज आपली सत्ता वाढवण्यात इन्टरेस्टेड होते त्यांना जाती व्यवस्थेशी काही घेणेदेणे नव्हते. बरोबरच धर्मप्रसार हा ही एजंडा असल्याने त्यांच्या उदेश्यात ब्राह्मण मुख्य अडथळा होता. त्यांनी इतर समाजाला कुरवाळत ब्राह्मण द्वेषातून धर्मप्रचार केला असे माझे मत आहे. त्यात रेव्हरंड सारख्यांनी भर घातली. संख्याबळाने कमी असलेले कितीही ओरडले तरी काही उपयोग नसतो. त्यांचा आवाज सहज दाबता येतो. ब्राह्मणद्वेषावर लक्ष न देता ब्राह्मणांनी आपला मार्ग चोखाळला. मुळात लेख पूर्वग्रह दूषित ,त्यामुळेच कितीही प्रयत्न केला तरी मत परिवर्तन होणे शक्यच नाही. तो माझा प्रयत्न नाही. यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही. यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही. सदर लेख हा ब्राह्मणांना डिमीन करण्याचा प्रयत्न आहे तो संपादकांनी उडवून टाकावा. बादवे, लेखकाच्या नावावरून ते स्वता ब्राह्मण असावेत असे वाटते. त्यांनी ब्राह्मण द्वेषातून उत्पन्न झालेल्या परिस्थीतीवर कही काम केले आहे का? केले असल्यास जरूर लिंक देणे. सुचवलेले उपाय मी इतर ब्राह्मण मित्रांना सांगेन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित द्वेष कमी होईल. जरी झाला नाही तरी काही फरक पडणार नाही.

कॉमी 07/06/2025 - 14:48
लेख पटला नाही. मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत. परशुरामाला आयकॉन बनवले हे देखील काही "कार्यकर्ते "लोकांपूरते मर्यादित असते. इतर कोणी असले उद्योग करायच्या फंदात पडत नाही. बाकी तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?

In reply to by कॉमी

युयुत्सु 07/06/2025 - 15:31
मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.> मुळात मी जे लिहीले आहे ते तुम्ही वाचत नसून तुम्ही तुम्हाला हवं ते (सोईनुसार) वाचत आहात. ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे. तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 09/06/2025 - 16:41
जात कशी काम करते याचे उत्कृष्ट उदाहरणः तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही. टीपः हे फक्त ब्राम्हण याच जातीकडून होते असे नाही. भारतीय उपखंडातील प्रत्येकाच्या डी एन ए मध्ये ती भिनलेली आहे. ती जाणे खूप खूप कठीण आहे.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश 27/07/2025 - 13:58
ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.
अरे बावळट माणसा ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले नाहीत हाच तर मुद्दा आहे.

मारवा 07/06/2025 - 18:42
1 ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. 2 जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे. आपणाला या दोन विधानातून नेमकं काय म्हणायचं आहे ? कृपया आपण थोडे विस्तारपूर्वक मांडले तर आपली भूमिका अचूक कळण्यास मदत होईल.

In reply to by मारवा

युयुत्सु 07/06/2025 - 20:44
श्री० मारवा प्रथम थयथयाट न करता नेमके प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! खुलासा १ - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे "शूद्र पूर्वी कोण होते?" हे पुस्तक जर वाचले, तर ब्राह्मण/ब्राह्मणेतर दरीचे *खरे आणि विश्वासार्ह* कारण समजायला मदत होते. मला बाबासाहेबांच्या विद्वतेबद्दल नितांत आदर आहे. ब्राह्मणांनी शूद्राना "जानव्याचा अधिकार" नाकारून तसेच सोवळ्या/ओवळ्याद्वारे अपमानकारक वागणूक देऊन नाकारले, हे ढळढळीत सत्य आहे. तुम्ही आमच्यातले नाही, तसेच तुम्ही आमच्यात येऊ शकत नाही (तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही) असा संदेश देऊन एक अभेद्य पण मानसिक आणि सामाजिक दरी निर्माण केली, जी आजही अस्तित्वात आहे. ब्राह्मणांच्या समाजमाध्यमातील वेगवेगळ्या समूहातून आजही अनेक कडवे वेडगळ कल्पनांचा पाठपुरावा करताना दिसतात. खुलासा २ - जात म्हणजे काय या प्रश्नाचा मी शोध घेतला तेव्हा मला उमजलेली जात म्हणजे - भाषा, चालीरीती (उभ्या गौरी/खड्याच्या गौरी), वर्तन-व्यवहार (हिशेबीपणा, अघळ-पघळपणा), अस्मितेची प्रतिके (पूर्वजांचा पराक्रम), काही प्रमाणात आहार (उदा० ज्यात-त्यात साखर घालणे किंवा लसूण घालणे वगैरे) इ०च्या अजब मिश्रणाने तयार होणारे संकल्पनात्मक रसायन, जे वंशपरंपरागत चालू राहते! हे रसायन त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने किंवा समूहाने जाणीवपूर्वक प्यायचे ठरवले तर जात्यंतर झाले असे मानायला मला तरी अडचण वाटत नाही. त्यात जात फक्त वडिलांच्याकडून येते आणि आईकडून येऊ शकत नाही ही धारणा हास्यास्पद नाहीतर, स्त्रियांचा अपमान करणारी आहे! आजचे ब्राह्मण कितीही पुढारलेले दाखवत असले तरी अशा प्रश्नाना भिडायचे टाळतात. आता माझ्या मूळ विधानाकडे येऊ - वेदांचा रक्षण करणारा जर ब्राह्मण असेल आणि एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने जर हे करण्याची उत्सूकता दाखवली तर त्याला ते करू देण्याचे औदार्य ब्राह्मणांनी दाखवायला हवे (त्याला जानवे बहाल करण्यात यावे). दक्षिणेत दलिताना पौरोहित्याचे अधिकार दिल्याचे काही माहितीपट बघून कळले. आज महाराष्ट्रात कदाचित एखाद्या पाठशाळेत एखाद्या दलिताला प्रवेश दिला असेलही तरी पण याला पुरेशी प्रतिष्ठा आणि सातत्य मिळवून देण्यात आले्ले नाही. यात समाजाने एकत्र येऊन (मराठ्यांसारखे) धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे आज माणसे देश, धर्म, दैवत, अन्न, भाषा, लिंग, आडनाव काहीही बदलू शकतात पण जात बदलू शकत नाहीत, ये बात हजम नही होती. मग वर उपस्थित झालेला प्रश्न सतावत राहतो - जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे अशी आशा करतो...

In reply to by युयुत्सु

थयथयाट न करता नेमके प्रश्न लेखकाने आपले मत मांडले,प्रतिसादकांनी त्यांचे मत मांडले. यात थयथयाट कुठे आला. तुम करें तो रासलिला, हम करे तो थयथयाट. कुछ भी......

शाम भागवत 09/06/2025 - 15:49
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.
एकदम 🎯" माझे वैयक्तिक मत असे आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे. पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय. या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात. मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.

स्वधर्म 09/06/2025 - 16:47
एक विशिष्ट जातीचा द्वेष का केला जात आहे असा आपला प्रश्न आहे. ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल. खरे तर सगळ्या जातीच एकमेकांचा द्वेष करत आल्यात. जन्मावर आधारित आपआपला समूह बनवायचा आणि इतरांना 'परके' मानायला सुरूवात करायची याचेच नांव जात. त्याच्या व्याख्येतच इतरांचा द्वेष करणं येतं.

युयुत्सु 09/06/2025 - 17:35
ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.> नावं घेऊन उदा० दिली तर गहजब होईल पण ब्राह्मण पण इतरांचा द्वेष करतात आणि त्यापेक्षा इतरांबद्दल तुच्छता जास्त बाळगतात.

विवेकपटाईत 13/06/2025 - 10:41
भारतात सर्वात जास्त सुधारलेला जो समाज आहे तो ब्राम्हण आहे. महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष फक्त राजनीति पुरता आहे. सामान्य जनता ब्राह्मणांचा आदर करते. त्यांचे उदाहरण देते. आरक्षण नसल्याने जवळ पास सर्वच घराण्यात एक तरी अपत्य अमेरिकेत आहे. बाकी ब्राह्मण विरोधक नेता ही त्यांच्या संस्थेत उच्चपदीय नौकरीसाठी ब्राह्मणांना प्राधान्य देतात. आज जर सैन्यात ही मराठी कमिशन प्राप्त अधिकारी पहाल तर अनुपात अनुसार ब्राह्मण सर्वात जास्त आहेत.

युयुत्सु 13/06/2025 - 11:09
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 14/06/2025 - 09:54
आर्य शब्दांचा जाती समूहाशी काहीही घेणे देणे नाही. फक्त कोरी कल्पना आहे. बाबा साहेबांच्या मते जे लोक इथल्या नद्या पर्वत तलावांना तीर्थ मानतात ते इथलेच मूल निवासी.ब्राह्मण ते शूद्र इथलेच. मोहन जदोडो असो की ऋग्वेद ऋषभ हा पवित्र पशू आहे. बाहेरून जे धर्म आले त्यांचे भक्ति स्थळे आज ही वेटिकन किंवा मक्का आहे.

युयुत्सु 13/06/2025 - 11:10
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

युयुत्सु 13/06/2025 - 11:13
प्रत्येक घरातील एक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते. असे वाचावे

अभ्या.. 13/06/2025 - 15:15
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु 13/06/2025 - 15:57
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा आवडल्या! फकत टंकताना थोडी व्हाईट-स्पेस सोडली तर वाचन-सौख्य जास्त मिळेल.

खटपट्या 25/07/2025 - 00:48
(आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...) संपुर्ण्र ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवतो आणि संपुर्ण ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवत नाही, असे वाटत नाही. प्रत्येक समाजात अशी काही माणसे असतात नसतात. (ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता.) बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की. पुर्वी ग्रामिण भागात चालत असेल पण आज काल ज्याला कोणाला हवे आहे तो जानवे घालतो. (ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.) असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का? (सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले.) काही अंशी सहमत. ऊत्तरेतले ब्राम्हण देखील परशूरामाला आयकॉन् मानतात का? मुळात महाराष्ट्रातले तरी मानतात का? (नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते) सध्या तरी ब्राम्हण न बघता मराठी माणूस बघून काम देण्याची गरज आहे. बाकी तुम्ही न्युनगंडाच्या फेर्‍यात अडकत आहात असे वाटते आहे. १.मराठी साहीत्य पताका ब्राम्हण समाजाने तेवत ठेवली, नंतर इतर त्यात सामील झाले. २.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी ब्राम्हण लोकांनी योगदान दिले, बलीदान दिले. ३. आभिमान वाटावे अशा मराठी प्रमाण भाषेचे अस्तीत्व साहित्याद्वारे आणि शाळा विद्यालयात अध्यापन करुन टिकवून ठेवले. आताशा शाळामध्ये ब्राम्हण शिक्षकव्रुन्द राहीला नसल्याने मुले प्रमाणभाषा न बोलता हिंदीबटीक धेड्गुजरी भाषा बोलत आहेत. ४. आरक्षणामुळे विविध सरकारी अस्थापनातील नोकर्‍या ब्राम्हण समाजाला मिळेनाशा झाल्यावर याच समाजाने आपापले मार्ग धुंडाळून आपला उत्कर्ष साधला. आजही अमेरिकेत मराठी ब्राम्हण एलिट वर्गात मोडतो. थोडक्यात - निराशेच्या किंवा न्युनगंडाच्या भावनेतून लिहीलेला लेख वाटला.

युयुत्सु 25/07/2025 - 08:19
श्री० खटपट्या तुमचा आयडी आणि लिखाणातला अभिनिवेश बघता तुमचे वय साधारण माझ्या निम्मे असावे असे वाटते, म्हणूनच तुमच्या मताबद्दल आदर आहे. ;) आपण म्हणता की - "बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की." 'परवानगी' शिवाय जानवे घालतात का हे माहित नाही (शूद्र सोडून इतरांना जानव्याचा अधिकार आहे, असे "शूद्र पूर्वी कोण होते" या पुस्तकात वाचले आहे). बरेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर मध्यंतरी भिकबाळी घालू लागले होते, आता ते खुळ कमी झाल्यासारखे वाटते. ग्रामीण भागात उतरंडी अधिक घट्ट असतात, त्यामुळे 'परवानगी' शिवाय म्हणजे बंड करून जानवे घालत असतील असे वाटत नाही. तसेच उतरंडी जाचक झाल्या की रिअ‍ॅकशन येते, त्याची परिणती अधिकार धूडकावून लावण्यात होते, हे आपल्याला माहित असेलच. शिवाय "पात्र व्यक्तीना जानवी वाटणे" आणि "परवनगी शिवाय जानवी घालणे" यात गुणात्मक आहे. त्यावर आपण चिंतन करावे ही विनंती. यात १ली कृती काही प्रमाणात सर्वसमावेशकता आणि खुलेपणा दाखवते आणि दुसरी कृती बंडखोर वृत्ती दाखवते, असे आपल्या लक्षात येईल, याची खात्री आहे. (असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का?) इथे परत आपली गल्ल्त झाली आहे असे वाटते. ब्राह्मण सुधारकांचा अपमान मी करत नसून निरर्थक कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना करणारे सनातनी ब्राह्मण करत आहेत. उदा० गोत्राची पुनर्स्थापना, तसेच मुलीना जास्त शिकवू नये (कारण त्यामुळे मुलांची लगने होत नाहीत) इ० आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मण सुधारकांनी सुधारणा करणे (ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) आणि समाजाने एकत्र येऊन स्वतःमध्ये बदल घडवणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सभ्य आणि संयमी भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष मनःपूर्वक अभिनंदन!

युयुत्सु 25/07/2025 - 08:23
ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) ऐवजी ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला नाही तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे)

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. आणि हो!! मी लोकल फालतु ईंजिनीयरिंग कॉलेजमधुन पदवी घेतली आहे,आणि माझे तसे बरे चालले आहे. पण आजकाल म्हणे आय आय टीचे पदवीधरही बेकार राहतात. कारण त्याना पहिल्याच नोकरीत कोटीचे पॅकेज पाहीजे असते. आधीच मार्केट मध्ये नोकर्‍या कमी असताना ते कोण देणार? असो. बाकी चालु द्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. थोडीशी दुरुस्ती, भैया ही काही जात नव्हे. तुम्ही किमान त्याचे आडनाव पांडे, मिश्रा, शर्मा, दुबे, कनोजिया आहे की पासवान एवढे जरी विचारले असते तर तुम्हाला कदाचित त्याची जात कळाली असती. :)

युयुत्सु 26/07/2025 - 10:15
श्री० राजेंद्र मेहेंदळे तुमचे 'तसे बरे चालले आहे' हे वाचून अतिशय आनंद झाला. तेव्हा मनः पूर्वक अभिनंदन. पण एक गोष्ट मला समजली नाही - ती म्हणजे ब्राह्मणद्वेष (या धाग्याचा विषय) आणि बेकार आय०आय्०टीयन यांचा संबंध काय हे स्पष्ट झालेले नाही. म्हणजे बघा तुमच्या मनात नक्की काहीतरी योजलेले असेल पण ते लिखाणाच्या आवेगात बाहेर पडलेले दिसत नाही. आता माझ्यादृष्टीने बेकार आय०आय्०टीयन, तसेच पी०एच्०डी० होऊनही कारकुनी किंवा शिपायाची नोकरी करावी लागणे हे त्या व्यक्तींचे अपयश मानायचे की बुद्धीमत्ता वाया घालविण्यार्‍या देशाचे, त्यातील समाजाचे आणि सरकारचे अपयश मानायचे हा खरा प्रश्न आहे. आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही. सांगायचे तात्पर्य - जे १ कोटीचा पगार घेण्यासाठी जन्माला आले आहेत त्यांना १ कोटी नाही तरी ५० लाख तरी मिळणे आवश्यक आहे, नाही तर वरील समस्येसारख्या समस्या निर्माण होऊन समाजाचे स्वास्थ्य आणखी बिघडते.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश 27/07/2025 - 14:22
अरे बावळट माणसा. "आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही." तू जे केले होतेस ते इतरांच्या हक्कावर गदा आणणारे होते हे तुझ्यासारख्या क्षुद्रबुद्धीच्या माणसाच्या लक्षात आले नाही हे ग्राह्य आहे पण हे स्वीकार करता येण्या जोगे होते? #बावळट माणूस

ब्राह्मणांनी जात विसर्जित करणे हे ब्राह्मण समाजाच्या कितीही फायद्यासाठी असले तरी आपला त्यात काहीही फायदा नाही हे कुटील राजकारणी ओळखुन आहेत त्यामुळे जिथे तिथे ब्राह्माणांना प्रोवोक (उत्तेजित) करुन एखादा वाद जात पातळीवरुन आणुन त्यात ब्राह्मण(मूळ शब्द बामण) कसे कारस्थानी आहेत हे दाखवणे हेतुपुर्रस्सर घडवले जाते. उदा. सध्या चर्चित असलेल्या छावा चित्रपटाबद्दल. एका राजकारण्याने संभाजी महाराजांची हत्या होण्यामागे मनुवादी होते का? ह्याचा शोध घेतला जावा असे विधान करुन आपली वोटबँक सुरक्षित ठेवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला होता. जेव्हा जेव्हा समाज मॅच्युरिटी दाखवताना दिसतो तेव्हा असे कपटी राजकारणी येनकेन प्रकारेण त्यात मीठाचा खडा घालतात.

सुबोध खरे 07/06/2025 - 09:59
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे. आजमितीस सर्वात जास्त सुधारणा या ब्राम्हण समाजातच दिसून येतात. ब्राम्हणात जातपंचायत /खाप नाही. कुणी सुधारणा केल्यास त्याला वाळीत टाकणे हे गेल्या ५० वर्षात निदान ब्राम्हण समाजात दिसलेले नाही. लग्न समारंभात सर्वात जास्त सुधारणा ब्राम्हण समाजातच दिसते. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचे प्रमाण सुद्धा ब्राम्हण समाजात सर्वात जास्त दिसते. कुळकायद्यात जमिनी गेल्या गांधीहत्ये नंतरच्या दंगलीत स्थावर मिळकत धुळीस मिळाली असे असून सर्वात जास्त आर्थिक उन्नती ब्राम्हण समाजाने केली. शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हि याच समाजात दिसते. बाकी चालू द्या

युयुत्सु 07/06/2025 - 10:16
ब्राह्मणांमधले सुधारक हे व्यक्तीगतपातळीवर प्रयत्न करत राहीले. समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत. सर्वच सुधारकांना ब्राह्मणांनी भरपूर त्रास दिला आहे. फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. आणि त्याला प्राथमिकता द्यायची असेल तर बरेच लिहीण्यासारखे आहे. विशेषतः ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.

सुबोध खरे 07/06/2025 - 10:30
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. तेवढंच वाचलं का? स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्ती आर्थिक उन्नती शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हे मुद्दे वाचलेच नाही का? कुटुंब नियोजन, आर्थिक स्थिरता, आणि एकंदर नियोजन ब्राम्हण समाजात नक्कीच चांगले आहे. वायफळ खर्च उधळेपणा ऋण काढून सण करणे हे एकंदर ब्राम्हण समाजात जवळ जवळ नाहीच समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत.मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच परंतु एकंदर देश आणि समाज कुठे चाललाय याची सर्वात उत्तम जाणीव ब्राम्हण समाजाला आहेच त्यामुळे कोणताही अधिकारीक निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करण्यात ब्राम्हण समाज पुढे आहे. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे बाकी जी व्यक्ती/जात /समाज सर्वात प्रगती करते तिच्याबद्दल द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे. या द्वेषाला जाणीवपूर्वक खतपाणी देऊन आपला स्वार्थ साधणारे राजकारणी महाराष्ट्र्र कमी आहेत का? असे असताना केवळ ब्राम्हण समाजास दूषणे देण्यात या लेखाने नक्की काय साधले?

जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 10:59
लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही.> हे सर्व मानसिक बेड्यांचे परिणाम आहेत. स्वगत - मानसिक बेड्या फक्त उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की सुटतात, त्याला हायपोफ्रंटॅलिटी अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की कायदे मोडणे दिसते तसेच समाजाचे जोखड झुगारून देणे पण दिसते. ध्यानाने उपाग्रखण्डाची पकड ढिली होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 11:22
पण जात्यांतर करता येत नाही.> या मुळमुळीत विधानाशिवाय कोणताही भक्कम युक्तीवाद मला आजवर बघायला मिळालेला नाही. प्रथम जात म्हणजे काय हे वस्तूनिष्ठ पणे मांडावे आणि मग ते का बदलता येत नाही हे सांगावे. ब्राह्मण म्हणजे काय हे आज कुणालाही सांगता येणार नाही. नेमके त्याचमुळे कुणालाही ब्राह्मण होणे शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची स्पष्ट भूमिका आहे.मग तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती शासकीय कागदपत्रावरुन हटवली पाहिजे.यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो. जात ही जन्माधिष्टित असलेली बाब आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावे हा वाद सांस्कृतिक आहे. कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. आतातर देश मागे मागे चालला आहे. जातीनिर्मूलना ऐवजी जातीआधारे जनगणना होत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु 07/06/2025 - 11:41
यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो.> मनःपूर्वक अभिनंदन! कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. > कायदा समाजातील चालीरितींवर आधारीत असतो. त्याशिवाय लोक रस्त्यावर आले की कायदा बदलतो. नव्या चालीरीती सतत जन्माला येतच असतात. त्याचा आधार घेऊन कायदे पण बदलत राहतात. त्यामुळे "जात्यंतर" विषयक चालीरीती बदलल्या की कायदे आपोआप बदलतील.

युयुत्सु 07/06/2025 - 10:52
मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच वेगवेगळ्या ज्ञातींचे संघ अस्तित्वात आहेत आणि ते मह्त्त्वाची भूमिका बजावू शकले असते. याशिवाय फतवे काढणार्या अनेक मठांचे अधिपती ब्राह्मणच आहेत. त्यांचे पण दात पडून गेले आहेत. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे> म्हणून आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो असा निष्कर्ष काढायला वाव आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 07/06/2025 - 12:46
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो हा हा हा आपण इतर सर्वाना आपल्यापेक्षा कुरूप, ढ आणि गरीब समजताय यात केवळ आपला अहंगंड आणि आत्मकेंद्रितता दिसते आहे. बाकी जगातील सर्व ज्ञान केवळ काही संस्थांची मक्तेदारी असते हा गैरसमज असणाऱ्या संस्थांमध्ये आय आय टी चा क्रमांक वर लागतो आणि हा अहंगंड असणाऱ्या माणसांचा हा इगो तेथे जाणीवपूर्वक पोसला जातो हे मी कित्येक वेळेस पाहिले आहे. तेंव्हा तुमची स्वलालधन्यता चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत. हा हा हा.... भन्नाट.

डाॅ खरे यांच्याबरोबर सहमत. ब्राम्हणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी कसले प्रश्न, कुठले प्रश्न? कुठली पोझिशन? आजही ब्राह्मण पुर्वी प्रमाणेच बदलत्या समाज रचनेनुसार सक्षम आहेत. समाज रचना फक्त नावापुरतीच राहिलेली आहे. चातुर्वर्ण्य केव्हाच मोडीत निघालेत. कुलगुरू,उपाध्ये फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. ब्राह्मणांनी आरक्षण फाट्यावर मारले आहे.शिक्षणाला प्राधान्य देवून आपला मार्ग सुकर केला आहे. इतर समाज काय करतो यावर मला भाष्य करणे संयुक्तिक वाटत नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ब्राह्मण सुरवातीपासून जहालमतवादी, इंग्रजांनी त्यानां किनाऱ्यावर ठेवले. सावरकर, टिळक, चाफेकर, रानडे,राजगुरू ,मंगल पांडे आणी अनेक ब्राह्मण जहालमतवादी असल्याने त्यानां फाशी दिले किंवा तुरूंगात डांबले. मवाळ नेत्यांना इंग्रजानी कुरवाळले व मोठे केले. संपुर्ण समाज व्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. बलुतेदार संपले,गुरुकुल जाऊन शाळा आल्या. गावगाड्याचे रूप बदलले. शिक्षित समाज वाढल्याने व संतानी प्रचार केलेल्या भक्तीपंथाने यज्ञ,याग पुजा मर्यादित झाल्या पुढे त्याचे स्वरूप बदलले. पौरोहित्य व्यवसाय संपुष्टात आला किंवा नाममात्र राहीला. आजही ज्ञानेश्वर माऊली,एक ब्राह्मण, समाज बाधंणीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. भुतकाळात जे काही घडले त्याचे खापर वर्तमान पिढीवर फोडले. तथाकथित समाज सुधारकांनी ब्राह्मणद्वेषावर आपली पोळी भाजली व आजही भाजत आहेत. तथाकथित सुधारक ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण द्वेषाचे समर्थन करून त्यांनी आपला उल्लू सिधा केला/करत आहेत. ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत. ब्राह्मण समाज इतर समाजाच्या तुलनेत , संख्याबळात नगण्य. इंग्रज आपली सत्ता वाढवण्यात इन्टरेस्टेड होते त्यांना जाती व्यवस्थेशी काही घेणेदेणे नव्हते. बरोबरच धर्मप्रसार हा ही एजंडा असल्याने त्यांच्या उदेश्यात ब्राह्मण मुख्य अडथळा होता. त्यांनी इतर समाजाला कुरवाळत ब्राह्मण द्वेषातून धर्मप्रचार केला असे माझे मत आहे. त्यात रेव्हरंड सारख्यांनी भर घातली. संख्याबळाने कमी असलेले कितीही ओरडले तरी काही उपयोग नसतो. त्यांचा आवाज सहज दाबता येतो. ब्राह्मणद्वेषावर लक्ष न देता ब्राह्मणांनी आपला मार्ग चोखाळला. मुळात लेख पूर्वग्रह दूषित ,त्यामुळेच कितीही प्रयत्न केला तरी मत परिवर्तन होणे शक्यच नाही. तो माझा प्रयत्न नाही. यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही. यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही. सदर लेख हा ब्राह्मणांना डिमीन करण्याचा प्रयत्न आहे तो संपादकांनी उडवून टाकावा. बादवे, लेखकाच्या नावावरून ते स्वता ब्राह्मण असावेत असे वाटते. त्यांनी ब्राह्मण द्वेषातून उत्पन्न झालेल्या परिस्थीतीवर कही काम केले आहे का? केले असल्यास जरूर लिंक देणे. सुचवलेले उपाय मी इतर ब्राह्मण मित्रांना सांगेन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित द्वेष कमी होईल. जरी झाला नाही तरी काही फरक पडणार नाही.

कॉमी 07/06/2025 - 14:48
लेख पटला नाही. मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत. परशुरामाला आयकॉन बनवले हे देखील काही "कार्यकर्ते "लोकांपूरते मर्यादित असते. इतर कोणी असले उद्योग करायच्या फंदात पडत नाही. बाकी तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?

In reply to by कॉमी

युयुत्सु 07/06/2025 - 15:31
मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.> मुळात मी जे लिहीले आहे ते तुम्ही वाचत नसून तुम्ही तुम्हाला हवं ते (सोईनुसार) वाचत आहात. ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे. तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 09/06/2025 - 16:41
जात कशी काम करते याचे उत्कृष्ट उदाहरणः तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही. टीपः हे फक्त ब्राम्हण याच जातीकडून होते असे नाही. भारतीय उपखंडातील प्रत्येकाच्या डी एन ए मध्ये ती भिनलेली आहे. ती जाणे खूप खूप कठीण आहे.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश 27/07/2025 - 13:58
ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.
अरे बावळट माणसा ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले नाहीत हाच तर मुद्दा आहे.

मारवा 07/06/2025 - 18:42
1 ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. 2 जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे. आपणाला या दोन विधानातून नेमकं काय म्हणायचं आहे ? कृपया आपण थोडे विस्तारपूर्वक मांडले तर आपली भूमिका अचूक कळण्यास मदत होईल.

In reply to by मारवा

युयुत्सु 07/06/2025 - 20:44
श्री० मारवा प्रथम थयथयाट न करता नेमके प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! खुलासा १ - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे "शूद्र पूर्वी कोण होते?" हे पुस्तक जर वाचले, तर ब्राह्मण/ब्राह्मणेतर दरीचे *खरे आणि विश्वासार्ह* कारण समजायला मदत होते. मला बाबासाहेबांच्या विद्वतेबद्दल नितांत आदर आहे. ब्राह्मणांनी शूद्राना "जानव्याचा अधिकार" नाकारून तसेच सोवळ्या/ओवळ्याद्वारे अपमानकारक वागणूक देऊन नाकारले, हे ढळढळीत सत्य आहे. तुम्ही आमच्यातले नाही, तसेच तुम्ही आमच्यात येऊ शकत नाही (तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही) असा संदेश देऊन एक अभेद्य पण मानसिक आणि सामाजिक दरी निर्माण केली, जी आजही अस्तित्वात आहे. ब्राह्मणांच्या समाजमाध्यमातील वेगवेगळ्या समूहातून आजही अनेक कडवे वेडगळ कल्पनांचा पाठपुरावा करताना दिसतात. खुलासा २ - जात म्हणजे काय या प्रश्नाचा मी शोध घेतला तेव्हा मला उमजलेली जात म्हणजे - भाषा, चालीरीती (उभ्या गौरी/खड्याच्या गौरी), वर्तन-व्यवहार (हिशेबीपणा, अघळ-पघळपणा), अस्मितेची प्रतिके (पूर्वजांचा पराक्रम), काही प्रमाणात आहार (उदा० ज्यात-त्यात साखर घालणे किंवा लसूण घालणे वगैरे) इ०च्या अजब मिश्रणाने तयार होणारे संकल्पनात्मक रसायन, जे वंशपरंपरागत चालू राहते! हे रसायन त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने किंवा समूहाने जाणीवपूर्वक प्यायचे ठरवले तर जात्यंतर झाले असे मानायला मला तरी अडचण वाटत नाही. त्यात जात फक्त वडिलांच्याकडून येते आणि आईकडून येऊ शकत नाही ही धारणा हास्यास्पद नाहीतर, स्त्रियांचा अपमान करणारी आहे! आजचे ब्राह्मण कितीही पुढारलेले दाखवत असले तरी अशा प्रश्नाना भिडायचे टाळतात. आता माझ्या मूळ विधानाकडे येऊ - वेदांचा रक्षण करणारा जर ब्राह्मण असेल आणि एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने जर हे करण्याची उत्सूकता दाखवली तर त्याला ते करू देण्याचे औदार्य ब्राह्मणांनी दाखवायला हवे (त्याला जानवे बहाल करण्यात यावे). दक्षिणेत दलिताना पौरोहित्याचे अधिकार दिल्याचे काही माहितीपट बघून कळले. आज महाराष्ट्रात कदाचित एखाद्या पाठशाळेत एखाद्या दलिताला प्रवेश दिला असेलही तरी पण याला पुरेशी प्रतिष्ठा आणि सातत्य मिळवून देण्यात आले्ले नाही. यात समाजाने एकत्र येऊन (मराठ्यांसारखे) धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे आज माणसे देश, धर्म, दैवत, अन्न, भाषा, लिंग, आडनाव काहीही बदलू शकतात पण जात बदलू शकत नाहीत, ये बात हजम नही होती. मग वर उपस्थित झालेला प्रश्न सतावत राहतो - जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे अशी आशा करतो...

In reply to by युयुत्सु

थयथयाट न करता नेमके प्रश्न लेखकाने आपले मत मांडले,प्रतिसादकांनी त्यांचे मत मांडले. यात थयथयाट कुठे आला. तुम करें तो रासलिला, हम करे तो थयथयाट. कुछ भी......

शाम भागवत 09/06/2025 - 15:49
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.
एकदम 🎯" माझे वैयक्तिक मत असे आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे. पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय. या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात. मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.

स्वधर्म 09/06/2025 - 16:47
एक विशिष्ट जातीचा द्वेष का केला जात आहे असा आपला प्रश्न आहे. ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल. खरे तर सगळ्या जातीच एकमेकांचा द्वेष करत आल्यात. जन्मावर आधारित आपआपला समूह बनवायचा आणि इतरांना 'परके' मानायला सुरूवात करायची याचेच नांव जात. त्याच्या व्याख्येतच इतरांचा द्वेष करणं येतं.

युयुत्सु 09/06/2025 - 17:35
ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.> नावं घेऊन उदा० दिली तर गहजब होईल पण ब्राह्मण पण इतरांचा द्वेष करतात आणि त्यापेक्षा इतरांबद्दल तुच्छता जास्त बाळगतात.

विवेकपटाईत 13/06/2025 - 10:41
भारतात सर्वात जास्त सुधारलेला जो समाज आहे तो ब्राम्हण आहे. महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष फक्त राजनीति पुरता आहे. सामान्य जनता ब्राह्मणांचा आदर करते. त्यांचे उदाहरण देते. आरक्षण नसल्याने जवळ पास सर्वच घराण्यात एक तरी अपत्य अमेरिकेत आहे. बाकी ब्राह्मण विरोधक नेता ही त्यांच्या संस्थेत उच्चपदीय नौकरीसाठी ब्राह्मणांना प्राधान्य देतात. आज जर सैन्यात ही मराठी कमिशन प्राप्त अधिकारी पहाल तर अनुपात अनुसार ब्राह्मण सर्वात जास्त आहेत.

युयुत्सु 13/06/2025 - 11:09
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 14/06/2025 - 09:54
आर्य शब्दांचा जाती समूहाशी काहीही घेणे देणे नाही. फक्त कोरी कल्पना आहे. बाबा साहेबांच्या मते जे लोक इथल्या नद्या पर्वत तलावांना तीर्थ मानतात ते इथलेच मूल निवासी.ब्राह्मण ते शूद्र इथलेच. मोहन जदोडो असो की ऋग्वेद ऋषभ हा पवित्र पशू आहे. बाहेरून जे धर्म आले त्यांचे भक्ति स्थळे आज ही वेटिकन किंवा मक्का आहे.

युयुत्सु 13/06/2025 - 11:10
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

युयुत्सु 13/06/2025 - 11:13
प्रत्येक घरातील एक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते. असे वाचावे

अभ्या.. 13/06/2025 - 15:15
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु 13/06/2025 - 15:57
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा आवडल्या! फकत टंकताना थोडी व्हाईट-स्पेस सोडली तर वाचन-सौख्य जास्त मिळेल.

खटपट्या 25/07/2025 - 00:48
(आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...) संपुर्ण्र ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवतो आणि संपुर्ण ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवत नाही, असे वाटत नाही. प्रत्येक समाजात अशी काही माणसे असतात नसतात. (ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता.) बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की. पुर्वी ग्रामिण भागात चालत असेल पण आज काल ज्याला कोणाला हवे आहे तो जानवे घालतो. (ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.) असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का? (सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले.) काही अंशी सहमत. ऊत्तरेतले ब्राम्हण देखील परशूरामाला आयकॉन् मानतात का? मुळात महाराष्ट्रातले तरी मानतात का? (नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते) सध्या तरी ब्राम्हण न बघता मराठी माणूस बघून काम देण्याची गरज आहे. बाकी तुम्ही न्युनगंडाच्या फेर्‍यात अडकत आहात असे वाटते आहे. १.मराठी साहीत्य पताका ब्राम्हण समाजाने तेवत ठेवली, नंतर इतर त्यात सामील झाले. २.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी ब्राम्हण लोकांनी योगदान दिले, बलीदान दिले. ३. आभिमान वाटावे अशा मराठी प्रमाण भाषेचे अस्तीत्व साहित्याद्वारे आणि शाळा विद्यालयात अध्यापन करुन टिकवून ठेवले. आताशा शाळामध्ये ब्राम्हण शिक्षकव्रुन्द राहीला नसल्याने मुले प्रमाणभाषा न बोलता हिंदीबटीक धेड्गुजरी भाषा बोलत आहेत. ४. आरक्षणामुळे विविध सरकारी अस्थापनातील नोकर्‍या ब्राम्हण समाजाला मिळेनाशा झाल्यावर याच समाजाने आपापले मार्ग धुंडाळून आपला उत्कर्ष साधला. आजही अमेरिकेत मराठी ब्राम्हण एलिट वर्गात मोडतो. थोडक्यात - निराशेच्या किंवा न्युनगंडाच्या भावनेतून लिहीलेला लेख वाटला.

युयुत्सु 25/07/2025 - 08:19
श्री० खटपट्या तुमचा आयडी आणि लिखाणातला अभिनिवेश बघता तुमचे वय साधारण माझ्या निम्मे असावे असे वाटते, म्हणूनच तुमच्या मताबद्दल आदर आहे. ;) आपण म्हणता की - "बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की." 'परवानगी' शिवाय जानवे घालतात का हे माहित नाही (शूद्र सोडून इतरांना जानव्याचा अधिकार आहे, असे "शूद्र पूर्वी कोण होते" या पुस्तकात वाचले आहे). बरेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर मध्यंतरी भिकबाळी घालू लागले होते, आता ते खुळ कमी झाल्यासारखे वाटते. ग्रामीण भागात उतरंडी अधिक घट्ट असतात, त्यामुळे 'परवानगी' शिवाय म्हणजे बंड करून जानवे घालत असतील असे वाटत नाही. तसेच उतरंडी जाचक झाल्या की रिअ‍ॅकशन येते, त्याची परिणती अधिकार धूडकावून लावण्यात होते, हे आपल्याला माहित असेलच. शिवाय "पात्र व्यक्तीना जानवी वाटणे" आणि "परवनगी शिवाय जानवी घालणे" यात गुणात्मक आहे. त्यावर आपण चिंतन करावे ही विनंती. यात १ली कृती काही प्रमाणात सर्वसमावेशकता आणि खुलेपणा दाखवते आणि दुसरी कृती बंडखोर वृत्ती दाखवते, असे आपल्या लक्षात येईल, याची खात्री आहे. (असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का?) इथे परत आपली गल्ल्त झाली आहे असे वाटते. ब्राह्मण सुधारकांचा अपमान मी करत नसून निरर्थक कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना करणारे सनातनी ब्राह्मण करत आहेत. उदा० गोत्राची पुनर्स्थापना, तसेच मुलीना जास्त शिकवू नये (कारण त्यामुळे मुलांची लगने होत नाहीत) इ० आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मण सुधारकांनी सुधारणा करणे (ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) आणि समाजाने एकत्र येऊन स्वतःमध्ये बदल घडवणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सभ्य आणि संयमी भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष मनःपूर्वक अभिनंदन!

युयुत्सु 25/07/2025 - 08:23
ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) ऐवजी ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला नाही तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे)

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. आणि हो!! मी लोकल फालतु ईंजिनीयरिंग कॉलेजमधुन पदवी घेतली आहे,आणि माझे तसे बरे चालले आहे. पण आजकाल म्हणे आय आय टीचे पदवीधरही बेकार राहतात. कारण त्याना पहिल्याच नोकरीत कोटीचे पॅकेज पाहीजे असते. आधीच मार्केट मध्ये नोकर्‍या कमी असताना ते कोण देणार? असो. बाकी चालु द्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. थोडीशी दुरुस्ती, भैया ही काही जात नव्हे. तुम्ही किमान त्याचे आडनाव पांडे, मिश्रा, शर्मा, दुबे, कनोजिया आहे की पासवान एवढे जरी विचारले असते तर तुम्हाला कदाचित त्याची जात कळाली असती. :)

युयुत्सु 26/07/2025 - 10:15
श्री० राजेंद्र मेहेंदळे तुमचे 'तसे बरे चालले आहे' हे वाचून अतिशय आनंद झाला. तेव्हा मनः पूर्वक अभिनंदन. पण एक गोष्ट मला समजली नाही - ती म्हणजे ब्राह्मणद्वेष (या धाग्याचा विषय) आणि बेकार आय०आय्०टीयन यांचा संबंध काय हे स्पष्ट झालेले नाही. म्हणजे बघा तुमच्या मनात नक्की काहीतरी योजलेले असेल पण ते लिखाणाच्या आवेगात बाहेर पडलेले दिसत नाही. आता माझ्यादृष्टीने बेकार आय०आय्०टीयन, तसेच पी०एच्०डी० होऊनही कारकुनी किंवा शिपायाची नोकरी करावी लागणे हे त्या व्यक्तींचे अपयश मानायचे की बुद्धीमत्ता वाया घालविण्यार्‍या देशाचे, त्यातील समाजाचे आणि सरकारचे अपयश मानायचे हा खरा प्रश्न आहे. आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही. सांगायचे तात्पर्य - जे १ कोटीचा पगार घेण्यासाठी जन्माला आले आहेत त्यांना १ कोटी नाही तरी ५० लाख तरी मिळणे आवश्यक आहे, नाही तर वरील समस्येसारख्या समस्या निर्माण होऊन समाजाचे स्वास्थ्य आणखी बिघडते.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश 27/07/2025 - 14:22
अरे बावळट माणसा. "आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही." तू जे केले होतेस ते इतरांच्या हक्कावर गदा आणणारे होते हे तुझ्यासारख्या क्षुद्रबुद्धीच्या माणसाच्या लक्षात आले नाही हे ग्राह्य आहे पण हे स्वीकार करता येण्या जोगे होते? #बावळट माणूस

ब्राह्मणांनी जात विसर्जित करणे हे ब्राह्मण समाजाच्या कितीही फायद्यासाठी असले तरी आपला त्यात काहीही फायदा नाही हे कुटील राजकारणी ओळखुन आहेत त्यामुळे जिथे तिथे ब्राह्माणांना प्रोवोक (उत्तेजित) करुन एखादा वाद जात पातळीवरुन आणुन त्यात ब्राह्मण(मूळ शब्द बामण) कसे कारस्थानी आहेत हे दाखवणे हेतुपुर्रस्सर घडवले जाते. उदा. सध्या चर्चित असलेल्या छावा चित्रपटाबद्दल. एका राजकारण्याने संभाजी महाराजांची हत्या होण्यामागे मनुवादी होते का? ह्याचा शोध घेतला जावा असे विधान करुन आपली वोटबँक सुरक्षित ठेवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला होता. जेव्हा जेव्हा समाज मॅच्युरिटी दाखवताना दिसतो तेव्हा असे कपटी राजकारणी येनकेन प्रकारेण त्यात मीठाचा खडा घालतात.
ब्राह्मणद्वेष ===== प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत.

रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?

राजेंद्र मेहेंदळे ·

युयुत्सु 05/06/2025 - 18:00
समाजात वाढलेल्या बेपर्वाईची जीवशास्त्रीय चिकीत्सा करणारा लेख मी इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता. जीवशास्त्रीय कारणे समजून घेतली तर या समस्या हाताबाहेर गेल्या आहेत, हे कटुसत्य मान्य करावे लागते. https://www.misalpav.com/node/52557

आय पी एल मधील चेंगराचेंगरी,काळुबाईच्या यात्रेतील भगदाड किंवा रस्त्यावर ह,आणले अपघात याचे कारण केवळ बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पादचारी, बेशिस्त नागरीक आणी डोळेझाक करणारे कायदा सुव्यवस्थेचे मालक. मेलो तरी बेहत्तर, आम्हीं नाही सुधारणार.

मा. महोदय, पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे. दिनांक- 15/04/2024 स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक वेळ- सायंकाळी 6.05 मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो. ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही. पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो. तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.

13 डिसेंबर 2024ला शुक्रवारी मॉर्निंग वॉक करून घरी येताना ठेच लागून तोंडावर पडलो. फ़ूटपाथ वरील फरशी तुटली होती. डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाली लोकांच्या मदतीने उठून घरी आलो सोसायटीच्या समोरच पडल्याने चालत घरी आलो. शेजारच्या कनवाळू डॉक्टर बाईंनी शाश्वत हॉस्पिटलला मला घेऊन गेले व ऍडमिट केले. कॅशलेस.वैद्यकीय विमा होता त्यामुळे पुढील सर्व गोष्टी हॉस्पिटलने केल्या. ऒपरेशन करुन प्लेट मनगटात टाकली. एनेस्थिशिया मधे अजून काही अडचणी आल्या त्यामुळे आयसीयू व व्हेंटिलेटर लावावा लागला

सुक्या 05/06/2025 - 23:22
लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट वाचलेली. ५ प्रश्नांचे एकच उत्तर. तसेच तुमच्या "अपघात झाल्यास कोण जबाबदार?" ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. जबाबदार आहे ती "जनता". मी हे गमतीने नाही तर अगदी सिरियसली बोलतोय. जोपर्यंत भारतीय मुलांना / तरुणांना सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे ह्याचे शिक्षण मिळत नाही तोवर ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. तुम्ही जबाबदारी ढकलुन पोलिस, गावगुण्ड, अतीक्रमण, भ्रष्टाचार यांना कितीही जबाब्दार धरले तरी या सार्‍या समस्येचे मुळ एकच आहे "बेशिस्ती". त्यावर ईलाज एकच आहे. जनतेने शिस्तीत वागावे. फक्त उदाहरणादाखल घ्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपरीवर खायला जे लोक येतात त्यांना तिथे यायला कुणी जबर्दस्ती करते का? मग त्याचे खापर कुणावर फोडणार? जर कुणी तिथे खाल्लेच नाही तर ती टपरी तिथे राहणार नाही. असो. भारतीय लोकांची बेदरकारी फक्त भारतातच नाहीये. परदेशात ही बरेच लोक असेच वागतात. भारतीय लोकांचा सिविक सेंस हा गमतीचा विषय आहे. तीच गत स्वच्छतेची. तेव्हा दुसर्‍यांवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे ईतकाच सल्ला देईन.

In reply to by सुक्या

जनता बेशिस्तीने वागत असल्यास कारवाई चे अधिकार पोलिसांना आहेत. ९० टक्के लोक जर कायदा धाब्यावर बसवत असतील तर अराजक

सौन्दर्य 05/06/2025 - 23:34
आज सर्वच मोठ्या शहरात रस्त्यावर फळे, भाजीपाला विकणार्याची आणि त्यांच्याकडून विकत घेणाऱ्याची संख्या प्रचंड वाढली आहे. हे विक्रेते संपूर्ण फुटपाथ, खुपसा रस्ता अडवून उभे राहतात. मंडईपेक्षा त्यांचा माल स्वस्त मिळत असल्यामुळे मंडई ओस पडलेली असते व रस्ते व्यापलेले असतात. वर सुक्यानी म्हंटल्याप्रमाणे अश्या सर्व विक्रेत्यांवर बहिष्कार घालणे हाच एक मार्ग रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याचा आहे.

विवेकपटाईत 06/06/2025 - 09:58
आपल्या देशातील लोकांना कायद्यांचे पालन न करण्याचे बाळकडू लहानपणा पासून पाजले जाते. एक ही पालक बगीच्यात क्रिकेट खेळू नका गवत खराब होईल असे मुलांना म्हणत नाही. बिना हेलमेट घालून जाणार्‍या अवयस्क तरुणांना त्यांचे आई वडील कधीच जाब विचारत नाही. कचरा कुठे ही फेकला जातो. आज नालीची सफाई झाली असली की दुसर्‍या दिवशी पासून दुकानदार आणि रहवासी नालीत कचरा ओतून ती लवकर पुन्हा भरली जाईल याचा बंदोबस्त करतात. चालत्या गाडीतून, रस्त्यावर, कार्यालयात पानाची पीक ओकली तरी कुणी आक्षेप घेत नाही इत्यादि. जनता ही व्होट बँक असल्याने सरकार ही दुर्लक्ष करते. बाकी या सर्वांचा परिणाम जनतेलच भोगावा लागतो. हिंदीतली "जैसी करनी वैसी भरनी" ही म्हण भारतीय लोकांना तंतोतंत लागू पडते।

सुबोध खरे 06/06/2025 - 10:25
मुघलांचा इतिहास इतक्या विस्तृत प्रमाणात शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्र सविस्तर पणे शिकवणे आवश्यक आहे. दुसर्याच्या त्रासाची अजिबात फिकीर न करणे हे बहुसंख्य वेळेस होणाऱ्या अपघातांचे कारण आहे. मग यात बेशिस्त पार्किंग असो कि उलट दिशेने गाडी चालवणे असो कि सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, किंवा वेळेवर ब्रेकचे सर्व्हिसिंग न करणे असो. डीजे लावून मिरवणूक काढणे, ढोल ताशे वाजवत रस्ता बंद करून वरात/ मिरवणूक नेणे ( यात नवरात्र आणि गणपती विसर्जन येते), मशिदीवर बेफाट आवाजात दिवसात पाच वेळेस अजान देणे हा याच मनोवृत्तीचा परिणाम आहे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे आपल्याला नागरिकशास्त्रात शिकवलेच जात नाही. राज्यसभेच्या निवडणूका कशा होतात, लोकसभेचे सदस्य किती आणि विधानसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याच बरोबर नागरिकांची कर्तव्ये काय हे किमान पाच वर्षे तरी शिकवले गेले पाहिजे. उगाच तीन भाषा आणि कार्यानुभव शिकवण्यापेक्षा या गोष्टी शिकवल्यातर याच मुलांचे आयुष्य पुढे थोडे अधिक सुसह्य होईल. ( त्यांच्या आयुष्यकाळात भारताची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही)

सोसायटी असो वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे. वरच्या मजल्यावर राहणारे मोठ्यांदा आवाज करतात, सतत फर्निचर हलवतात, जोरात गाणी लावतात.. अश्या सततच्या आवाजांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते..म्हणून civic sense हा लहानपणापासूनच बिंबवला पाहिजे, नुसता १० मार्कांकरिता असून काही उपयोग नाही महाराष्ट्र टाइम्स - ॲड. रोहित एरंडे © पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://vedhkaydyacha.blogspot.com/2025/03/blog-post_25.html

स्वधर्म 06/06/2025 - 17:24
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की, - आपण सर्व जगात महान नाही. - आपली संस्कृती सर्वात महान नाही - आपण प्रगत झालो नाही, ते खूप दूर आहे. थोडक्यात आपण खूप मागास समाज आहोत. हे मान्य केले तरच सुधारणेला वाव आहे. असं म्हणतात की प्रश्न आहे हे मान्य करणे हीच प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आहे.

युयुत्सु 05/06/2025 - 18:00
समाजात वाढलेल्या बेपर्वाईची जीवशास्त्रीय चिकीत्सा करणारा लेख मी इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता. जीवशास्त्रीय कारणे समजून घेतली तर या समस्या हाताबाहेर गेल्या आहेत, हे कटुसत्य मान्य करावे लागते. https://www.misalpav.com/node/52557

आय पी एल मधील चेंगराचेंगरी,काळुबाईच्या यात्रेतील भगदाड किंवा रस्त्यावर ह,आणले अपघात याचे कारण केवळ बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पादचारी, बेशिस्त नागरीक आणी डोळेझाक करणारे कायदा सुव्यवस्थेचे मालक. मेलो तरी बेहत्तर, आम्हीं नाही सुधारणार.

मा. महोदय, पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे. दिनांक- 15/04/2024 स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक वेळ- सायंकाळी 6.05 मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो. ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही. पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो. तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.

13 डिसेंबर 2024ला शुक्रवारी मॉर्निंग वॉक करून घरी येताना ठेच लागून तोंडावर पडलो. फ़ूटपाथ वरील फरशी तुटली होती. डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाली लोकांच्या मदतीने उठून घरी आलो सोसायटीच्या समोरच पडल्याने चालत घरी आलो. शेजारच्या कनवाळू डॉक्टर बाईंनी शाश्वत हॉस्पिटलला मला घेऊन गेले व ऍडमिट केले. कॅशलेस.वैद्यकीय विमा होता त्यामुळे पुढील सर्व गोष्टी हॉस्पिटलने केल्या. ऒपरेशन करुन प्लेट मनगटात टाकली. एनेस्थिशिया मधे अजून काही अडचणी आल्या त्यामुळे आयसीयू व व्हेंटिलेटर लावावा लागला

सुक्या 05/06/2025 - 23:22
लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट वाचलेली. ५ प्रश्नांचे एकच उत्तर. तसेच तुमच्या "अपघात झाल्यास कोण जबाबदार?" ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. जबाबदार आहे ती "जनता". मी हे गमतीने नाही तर अगदी सिरियसली बोलतोय. जोपर्यंत भारतीय मुलांना / तरुणांना सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे ह्याचे शिक्षण मिळत नाही तोवर ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. तुम्ही जबाबदारी ढकलुन पोलिस, गावगुण्ड, अतीक्रमण, भ्रष्टाचार यांना कितीही जबाब्दार धरले तरी या सार्‍या समस्येचे मुळ एकच आहे "बेशिस्ती". त्यावर ईलाज एकच आहे. जनतेने शिस्तीत वागावे. फक्त उदाहरणादाखल घ्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपरीवर खायला जे लोक येतात त्यांना तिथे यायला कुणी जबर्दस्ती करते का? मग त्याचे खापर कुणावर फोडणार? जर कुणी तिथे खाल्लेच नाही तर ती टपरी तिथे राहणार नाही. असो. भारतीय लोकांची बेदरकारी फक्त भारतातच नाहीये. परदेशात ही बरेच लोक असेच वागतात. भारतीय लोकांचा सिविक सेंस हा गमतीचा विषय आहे. तीच गत स्वच्छतेची. तेव्हा दुसर्‍यांवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे ईतकाच सल्ला देईन.

In reply to by सुक्या

जनता बेशिस्तीने वागत असल्यास कारवाई चे अधिकार पोलिसांना आहेत. ९० टक्के लोक जर कायदा धाब्यावर बसवत असतील तर अराजक

सौन्दर्य 05/06/2025 - 23:34
आज सर्वच मोठ्या शहरात रस्त्यावर फळे, भाजीपाला विकणार्याची आणि त्यांच्याकडून विकत घेणाऱ्याची संख्या प्रचंड वाढली आहे. हे विक्रेते संपूर्ण फुटपाथ, खुपसा रस्ता अडवून उभे राहतात. मंडईपेक्षा त्यांचा माल स्वस्त मिळत असल्यामुळे मंडई ओस पडलेली असते व रस्ते व्यापलेले असतात. वर सुक्यानी म्हंटल्याप्रमाणे अश्या सर्व विक्रेत्यांवर बहिष्कार घालणे हाच एक मार्ग रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याचा आहे.

विवेकपटाईत 06/06/2025 - 09:58
आपल्या देशातील लोकांना कायद्यांचे पालन न करण्याचे बाळकडू लहानपणा पासून पाजले जाते. एक ही पालक बगीच्यात क्रिकेट खेळू नका गवत खराब होईल असे मुलांना म्हणत नाही. बिना हेलमेट घालून जाणार्‍या अवयस्क तरुणांना त्यांचे आई वडील कधीच जाब विचारत नाही. कचरा कुठे ही फेकला जातो. आज नालीची सफाई झाली असली की दुसर्‍या दिवशी पासून दुकानदार आणि रहवासी नालीत कचरा ओतून ती लवकर पुन्हा भरली जाईल याचा बंदोबस्त करतात. चालत्या गाडीतून, रस्त्यावर, कार्यालयात पानाची पीक ओकली तरी कुणी आक्षेप घेत नाही इत्यादि. जनता ही व्होट बँक असल्याने सरकार ही दुर्लक्ष करते. बाकी या सर्वांचा परिणाम जनतेलच भोगावा लागतो. हिंदीतली "जैसी करनी वैसी भरनी" ही म्हण भारतीय लोकांना तंतोतंत लागू पडते।

सुबोध खरे 06/06/2025 - 10:25
मुघलांचा इतिहास इतक्या विस्तृत प्रमाणात शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्र सविस्तर पणे शिकवणे आवश्यक आहे. दुसर्याच्या त्रासाची अजिबात फिकीर न करणे हे बहुसंख्य वेळेस होणाऱ्या अपघातांचे कारण आहे. मग यात बेशिस्त पार्किंग असो कि उलट दिशेने गाडी चालवणे असो कि सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, किंवा वेळेवर ब्रेकचे सर्व्हिसिंग न करणे असो. डीजे लावून मिरवणूक काढणे, ढोल ताशे वाजवत रस्ता बंद करून वरात/ मिरवणूक नेणे ( यात नवरात्र आणि गणपती विसर्जन येते), मशिदीवर बेफाट आवाजात दिवसात पाच वेळेस अजान देणे हा याच मनोवृत्तीचा परिणाम आहे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे आपल्याला नागरिकशास्त्रात शिकवलेच जात नाही. राज्यसभेच्या निवडणूका कशा होतात, लोकसभेचे सदस्य किती आणि विधानसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याच बरोबर नागरिकांची कर्तव्ये काय हे किमान पाच वर्षे तरी शिकवले गेले पाहिजे. उगाच तीन भाषा आणि कार्यानुभव शिकवण्यापेक्षा या गोष्टी शिकवल्यातर याच मुलांचे आयुष्य पुढे थोडे अधिक सुसह्य होईल. ( त्यांच्या आयुष्यकाळात भारताची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही)

सोसायटी असो वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे. वरच्या मजल्यावर राहणारे मोठ्यांदा आवाज करतात, सतत फर्निचर हलवतात, जोरात गाणी लावतात.. अश्या सततच्या आवाजांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते..म्हणून civic sense हा लहानपणापासूनच बिंबवला पाहिजे, नुसता १० मार्कांकरिता असून काही उपयोग नाही महाराष्ट्र टाइम्स - ॲड. रोहित एरंडे © पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://vedhkaydyacha.blogspot.com/2025/03/blog-post_25.html

स्वधर्म 06/06/2025 - 17:24
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की, - आपण सर्व जगात महान नाही. - आपली संस्कृती सर्वात महान नाही - आपण प्रगत झालो नाही, ते खूप दूर आहे. थोडक्यात आपण खूप मागास समाज आहोत. हे मान्य केले तरच सुधारणेला वाव आहे. असं म्हणतात की प्रश्न आहे हे मान्य करणे हीच प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आहे.
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का? मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे --रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत.

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

शशिकांत ओक ·

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!

कॉपल पांडे जी एस - भाग ३

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 30/05/2025 - 00:26
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर

शशिकांत ओक 02/06/2025 - 00:51
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“

शशिकांत ओक 30/05/2025 - 00:26
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर

शशिकांत ओक 02/06/2025 - 00:51
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“
वायुसेनेतील आठवणी -

कॉपल पांडे जी एस – भाग ३

“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”

"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."

(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”) माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं… दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं.

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

अमरेंद्र बाहुबली ·

बूंद से गई वो हौद से नहीं आती। तुम्ही 2029 पर्यंत मिसळपाववर सर्वत्र घाण करत फिरणार आहात अशी जी स्पष्टोक्ती दिली आहे त्यानंतर असे हजारो लेखन धागे प्रकाशित केले तरी काहीही उपयोग होणार नाहीये आता. 2029 निवडणूक निकालानंतर बोलू :=))))

चामुंडराय 29/04/2025 - 23:19
कडीनिंदा हा हिंदी शब्द आहे ना? की माझंच काही चुकतंय? मराठी प्रेमी आबा ह्यांनी "तीव्र निषेध" न म्हणता "कडीनिंदा" असा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य वाटले.

In reply to by चामुंडराय

भाजपेयींचा आवडता शब्द आहे, त्यांची मजल कडिनिंदा पर्यंतच!

आवडली. अबाच्यां देशभक्तीला राजकीय वास अबांना कमळाबांईचा खुपच त्रास जरा वळून बघा म्हणतो,जरा इतीहास, चाळून बघा म्हणतो. कुणी पेरल्या बाभळी कोण वेचतयं काटे कैच्या कै कवीता पाडायला XX का नाही वाटे उघडा डोळे बघा निट्ट, करून सवरून निगरगट्ट सरदाराने जीव तोडून सांगीतलं,पण नाही कळालं तौंड उघडायला लावू नका,बात निकलेगी तो दुर तलक जागेयी ढुंXची लंगोटी उतर जायेगी. अच्छा है.... बंद मुठ्ठी लाख की,खुल गयी तो......

In reply to by कर्नलतपस्वी

त्याचेच परिणाम आपण सगळे भोगत आहोत... अर्थात्, त्यांनी अद्याप धड, पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यांना हे सगळे काय कळणार?

In reply to by कर्नलतपस्वी

उघडा बंद मुठ्ठी हौद्या चर्चा! काय खरे काय खोटे कळूद्या! कळूद्या भाजपेयी खरे देशप्रेमी की फक्त इंदिरा एकटी?

हे राम....! आता आपण सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. राहिलं शब्दाऐवजी कृतीचा भाग तर, आपण पाकिस्तानातील सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. तसेच, आपल्या देशातील उत्तर प्रदेशातील लोकप्रिय असलेले '४ पीएम' या यूट्यूब चॅनलवरही सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे, या ट्यूब वाहिनीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारला त्यांनी धारेवर धरत थेट मोदी-शहांना लक्ष्य केले होते. अजुन कवीला काय कार्यवाही अपेक्षित आहे ? अवघड हे राव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढेच करू शकतो आपण युट्यूब चॅनल ला बंदी याव नी त्याव! म्हणून म्हटले आहे., कधी मिळणार मायभूमीला “खरा” पुत्र? जो पाकिस्तानला दणका देईल?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवीने आगोदरच स्पष्ट म्हणले आहे, "An Eye for Eye", स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुनर्विलोकन केल्यास लक्षात येईल की कुलंगी कुत्र्या सारखे वारंवार अंगावर धाऊन येतयं,नुसतेच हाड म्हणून भागणार नाही. पेकाटात लाथ घालून कंबरडेच मोडले पाहीजे. संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवून व होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे.

तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... कारण हे लचांड आपल्याच, लाडक्या परमपूज्य गांधी आणि नेहरू यांनी, भारतावर लादले आहे.... आता तर तुम्हाला हे सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही... असो, बाकी कविता आवडली. आता एखादी कविता राजस्थान स्कँडल किंवा ह्याच महिन्यात उघडकीस आलेल्या भोपाळ स्कँडल वर पण येऊ द्या. भारतातील स्त्रियांच्या अब्रूचे कसे धिंडवडे काढल्या गेले, ते पण सांगा....

२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ आधीची बरीच वर्षे भारतातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणर्‍या दहशतवाद्यांच्या भटकळ मोड्युलला २०१३ पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत केले गेले. त्या काळात केंद्रिय गृहमंत्री होते पी चिदंबरम अन सुशिल कुमार शिंदे.

बूंद से गई वो हौद से नहीं आती। तुम्ही 2029 पर्यंत मिसळपाववर सर्वत्र घाण करत फिरणार आहात अशी जी स्पष्टोक्ती दिली आहे त्यानंतर असे हजारो लेखन धागे प्रकाशित केले तरी काहीही उपयोग होणार नाहीये आता. 2029 निवडणूक निकालानंतर बोलू :=))))

चामुंडराय 29/04/2025 - 23:19
कडीनिंदा हा हिंदी शब्द आहे ना? की माझंच काही चुकतंय? मराठी प्रेमी आबा ह्यांनी "तीव्र निषेध" न म्हणता "कडीनिंदा" असा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य वाटले.

In reply to by चामुंडराय

भाजपेयींचा आवडता शब्द आहे, त्यांची मजल कडिनिंदा पर्यंतच!

आवडली. अबाच्यां देशभक्तीला राजकीय वास अबांना कमळाबांईचा खुपच त्रास जरा वळून बघा म्हणतो,जरा इतीहास, चाळून बघा म्हणतो. कुणी पेरल्या बाभळी कोण वेचतयं काटे कैच्या कै कवीता पाडायला XX का नाही वाटे उघडा डोळे बघा निट्ट, करून सवरून निगरगट्ट सरदाराने जीव तोडून सांगीतलं,पण नाही कळालं तौंड उघडायला लावू नका,बात निकलेगी तो दुर तलक जागेयी ढुंXची लंगोटी उतर जायेगी. अच्छा है.... बंद मुठ्ठी लाख की,खुल गयी तो......

In reply to by कर्नलतपस्वी

त्याचेच परिणाम आपण सगळे भोगत आहोत... अर्थात्, त्यांनी अद्याप धड, पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यांना हे सगळे काय कळणार?

In reply to by कर्नलतपस्वी

उघडा बंद मुठ्ठी हौद्या चर्चा! काय खरे काय खोटे कळूद्या! कळूद्या भाजपेयी खरे देशप्रेमी की फक्त इंदिरा एकटी?

हे राम....! आता आपण सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. राहिलं शब्दाऐवजी कृतीचा भाग तर, आपण पाकिस्तानातील सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. तसेच, आपल्या देशातील उत्तर प्रदेशातील लोकप्रिय असलेले '४ पीएम' या यूट्यूब चॅनलवरही सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे, या ट्यूब वाहिनीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारला त्यांनी धारेवर धरत थेट मोदी-शहांना लक्ष्य केले होते. अजुन कवीला काय कार्यवाही अपेक्षित आहे ? अवघड हे राव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढेच करू शकतो आपण युट्यूब चॅनल ला बंदी याव नी त्याव! म्हणून म्हटले आहे., कधी मिळणार मायभूमीला “खरा” पुत्र? जो पाकिस्तानला दणका देईल?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवीने आगोदरच स्पष्ट म्हणले आहे, "An Eye for Eye", स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुनर्विलोकन केल्यास लक्षात येईल की कुलंगी कुत्र्या सारखे वारंवार अंगावर धाऊन येतयं,नुसतेच हाड म्हणून भागणार नाही. पेकाटात लाथ घालून कंबरडेच मोडले पाहीजे. संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवून व होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे.

तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... कारण हे लचांड आपल्याच, लाडक्या परमपूज्य गांधी आणि नेहरू यांनी, भारतावर लादले आहे.... आता तर तुम्हाला हे सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही... असो, बाकी कविता आवडली. आता एखादी कविता राजस्थान स्कँडल किंवा ह्याच महिन्यात उघडकीस आलेल्या भोपाळ स्कँडल वर पण येऊ द्या. भारतातील स्त्रियांच्या अब्रूचे कसे धिंडवडे काढल्या गेले, ते पण सांगा....

२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ आधीची बरीच वर्षे भारतातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणर्‍या दहशतवाद्यांच्या भटकळ मोड्युलला २०१३ पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत केले गेले. त्या काळात केंद्रिय गृहमंत्री होते पी चिदंबरम अन सुशिल कुमार शिंदे.
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ, आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली. २०१५ – गुरदासपूर, ७ ठार, पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी ! २०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले, कडिनिंदा नी निर्बंध…. २०१६ – उरीत १९ जवान मारले, सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले! २०

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

युयुत्सु ·

युयुत्सु 19/04/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु 21/04/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/04/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 01/05/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु 21/04/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 27/04/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 27/04/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु 28/04/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे 01/05/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 02/05/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु 02/05/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे 02/05/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु 30/06/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान 30/06/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 30/06/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे 30/06/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 30/06/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान 01/07/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.

युयुत्सु 19/04/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु 21/04/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/04/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 01/05/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु 21/04/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 27/04/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 27/04/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु 28/04/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे 01/05/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 02/05/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु 02/05/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे 02/05/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु 30/06/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान 30/06/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 30/06/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे 30/06/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 30/06/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान 01/07/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत... ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

कल्पकतेची ऐशीतैशी

युयुत्सु ·

श्रीगुरुजी 09/04/2025 - 09:53
मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी अखेरच्या घटका मोजत असताना कोणीही फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन. असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. सिंगापूर, चीन वगैरे देश भरपूर विकसित आहेत. बाकी नेहमीच्याच दुगाण्या झाडणे सुरू राहू दे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 10:41
असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.> कॅमेरा (कल्पकता, सर्जनशीलताच्या पलिकडे) एक डॉक्युमेंटेशनचे साधन आहे, हे आपल्याला माहित नाही, याचे आश्चर्य वाटले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 11:59
कोणी अखेरच्या घटका मोजत असताना कोणीही फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन.> रंगभूमीवर मृत्यु दाखवला म्हणून भवभूतीला वाळीत टाकणा-यांचे तुम्ही नक्की वंशज असणार याची खात्री आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:25
रंगभूमीवर दिसते ते सत्य नसून अभिनय आहे हे अभिनेत्यांना तसेच प्रेक्षकांनाही माहित असते. आपल्याला माहिती नाही की कांगावा करताय?

श्रीगुरुजी 09/04/2025 - 10:03
या निमित्ताने अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार केविन कार्टरचे स्मरण झाले. आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या राजकीय नेत्यांची कमी नाही. तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की . . . बथ्थड डोक्याच्या अश्याच काही ढुढ्ढाचार्यांमुळे अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार असलेल्या केविन कार्टरला आत्महत्या करावी लागली होती.

In reply to by आंद्रे वडापाव

अज्ञानात च सुख आहे, भक्ती हेच परम सुख आहे ! भक्तांना ज्ञान नकोच असते. एकदम सत्य आहे , पण हे सांगायला कोणा विदेशी तत्त्वज्ञ माणसाचा क्वॉट शोधायची गरज नाही. आपल्या तुकोबांनीच म्हणून ठेवले आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव , मी भक्त तू देव अशी करी ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥१॥ ज्ञान हे साधन आहे, साध्य हे भक्तीच आहे . राम

युयुत्सु 09/04/2025 - 10:46
Creativity is a crime in India. https://www.msn.com/en-in/news/opinion/creativity-is-a-crime-in-india-let-s-accept-vegan-ice-cream-as-the-only-honest-innovation/ar-AA1Cvkc1?ocid=msedgdhp&pc=U531&cvid=e707aa01017a4eecac307074b3c732e4&ei=21

काळजी नसावी. 2029 पर्यंत मिसळपाव वर "असे" लेख लिहिण्याच्या तुमच्या कल्पकतेला पुरेसा वाव आहे . अवांतर : आज एक नवीन म्हण सुचली : म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण फोटोग्राफर सोकावतो =))))

सुबोध खरे 09/04/2025 - 11:15
सर्वच लोक सर्वज्ञ असतात असे नव्हे. पण भारतरत्न लता मंगेशकर यांचा शेवटच्या दिवसांतील गलितगात्र व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक लोकांनाही त्यावर आक्षेप घेतला होता. श्रीमती लता मंगेशकर यांना असे "गलितगात्र" पाहून लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रसन्न हसत्या प्रतिमेस धक्का पोहोचला होता. आपल्या घरातील स्त्रिया सुद्धा घरच्या कपड्यात फोटो काढण्यास नकार का देतात? तर आपली अशी प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून. याला तुम्ही त्यांचे डोके बत्थड आहे असे म्हणाल का? आपल्या दृष्टीने सर्व जग हे वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. म्हणू लग्नाला जाताना तुम्ही घरच्या कपड्यात जाल का? (तुम्ही एखादे वेळेस जाल हि) पण आपल्या मातोश्री किंवा घरातील इतर स्त्रिया जातील का? आपली समाजातील एक प्रतिमा असते त्याला धक्का लागलेला सामान्यपणे कोणालाही पटत नाही. याच कारणासाठी आपल्या मावशानी ज्यांनी आपल्यावर आत्यंतिक प्रेम केले असेल त्यांना आपल्या आजीचा फोटो काढण्यास नकार दिला त्याबद्दल दोष देताय? आपल्या आईचा असा गलितगात्र फोटो लोकंना दाखवावा असे त्यांना वाटत नसेल तर त्यात त्यांची काय चूक आहे? आपण आपल्याच मावश्याना बत्थड ठरवून सार्वजनिक न्यासावर त्यांना दूषणे सुद्धा देता? इतकी हृदयशून्यता पाहायला मिळणे हे विरळाच

श्रीगुरुजी 09/04/2025 - 11:25
बऱ्याच वर्षांपूर्वी इंडिया टुडेने वर्षातील सर्वोत्तम प्रकाशचित्र असा एका प्रकाशचित्राचा गौरव केला होता. दिल्लीतील एका तरूण मुलीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हा खोलीच्या काचेच्या खिडकीतून रडत रडत आत बघणारा तिचा भाछ व तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह त्या प्रकाशचित्रात होते. मला ती प्रकाशचित्रकाराची व्यावसायिक विकृती वाटली होती. त्या कुटुंबाच्या खाजगीपणाचाही त्याने भंग केला होता. केविन कार्टर काय, हा प्रकाशचित्रकार काय किंवा अखेरच्या घटका मोजणाऱ्याचे प्रकाशचित्र काढणाऱ्याचा हट्ट धरणारा काय . . . प्रेताच्या टाळूवरील लोणी ओरपणे म्हणजेच कल्पकता. विरोध केला तर तुम्ही बथ्थड. केविन कार्टरला जनाची नसली तरी मनाची तरी शिल्लक होती.

In reply to by श्रीगुरुजी

अहो ते त्यांच्या सोयीने कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात. मागे मी इथे मिसळपावर वर फ्रान्सिको डे गोया ह्याचे Saturn devouring his son नावाचे अत्यंत प्रसिद्ध चित्र मिपावर टाकले होते ते मिसळपाव संपादकांनी काहीही कारण न दाखवता संपादित केले होते. आता मात्र हा अभिजात कल्पकतेचा धागा प्रशासन संपादित करणार नाही ह्याची खात्री आहे. G

युयुत्सु 09/04/2025 - 11:49
कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात.> कला प्रवाही असल्यामुळे व्याख्या आणि परिमाणे बदलतच राहणार. प्रस्थापित निकषांना ओलांडायचे, धक्के देणे, विचार करायला लावणे हे नवनिर्मितीमध्ये अभिप्रेत असते. The Rape of Proserpina हे बर्निनीचे शिल्प मग फोडून का टाकले जात नाही?

In reply to by युयुत्सु

ह्या शिल्पात रापे चे जसेच्या तसे चित्रीकरण केलेले आहे का ? तुम्हाला कळत नाही की तुम्ही कळून न कळल्यासारखं करता ? तुम्ही तुमच्या मरणासन्न आजीचा फोटो काढण्या ऐवजी तिच्या आजुबाजूचा , औषधांचा, वापरातून गेलेल्या काठीचा, जपमाळेचा , किंवा आजीने जपून ठेवलेल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणीचा असा काहीसा फोटो काढला असता तर मी पैज लाऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या कोणत्या मावशीने अडवले नसते. पण सोडा. तुम्हाला नाही पटणार. तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे. असो. तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:22
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? अगदी बरोबर. कल्पकता हे फक्त अवगुंठन आहे, मूळ उद्देश मोदी, भाजप, हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हाच आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 14:20
श्री० प्रसाद गोडबोले, माझ्या मावशांनी जी चूक केली तीच तुम्ही परत करत आहात - कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही. एका वॅसिली शुल्झेन्को नावाच्या रशियन पेंटरचे आणखी एक चित्र उदा० म्हणून देत आहे. त्याची विक्रीची किंमत २००००-३०००० डॉलर इतकी आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 14:39
कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही. अर्धसत्य. एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे प्रकाशचित्र/चित्र त्या व्यक्तीच्या अनुमतीविना निर्माण करणे अयोग्य आहे. एखादी युवती स्नान करीत असताना तिचे प्रकाशचित्र टिपणे व कलाकाराची उर्मी, इतरांनी यात पडू नये असे सांगून त्याचे समर्थन करणे हे निव्वळ चूक नाही तर गुन्हा सुद्धा आहे. कलाकार असो वा अजून कोणी सोम्या गोम्या . . . समाजबंधने, वैधानिक बंधने पाळणे बंधनकारक आहे.

In reply to by युयुत्सु

तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे. खरेच तुमच्या ह्या असल्या कल्पकतेची ऐशीतैशी =)))) बाकी, तुमच्या दोन्हीही बथथड डोक्याच्या मावशीना माझा नमस्कार कळवा . माझी सहानुभूती आहे त्यांच्याप्रत _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 16:22
गोडबोले आणि गुरुजी आणि इतर सोवळ्या मानसिकतेच्या वर्ल्डप्रेस फोटो या मानाच्या जागतिक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेला फोटो- https://www.worldpressphoto.org/collection/photo-contest/2013/s%C3%B8ren-bidstrup/1

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 16:50
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे. परफेक्ट

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 14:37
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे.> मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात. बरं फोटोग्राफीतले कुणी जाणकार असता तर गोष्ट निराळी होती.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 14:43
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात. संस्कृतीरक्षक, गाईचे शेण हे शब्द आपणच आपल्या लेखात आणले आहेत. कल्पकता हा विषय असता तर त्या विषयाला चिकटून लिहिले असते. पण मुळात या लेखाचा कल्पकता हा विषयच नाही. केवळ भाजप, सनातन हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हा आणि केवळ हाच लेखाचा विषय आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्ही स्वतः तरी तुमचे लेखन वाचता का हो ? पीयूष गोयल ह्यांच्या भाषणाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे तुमच्या लेखात. जो की संपूर्ण पणे गंडलेला आहे. पीयूष गोयल बोलले ते 100% वस्तुस्थिती आहे. त्यावर स्वतंत्रपणे बोलता आले असते पण लेखात पुढे संस्कृती रक्षक , गाय गोबर शेण वगैरे मुद्दे घालून तुम्हीच तुमचा बुरखा फाडला आहे. तुमचा मूळ उद्देश पीयूष गोयल बोलले ते कसे चुकीचे आहे हे दाखवून देणे हा नसून इन जनरल भाजप, अन् हिंदुत्ववादी कसे चुकीचे आहेत हे दाखवून देणे हाच आहे. सोडा आता, उगाच सारवासारव करू नका. बुंद से गयी वो हौद से नहीं आती.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 16:55
स्वत:हून शेण घेऊन आले, मग सारवासारव करणारच. मारे मोठा आव आणला होता कल्पकतेचा. पण उर्मी होती हिंदू, भाजप इ. ला शिव्या द्यायची आणि एक त्या प्रेशरखाली एक बनावट कथा रचून आपला कार्यभाग साधला. पण तो न समजायला सगळेच मिपाकर काही वडापाव खाणारे बथ्थड शेणिक नसतात.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 16:59
गुरूजी एकाही विद्वानाने देशात कल्पकता वाढावी या करता काय करावे यावर न बोलता माझ्याशी वाद घातला यात सगळं आलं. निदान जपजाप्याने कल्पकता वाढते का यावर गोडबोल्यांनी काही प्रकाश टाकावा ही अपेक्षा होती. ती पण निष्फळ ठरली.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:05
प्रारंभ तुम्हीच केलात आणि तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तर मिळाले. कल्पकता हा तुमचा हेतू नव्हताच. असता तर इतर पूर्ण अनावश्यक मुद्दे आणलेच नसते. चित्रगुप्त व अनेक कलाप्रेमी येथे कला या विषयावर लिहितात व त्यांचे मिपावर कौतुकच करतात कारण त्यांचा हेतू कला, कलाप्रेम,.कलाविष्कार हाच असतो व त्याचे प्रकटीकरण करताना ते हळूच आपल्या मनातील अनावश्यक असंबद्ध मुद्दे पुढे रेटत नाहीत.

वामन देशमुख 09/04/2025 - 13:22
अच्च झालं हो युयु बाला. काइ ओत नाइ माऊ, आपन नं त्या केंद्लिय मंत्ली पीयूचं घल उनात बांदू. --- अनेक जाणकार मिपाखरं या वाळवीजन्य धाग्यावर खूपच गांभीर्याने प्रतिसाद देत आहेत म्हणून...

वामन देशमुख 09/04/2025 - 13:25
बाकी, मिपावर शेणात वळवळणारे गोबरवादी दोन किडे सर्वज्ञात आहेत त्यात अजून एकाची भर हेच मागच्या दोन-तीन कल्पक धाग्यांचे फलित - गिलिश कुबेल

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:28
दोन तीन नाही, सहा सात आहेत. त्यातील एक तर आपले गलिच्छ किळसवाणे प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणीपुन्हा पुन्हा टाकतात. परंतु सूज्ञ मिपाकर कणभरही लक्ष देत नाहीत.

अमर विश्वास 09/04/2025 - 14:38
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?>>>>>> बरोब्बर मिपा वर असले दुर्गंधीयुक्त धागे टाकणाऱ्यांची मानसिकता ... यावर जे संशोधन व्हावे अध्यक्षमहोदय

युयुत्सु 09/04/2025 - 16:54
आणि हा माझ्या आजीचा (मावशांना झुगारून त्यांच्या नकळत काढलेला) फोटो. गडबडीत लाढला असल्याने त्याला कलामूल्यनाही, पण डॉक्युमेंटेशन असल्याने भावनिक मूल्य नक्कीच आहे. यात "आक्षेप घेण्यासारखे काय होते" हे मला कोणीही आजतागायत सांगू शकलेले नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:00
तुमच्या बथ्थड डोक्याच्या संस्कृतीरक्षक मावशींना दाखवा. यातील कल्पकता, डॉक्युमेंटेशन इ. सुद्धा समजावून सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 17:04
गुरु़जी, तुम्ही इतका वेळ मुक्ताफळ उधळ्त होता, तेव्हा तुमची पण जबाबदारी तितकीच आहे! चीन आणि सिंगापुरच्या नकाशाकडे बघत राहून कल्पकता विकसित होत असेल तर तसंही सांगा.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:07
धागानिर्माता मी नाही, आपण आहात आणि धाग्याच्या गाभ्यातच कलेच्या अवगुंठनाखाली भरपूर मुक्ताफळे उधळली आहेत व प्रतिसादातूनही उधळत आहात.

In reply to by युयुत्सु

ह्यात काहीही आक्षेप घेण्यासारखे नाहीये हो. आक्षेप तुमच्या शब्दांच्या निवडीवर आहे. माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका. बाकी वर कुठेतरी तुम्ही जपजाप्य वगैरे परत काहीतरी व्यक्तिगत अवांतर टिप्पणी केली आहे म्हणून सांगतो, माझ्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत आहे , मी त्यांना भेटायला गेल्यावर मात्र त्यांचा चेहरा उजळून निघतो, मनस्वी हास्य येते. तेव्हा मी त्यांचे फोटो काढतो अन् त्यांना दाखवतो, नातवंडांच्या सोबत त्यांचे फोटो काढतो अन् तेही दाखवतो. माझ्या बालपणीच्या, नातवंडांच्या बालपणीच्या गप्पा मारतो. इतकेच नव्हे तर आजुबाजूच्या इतरही जर्जर वृद्धांसोबत बोलतो गप्पा मारतो. उगाच त्याला कलात्मकता अन् डॉक्युमेंटशन वगैरे लेबल लावत बसत नाही. आणि त्यांच्या सहवासात असताना नुसतं राम ह्या शब्दात किती आनंद आहे ह्याची प्रचिती मलाही येते अन् त्यांनाही येते. It's all perfect . It's all Ram. He is beautiful. पण तुम्हाला ते कळणार नाही. बालपणापासून लाडावून ठेवलेले पूर्वग्रह अन् अभिनिवेश हे गळून पडायला वार्धक्यासारखा दुसरा मित्र नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 18:30
माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका. यांनी आपल्या "याचा बंदोबस्त कोण करणार" या चीनच्या नकाशाच्या धाग्यातही संपूर्ण अनावश्यक असलेले शेण, गोमूत्र इ. आणून आपला मूळ हेतू प्रकट केला होता. एकंदरीत यांना शेण, गोमूत्र इ. ची अतोनात आवड दिसते. काहीतरी विषय पकडायचा आणि त्यात पूर्णपणे अनावश्यक, असंबंधित असे शेण, गोमूत्र, हिंदू संस्कृती, भाजप इ. मुद्दे घुसडून शेणाने तोंड माखून घ्यायचे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असावे.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 09/04/2025 - 21:01
माझ्यासारख्या तिर्‍हाइताला आजीचा फोटो चांगला वाटत असला, तरी मावश्यांवर जे काही संस्कार झालेले असतील, आणि त्यातून ज्या काही समजुती त्यांच्या मनात घर करून असतील, त्याबद्दल आपण काय बोलणार ? मी जेंव्हाही एकाद्या अंत्ययात्रेला जातो, तेंव्हा जळणार्‍या चितेचे, शोकमग्न लोकांचे, त्या परिसराचे उत्तम फोटो काढले जाऊ शकतात हे जाणवते, पण ते मृत व्यक्तीच्या परिवारातील लोकांना अशिष्टपणाचे वाटेल, या विचाराने ते मी टाळत आलेलो आहे. बाकी कलात्मकता वगैरे विषय वेगळा आहे. कलात्मकता ही फार जटिल, काहीशी गूढ आणि सातत्याने बदलत रहाणारी संकल्पना असल्याने तिची काटेकोर व्याख्या कुणालाच करता येणार नाही, कुणाला कशात ती जाणवेल, तर कुणाला आणखी कश्यात. असो. रच्याकने, आजच सकाळी "याद न जाये, बीते दिनों की' हे 'दिल एक मंदिर' मधले गाणे ऐकत असताना काही जुन्या आठवणी जागृत होऊन मी अतिशय भावविव्हल झालो होतो. तेवढ्यात सुचले की आपण आपला या अवस्थेतला फोटो काढावा. मग मोबाईल जुळवून सेल्फी काढायला घेतली, पण त्या प्रयत्नात ती भावविव्हलता ओसरून गेलेली होती. ('फोटो काढावा असे सुचणे' यातच ती संपली, असे म्हणता येईल) असे क्षण टिपणे - तेही स्वतःबद्दलचे, हे फारच अवघड काम असल्याचे जाणवले. याद ना जाये, बीते दिनों की.... रफी/शैलेन्द्र/ शंकर जयकिशनः https://youtu.be/CYodWERGaro?si=UZtFXtzjUVeCXjp1

चित्रगुप्त 09/04/2025 - 21:20
एकाद्या कलावंताची 'कलात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल, हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईलमुळे समोरचे दृश्य तात्काळ टिपून घेणे शक्य झालेले असले, तरी विविध कारणांमुळे ते जमेलच, असे नाही. माझा आजचा अनुभव आणि युयुत्सु यांनी वर्णिलेला प्रसंग, ही दोन्ही याचीच उदाहरणे आहेत. बाकी,
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही. फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
-- हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती. -- एकाद्या घटनेकडे निर्लिप्त- त्रयस्थतेने बघून ती शब्दात/चित्रात्/फोटोत मांडणे, ही कलावंताची भूमिका असावी.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु 10/04/2025 - 07:48
हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती. "पोपट मेला आहे" हे सांगायला बंदी आहे का?

माहितगार 09/04/2025 - 21:44
"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा या लेखात कंसेंट पर्सनल बाऊण्ड्री" इत्यादीचे महत्व वर्णन केले आहे. हा लेख आणि आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या आज्जीचा फोटोचा आग्रह या परस्पर विरोधी दृष्टीकोणांना युयुत्सु कसे reconciliate करु इछितात ते जाणून घेणे आवडेल.

युयुत्सु 10/04/2025 - 07:47
आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या श्री० माहितगार, आजीची परवानगी नव्हती असे मी कुठे लिहीले आहे? आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. ती चांगली होती तेव्हा ती आम्हाला भरपुर फोटो काढू द्यायची. ती माझी आणि आजीची शेवटची भेट ठरली. मी जास्त लिहीत नाही...

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 08:45
".. आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. .." अशा स्थितीत तिच्या बद्दलच्या निर्णयांचा पहिला अधिकार तिच्या मुला मुलींना की नातवंडांना ?

In reply to by माहितगार

युयुत्सु 10/04/2025 - 08:57
तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असूनही मी देणार नाही, कारण ते अनेकांसाठी गैरसोईचे असेल. शिवाय घरातील अनेक गोष्टी चव्हाट्यावर येतील, जे मलाही नको आहे. आजी--आजोबा मुलांपेक्षा नातवंडांवर जास्त प्रेम करतात, तेव्हा नातवंडाच्या आणि त्यांच्या नात्याचा आदर ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. सदर फोटोमुळे कुणाचीही गैरसोय होणार नव्हती (जे फोटोमुळे पुरेसे सिद्ध झाले आहे), ते कृपया निरर्थक मुद्दे काढू नयेत, ही विनंती...

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 09:14
कायेना युयुत्सु, तुमचा कसा फोटोग्राफीचा अभ्यास आहे, तसा माझा कायदा आणि पुर्वानुमती विषयाचा जरा जरासा अभ्यास आहे (अर्थशास्त्राचा पण आहे पण त्याकडे आपण नंतर येऊ). माझ्या आज्जीवर माझे लाख प्रेम आहे गैरसोय पण नाही आहे; माझ्या आज्जी निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसताना पण माझे वडील काका आणि माझ्या आत्त्या त्यांचा फोटो घेऊ नको म्हणून सांगतात. कायदेशीर दृष्ट्या मला त्यांच्या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा कोणता अधिकार पोहचतो?

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 10/04/2025 - 08:33
हा हा हा! "वेगळा विचार करायची क्षमता" ही कल्पकतेसाठी आवश्यक अट आहे. ही क्षमता पोथीनीष्ठांना, भक्ताना, मागास विचाराच्या संस्कृती रक्षकांना लोकांना त्रासदायक ठरते हे वरील प्रतिसादांवरून परत एकदा सिद्ध झाले - "वेगळा विचार करायची क्षमता" समाजात निर्माण कशी करायची यावर कुणाकडेही उत्तरे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांचा आवाज सध्याच्या काळात कायम दाबला जाईल. सबब - पोपट मेला आहे हे सत्य आहे!

In reply to by युयुत्सु

धन्यवाद ह्या प्रतिसादावरून सिद्ध झाले की तुम्हाला कल्पकता ह्या विषयावर बोलायचेच नव्हते, तुमचा मूळ अजेंडा तुमच्या पूर्वग्रह विचारसरणीने दूषित झालेल्या विचारांच्या मते जे पोथीनीष्ठ, भक्त, मागास विचाराच्या संस्कृती रक्षक वगैरे अर्थात भाजप, मोदी, आणि हिंदू धर्मावर टीका करणे हाच होता. अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते. आणि आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच. १=१ २=२ असो. तुम्ही तुमच्या अंतरंगात जे आहे ते लिहित रहा. आम्ही आमच्या अंतरंगात जे आहे , पोथी, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म, "राम" ते लिहित राहतो . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सेम इनपुट = > सेम आउटपुट इनपुट = > नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस => सेम आउटपुट हेन्स " नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस " हीं काही जणांची कल्पकता ... हे राम ... उठालेंरें बाबा ... लेकिन मेरेको नै ...

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/04/2025 - 15:54
अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते.
-- शंभर टक्के निखळ सत्य.... म्हणूनच,
आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच.

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 09:28
अभिव्यक्तीचा पोपट एकदा प्रकाशित केल्यावर तुम्ही रजा घेत पोपट मेलाय म्हटलेतरी त्याला उडवण्याच्या प्रेममय प्रतिसाद अभिव्यक्ती करणे वाचक-श्रोत्यांना आवडू शकते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:50
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविल्यानंतर त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेच्या शुकाच्या अकाली मृत्युनंतर भावपूर्ण श्रद्धांजली!

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:13
शेवटच्या घटका मोजत असलेल्या आजीचे प्रकाशचित्र घेणे म्हणजे कल्पकतेची परमावधी आणि त्यास विरोध करणारे म्हणजे कल्पकतेस विरोध करणारे पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे संस्कृतीरक्षक . . . हे नवीन ज्ञान प्राप्त जाहले. बाकी प्रकाशचित्रास विरोध आणि कल्पकता व त्या अनुषंगाने संस्कृतीरक्षक, भाजप, सनातन इ. चा बादरायण संबंध जोडला तसाच काहीही संबंध नसलेला पोपट आणून ठेवला. चित्रगुप्त या कलाकाराने सौम्य व स्पष्ट शब्दात कानउघाडणी करूनही मर्कट आपला रंगहट्ट त्यागण्यास अनिघ्छुक आहे.

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:45
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविणे आणि त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेस २१ तोफांची मानवंदना!

ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी मला मुलगा झाला, त्याचा फोटो काढू नये म्हणून फर्मान सुटले, पण मला तर स्टेटसला फोटो ठेवायचा होता, मग मी असा फोटो काढला, घरातल्या सगळ्यांना आवडला नी त्यानीदेखील स्टेट्सला ठेवला.

कंजूस 10/04/2025 - 12:59
अमरेंद्रची कल्पकता आवडली. लेखाच्या विषयावर बोलायचे तर फोटो काढणाऱ्यांनाच नको असेल तर विषय संपतो. एखादी आजी नेहमीच फोटोसाठी उत्सुक असेल आणि तिचे अगोदरचे फोटो असतील तर फोटो ही तिच्यासाठी नवी गोष्ट नसते. तर अशा आजारपणात तिचा एकटीचाच फोटो न काढता सर्वांबरोबर फोटो काढता आला असता. मुलं मुली नातवंडं धरून एक फोटो. बाकी राजकारण चर्चा चालू दे. त्याचा विरोध अथवा सहमती दर्शवत नाही.

In reply to by कंजूस

सहमत. काही वेळा घरातल्या लोकाना फक्त विशिष्ट व्यक्तीचाच फोटो घेतलेला आवडत नाही. सगळ्यांना घेऊन फोटो काढला असता तर त्याना आवडले असते, मोदी आईला भेटायला जायचे तेव्हा कुटुंबातील इतरांना घरातून हाकलले जायचे, फक्त आई, मोदी मी कॅमेरा, एवढ्याच गोष्टी असायच्या, घरातले वैतागले होते, एक इंटरविव मध्ये सांगत होते ली मोदी येणार असले की आमचे हाल व्ह्यायाचे, कधी जातील असे व्हायचे!

श्रीगुरुजी 10/04/2025 - 13:17
पितळ उघडे पडल्याने धागाकर्त्याने धाग्यावरून काढता पाय घेतला आहे. परंतु मागे उभे असलेले धागाकर्त्याचे भक्तगण डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळहात पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी . . . एकसुरात गात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सत्यं वदन् यदि नरः, न खलु रोचते जनान्धानाम्। वैरिणि ते परिशुद्धे, दोषं सन्ति विचिन्वन्ति॥

कंजूस 10/04/2025 - 15:01
कुटुंबातील बऱ्याच जणांचा एकत्र फोटो काढल्याने एक फायदा होतो. आताची मोठी माणसं लहानपणी कशी दिसत होती किंवा आताची कच्चीबच्ची पंधरा वर्षांनी कशी दिसतील ते एक रेकाॅर्ड होतं. म्हाताऱ्यांचे फोटो काढण्यासाठी..त्यांना काम द्यावं (सुटीत दोरा ओवणे, कुंडीतील झाडांना पाणी देणे, नातीची वेणी घालणे, नातवाकडून मोबाईल शिकणे वगैरे) किंवा आइस्क्रीम खायला देऊन फोटो काढावा. चांगले हावभाव मिळतात.

माहितगार 11/04/2025 - 08:28
प्रिंट हे भाजपा विरोधी विचारधारेचे माध्यम आहे. त्यात करनजीत कौर यांचा लेख आला आहे. टिकाच असली तरी टिका करण्याची पद्धत जबाबदार वाटते. पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. पॉलीटी़कल र्हेटॉरीक मध्ये न आणता स्वतंत्र चर्चा धागा काढावा एवढा महत्वाचा हा विषय. गोयलांनी टिका सामान्य इंडस्ट्रीअलीस्टवर केली नाही बिलिनियरांची नवी पिढी उच्च तंत्रज्ञाना मध्ये गुंतवणुकीकडे लक्ष देत नाही अशी टिका आहे म्हणजे जेणे करुन भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते. टिकाही करा पण उपरोक्त धागा लेखात आणि चर्चेत नेमके काय चालले होते?

युयुत्सु 11/04/2025 - 09:22
पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते तुम्ही जसे कायद्याचे अभ्यासक आहात तसा मी क्रिएटीव्हीटीचा अभ्यासक आहे. माझ्या कुवतीनुसार मी क्रिएटीव्हीटीचा चेताविज्ञान ते सांस्कृतिक या मोठ्यापटावर अभ्यास करायचा प्रयत्न करतो. क्रिएटीव्हीटी मग ती उच्चतंत्रज्ञानातील असो किंवा कलेतील असो - आडात नसेल तर पोह-यात येत नाही या उक्ती प्रमाणे पोषक वातावरण नसेल तर विकसित होत नाही. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात क्रिएटीव्हीटी येण्यासाठी अगोदर आजुबाजुच्या समाजाच्या दैनंदिन व्यवहारात ती यावी लागते. तरच ती विशिष्ट क्षेत्रात येऊ शकते. तुमच्या आजुबाजुला जर स्टिम्युलेटींग वातावरण असेल तर तुमच्यावर ते संस्कार होऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्टिम्युलेटींग करायची शक्यता वाढते... मुक्तपणा हा सर्जनशीलतेच्या विकासासाठी प्राथमिक आवश्यक घटक आहे. हा मुक्तपणा आज देशात आहे का तर त्याचे उत्तर नाही, असे द्यावे लागते. कल्पक उत्तरे शोधायच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या मांडली गेलेली कल्पना कितीही निरर्थक वाटली तरी ती नोंदविण्याची, तिची दखल घ्यायची पद्धत असते. आपल्याकडे पदाचा, सत्तेचा ताकदीचा वापर करून गप्प बसविण्याकडे (तुला/तुम्हाला काही कळत नाही असे म्हणून) कल असतो. मी जेव्हा मुक्तपणा अभिप्रेत आहे असे म्हटले, तेव्हा वर वानगीदाखल जी उदा० दिली त्यांच्या तोडीचा मुक्तपणा मलाअभिप्रेत आहे. अशा कलाकृती भारतात कुणी निर्माण करू शकेल का? तर नाही. मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 11/04/2025 - 09:56
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे. स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी. अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.

In reply to by युयुत्सु

रामचंद्र 12/04/2025 - 22:36
कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही पण नियमातून पळवाटा काढणे आणि भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग यात आपल्या देशातील लोकांनी प्रचंड कल्पकता दाखवली आहे असं नाही का तुम्हाला वाटत?

मी आज्जीला सांभाळतो पण एखादा फोटो आता घेऊद्या अशी विनंती बथ्थड डोक्याच्या मावशांकडे केली असती तर कदाचित काढून दिला असता.पण त्या बथ्थड डोक्याच्या मावशाना वाटलं असेल हा उंटावरून शेळ्या हाकतोय.

काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स” (lawrence of arabia) हा १९६२ सालचा अतिशय सुंदर सिनेमा पाहिला! त्यात एका टोळीचा प्रमुख अमेरिकन छायाचित्रकाराला नेहमी तलवार दाखवून म्हणतो फोटो नाही फोटो नाही! :)

वामन देशमुख 13/04/2025 - 16:39
काय ठरलं मग शेवटी? ज्या देशातील स्टॉक मार्केटातून धागाकर्ते पैसे कमावतात तो भारत हा जगातला सर्वाधिक कल्पनादरिद्री देश आहे की नाही? बरं, कल्पनापूर्ण देश कोणता? समाजवादी वेनेझुएला?

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु 14/04/2025 - 10:17
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि इथे "उजवी बुरशी" ए० आय० सुरूवातीच्या मर्यांदावर अजून आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करते आहे. ए० आय० चे नवनवे अवतात काय करू शकतात हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलिकड्चे आहे! लवकर शहाणे व्हा! नुकत्याच एका पाहणीत असे सध्या अस्तित्वात असलेले जवळ्जवळ सर्व ए०आय० "डावीकडे" झुकलेले आहेत असे लक्षात आले आहे. भारताचा ए० आय० (जेव्हाकेव्हा येईल तेव्हा) उजवी कडे झुकलेला असेल का, याची मला उत्सूकता आहेच.

In reply to by युयुत्सु

एकंदरीत भारतातील परिस्तिथी बघता... भारतात स्वतःचा 'ए आय' निर्माण होईल याची शक्यता मला कमी वाटते ... "ए आय" व्हावा अशी इच्छाशक्ती दिसत नाही ... आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच "मिरवणं" चालू राहील...

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 21/04/2025 - 20:35
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.

सुबोध खरे 14/04/2025 - 11:36
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या भारताने UPI हि प्रणाली विकसित करून व्यवस्थित पणे त्याचा विस्तार करून जगभरात अग्रभागी नाव कमावलं. पण चिदंबरम साहेबांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक अशा एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणून निरगाठ बांधून बसले आहेत. त्यांना कोण समजावणार?. अशा अनेक गोष्टी आहेत. नाविक हि जी पी एस प्रणाली काली म्हणजे KILO AMPERE LINEAR INJECTOR Directed-Energy Weapons DAPO धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर. हि गोष्ट अनेकांच्या विस्मरणात गेली असेल. पण ३५० रुपये महिना तीन वर्षा साठी ज्यात १० पैशात १५ सेकंद टॉक टाइम आणि भ्रमणध्वनी फुकट अशा या योजने मुळे तळागाळातील लोकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आला हि वस्तुस्थिती डोळ्याआड करता येणार नाही. आणि त्यामुळे भारतात मोबाईल क्रांती आली.आज भारतात साधारण ८५ % लोकांकडे भ्रमणध्वनी आहे. दरडोई उत्पन्नाशी तुलना केल्यास हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही. आज रिलायन्स जियोने फुकट विश्वचषकाचे प्रसारण करून बाकी सर्व स्टार सोनी सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचे धाबे दणाणले. यात कल्पकता नाही असे म्हणणाऱ्यांची किंवा करावी तितकी थोडी आहे. जिओ आणि एअरटेल यांनी वायर आणि फिक्स्ड वायर लेस क्रांती आणून जगभरात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला आहे भारतात कल्पकता नाही म्हणणारे त्यावरच असे लेख पाडण्याचे काम करत आहेत Mobile data in India is the third cheapest in the world. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात ( शारीरिक बद्धकोष्ठता मध्ये पोटात वात फिरतो तसेच )

युयुत्सु 14/04/2025 - 11:43
ज्या लोकांचा ऊर किरकोळ अचिव्हमेंण्टने भरून येतो त्यांनी खालील क्लीप बघावी आणी "टेंपल इकॉनॉमी" आणि "पेटंट इकॉनॉमी" यावर मनन चिंतन करावे. https://www.youtube.com/watch?v=JMHuVIE4Jk8

In reply to by युयुत्सु

आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच आजचे "मिरवणं" चालू राहील...

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 14/04/2025 - 12:04
असं कसं? गटारातून गॅस नळीने काढून स्टोव्ह पेटवून चहा बनवून विक्री करणे, ट्यूबमध्ये गॅस नेऊन शेतातील पंप चालवणे अशा कल्पक शोधांचे जनक पेटंट घेत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे. "वसुधैव कुटुंबकम" हेच त्यांचे एकमेव पेटंट!

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 14/04/2025 - 12:10
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात

श्रीगुरुजी 09/04/2025 - 09:53
मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी अखेरच्या घटका मोजत असताना कोणीही फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन. असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. सिंगापूर, चीन वगैरे देश भरपूर विकसित आहेत. बाकी नेहमीच्याच दुगाण्या झाडणे सुरू राहू दे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 10:41
असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.> कॅमेरा (कल्पकता, सर्जनशीलताच्या पलिकडे) एक डॉक्युमेंटेशनचे साधन आहे, हे आपल्याला माहित नाही, याचे आश्चर्य वाटले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 11:59
कोणी अखेरच्या घटका मोजत असताना कोणीही फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन.> रंगभूमीवर मृत्यु दाखवला म्हणून भवभूतीला वाळीत टाकणा-यांचे तुम्ही नक्की वंशज असणार याची खात्री आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:25
रंगभूमीवर दिसते ते सत्य नसून अभिनय आहे हे अभिनेत्यांना तसेच प्रेक्षकांनाही माहित असते. आपल्याला माहिती नाही की कांगावा करताय?

श्रीगुरुजी 09/04/2025 - 10:03
या निमित्ताने अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार केविन कार्टरचे स्मरण झाले. आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या राजकीय नेत्यांची कमी नाही. तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की . . . बथ्थड डोक्याच्या अश्याच काही ढुढ्ढाचार्यांमुळे अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार असलेल्या केविन कार्टरला आत्महत्या करावी लागली होती.

In reply to by आंद्रे वडापाव

अज्ञानात च सुख आहे, भक्ती हेच परम सुख आहे ! भक्तांना ज्ञान नकोच असते. एकदम सत्य आहे , पण हे सांगायला कोणा विदेशी तत्त्वज्ञ माणसाचा क्वॉट शोधायची गरज नाही. आपल्या तुकोबांनीच म्हणून ठेवले आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव , मी भक्त तू देव अशी करी ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥१॥ ज्ञान हे साधन आहे, साध्य हे भक्तीच आहे . राम

युयुत्सु 09/04/2025 - 10:46
Creativity is a crime in India. https://www.msn.com/en-in/news/opinion/creativity-is-a-crime-in-india-let-s-accept-vegan-ice-cream-as-the-only-honest-innovation/ar-AA1Cvkc1?ocid=msedgdhp&pc=U531&cvid=e707aa01017a4eecac307074b3c732e4&ei=21

काळजी नसावी. 2029 पर्यंत मिसळपाव वर "असे" लेख लिहिण्याच्या तुमच्या कल्पकतेला पुरेसा वाव आहे . अवांतर : आज एक नवीन म्हण सुचली : म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण फोटोग्राफर सोकावतो =))))

सुबोध खरे 09/04/2025 - 11:15
सर्वच लोक सर्वज्ञ असतात असे नव्हे. पण भारतरत्न लता मंगेशकर यांचा शेवटच्या दिवसांतील गलितगात्र व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक लोकांनाही त्यावर आक्षेप घेतला होता. श्रीमती लता मंगेशकर यांना असे "गलितगात्र" पाहून लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रसन्न हसत्या प्रतिमेस धक्का पोहोचला होता. आपल्या घरातील स्त्रिया सुद्धा घरच्या कपड्यात फोटो काढण्यास नकार का देतात? तर आपली अशी प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून. याला तुम्ही त्यांचे डोके बत्थड आहे असे म्हणाल का? आपल्या दृष्टीने सर्व जग हे वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. म्हणू लग्नाला जाताना तुम्ही घरच्या कपड्यात जाल का? (तुम्ही एखादे वेळेस जाल हि) पण आपल्या मातोश्री किंवा घरातील इतर स्त्रिया जातील का? आपली समाजातील एक प्रतिमा असते त्याला धक्का लागलेला सामान्यपणे कोणालाही पटत नाही. याच कारणासाठी आपल्या मावशानी ज्यांनी आपल्यावर आत्यंतिक प्रेम केले असेल त्यांना आपल्या आजीचा फोटो काढण्यास नकार दिला त्याबद्दल दोष देताय? आपल्या आईचा असा गलितगात्र फोटो लोकंना दाखवावा असे त्यांना वाटत नसेल तर त्यात त्यांची काय चूक आहे? आपण आपल्याच मावश्याना बत्थड ठरवून सार्वजनिक न्यासावर त्यांना दूषणे सुद्धा देता? इतकी हृदयशून्यता पाहायला मिळणे हे विरळाच

श्रीगुरुजी 09/04/2025 - 11:25
बऱ्याच वर्षांपूर्वी इंडिया टुडेने वर्षातील सर्वोत्तम प्रकाशचित्र असा एका प्रकाशचित्राचा गौरव केला होता. दिल्लीतील एका तरूण मुलीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हा खोलीच्या काचेच्या खिडकीतून रडत रडत आत बघणारा तिचा भाछ व तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह त्या प्रकाशचित्रात होते. मला ती प्रकाशचित्रकाराची व्यावसायिक विकृती वाटली होती. त्या कुटुंबाच्या खाजगीपणाचाही त्याने भंग केला होता. केविन कार्टर काय, हा प्रकाशचित्रकार काय किंवा अखेरच्या घटका मोजणाऱ्याचे प्रकाशचित्र काढणाऱ्याचा हट्ट धरणारा काय . . . प्रेताच्या टाळूवरील लोणी ओरपणे म्हणजेच कल्पकता. विरोध केला तर तुम्ही बथ्थड. केविन कार्टरला जनाची नसली तरी मनाची तरी शिल्लक होती.

In reply to by श्रीगुरुजी

अहो ते त्यांच्या सोयीने कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात. मागे मी इथे मिसळपावर वर फ्रान्सिको डे गोया ह्याचे Saturn devouring his son नावाचे अत्यंत प्रसिद्ध चित्र मिपावर टाकले होते ते मिसळपाव संपादकांनी काहीही कारण न दाखवता संपादित केले होते. आता मात्र हा अभिजात कल्पकतेचा धागा प्रशासन संपादित करणार नाही ह्याची खात्री आहे. G

युयुत्सु 09/04/2025 - 11:49
कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात.> कला प्रवाही असल्यामुळे व्याख्या आणि परिमाणे बदलतच राहणार. प्रस्थापित निकषांना ओलांडायचे, धक्के देणे, विचार करायला लावणे हे नवनिर्मितीमध्ये अभिप्रेत असते. The Rape of Proserpina हे बर्निनीचे शिल्प मग फोडून का टाकले जात नाही?

In reply to by युयुत्सु

ह्या शिल्पात रापे चे जसेच्या तसे चित्रीकरण केलेले आहे का ? तुम्हाला कळत नाही की तुम्ही कळून न कळल्यासारखं करता ? तुम्ही तुमच्या मरणासन्न आजीचा फोटो काढण्या ऐवजी तिच्या आजुबाजूचा , औषधांचा, वापरातून गेलेल्या काठीचा, जपमाळेचा , किंवा आजीने जपून ठेवलेल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणीचा असा काहीसा फोटो काढला असता तर मी पैज लाऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या कोणत्या मावशीने अडवले नसते. पण सोडा. तुम्हाला नाही पटणार. तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे. असो. तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:22
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? अगदी बरोबर. कल्पकता हे फक्त अवगुंठन आहे, मूळ उद्देश मोदी, भाजप, हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हाच आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 14:20
श्री० प्रसाद गोडबोले, माझ्या मावशांनी जी चूक केली तीच तुम्ही परत करत आहात - कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही. एका वॅसिली शुल्झेन्को नावाच्या रशियन पेंटरचे आणखी एक चित्र उदा० म्हणून देत आहे. त्याची विक्रीची किंमत २००००-३०००० डॉलर इतकी आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 14:39
कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही. अर्धसत्य. एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे प्रकाशचित्र/चित्र त्या व्यक्तीच्या अनुमतीविना निर्माण करणे अयोग्य आहे. एखादी युवती स्नान करीत असताना तिचे प्रकाशचित्र टिपणे व कलाकाराची उर्मी, इतरांनी यात पडू नये असे सांगून त्याचे समर्थन करणे हे निव्वळ चूक नाही तर गुन्हा सुद्धा आहे. कलाकार असो वा अजून कोणी सोम्या गोम्या . . . समाजबंधने, वैधानिक बंधने पाळणे बंधनकारक आहे.

In reply to by युयुत्सु

तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे. खरेच तुमच्या ह्या असल्या कल्पकतेची ऐशीतैशी =)))) बाकी, तुमच्या दोन्हीही बथथड डोक्याच्या मावशीना माझा नमस्कार कळवा . माझी सहानुभूती आहे त्यांच्याप्रत _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 16:22
गोडबोले आणि गुरुजी आणि इतर सोवळ्या मानसिकतेच्या वर्ल्डप्रेस फोटो या मानाच्या जागतिक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेला फोटो- https://www.worldpressphoto.org/collection/photo-contest/2013/s%C3%B8ren-bidstrup/1

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 16:50
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे. परफेक्ट

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 09/04/2025 - 14:37
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ? आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे.> मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात. बरं फोटोग्राफीतले कुणी जाणकार असता तर गोष्ट निराळी होती.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 14:43
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात. संस्कृतीरक्षक, गाईचे शेण हे शब्द आपणच आपल्या लेखात आणले आहेत. कल्पकता हा विषय असता तर त्या विषयाला चिकटून लिहिले असते. पण मुळात या लेखाचा कल्पकता हा विषयच नाही. केवळ भाजप, सनातन हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हा आणि केवळ हाच लेखाचा विषय आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्ही स्वतः तरी तुमचे लेखन वाचता का हो ? पीयूष गोयल ह्यांच्या भाषणाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे तुमच्या लेखात. जो की संपूर्ण पणे गंडलेला आहे. पीयूष गोयल बोलले ते 100% वस्तुस्थिती आहे. त्यावर स्वतंत्रपणे बोलता आले असते पण लेखात पुढे संस्कृती रक्षक , गाय गोबर शेण वगैरे मुद्दे घालून तुम्हीच तुमचा बुरखा फाडला आहे. तुमचा मूळ उद्देश पीयूष गोयल बोलले ते कसे चुकीचे आहे हे दाखवून देणे हा नसून इन जनरल भाजप, अन् हिंदुत्ववादी कसे चुकीचे आहेत हे दाखवून देणे हाच आहे. सोडा आता, उगाच सारवासारव करू नका. बुंद से गयी वो हौद से नहीं आती.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 16:55
स्वत:हून शेण घेऊन आले, मग सारवासारव करणारच. मारे मोठा आव आणला होता कल्पकतेचा. पण उर्मी होती हिंदू, भाजप इ. ला शिव्या द्यायची आणि एक त्या प्रेशरखाली एक बनावट कथा रचून आपला कार्यभाग साधला. पण तो न समजायला सगळेच मिपाकर काही वडापाव खाणारे बथ्थड शेणिक नसतात.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 16:59
गुरूजी एकाही विद्वानाने देशात कल्पकता वाढावी या करता काय करावे यावर न बोलता माझ्याशी वाद घातला यात सगळं आलं. निदान जपजाप्याने कल्पकता वाढते का यावर गोडबोल्यांनी काही प्रकाश टाकावा ही अपेक्षा होती. ती पण निष्फळ ठरली.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:05
प्रारंभ तुम्हीच केलात आणि तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तर मिळाले. कल्पकता हा तुमचा हेतू नव्हताच. असता तर इतर पूर्ण अनावश्यक मुद्दे आणलेच नसते. चित्रगुप्त व अनेक कलाप्रेमी येथे कला या विषयावर लिहितात व त्यांचे मिपावर कौतुकच करतात कारण त्यांचा हेतू कला, कलाप्रेम,.कलाविष्कार हाच असतो व त्याचे प्रकटीकरण करताना ते हळूच आपल्या मनातील अनावश्यक असंबद्ध मुद्दे पुढे रेटत नाहीत.

वामन देशमुख 09/04/2025 - 13:22
अच्च झालं हो युयु बाला. काइ ओत नाइ माऊ, आपन नं त्या केंद्लिय मंत्ली पीयूचं घल उनात बांदू. --- अनेक जाणकार मिपाखरं या वाळवीजन्य धाग्यावर खूपच गांभीर्याने प्रतिसाद देत आहेत म्हणून...

वामन देशमुख 09/04/2025 - 13:25
बाकी, मिपावर शेणात वळवळणारे गोबरवादी दोन किडे सर्वज्ञात आहेत त्यात अजून एकाची भर हेच मागच्या दोन-तीन कल्पक धाग्यांचे फलित - गिलिश कुबेल

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी 09/04/2025 - 13:28
दोन तीन नाही, सहा सात आहेत. त्यातील एक तर आपले गलिच्छ किळसवाणे प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणीपुन्हा पुन्हा टाकतात. परंतु सूज्ञ मिपाकर कणभरही लक्ष देत नाहीत.

अमर विश्वास 09/04/2025 - 14:38
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?>>>>>> बरोब्बर मिपा वर असले दुर्गंधीयुक्त धागे टाकणाऱ्यांची मानसिकता ... यावर जे संशोधन व्हावे अध्यक्षमहोदय

युयुत्सु 09/04/2025 - 16:54
आणि हा माझ्या आजीचा (मावशांना झुगारून त्यांच्या नकळत काढलेला) फोटो. गडबडीत लाढला असल्याने त्याला कलामूल्यनाही, पण डॉक्युमेंटेशन असल्याने भावनिक मूल्य नक्कीच आहे. यात "आक्षेप घेण्यासारखे काय होते" हे मला कोणीही आजतागायत सांगू शकलेले नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:00
तुमच्या बथ्थड डोक्याच्या संस्कृतीरक्षक मावशींना दाखवा. यातील कल्पकता, डॉक्युमेंटेशन इ. सुद्धा समजावून सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 09/04/2025 - 17:04
गुरु़जी, तुम्ही इतका वेळ मुक्ताफळ उधळ्त होता, तेव्हा तुमची पण जबाबदारी तितकीच आहे! चीन आणि सिंगापुरच्या नकाशाकडे बघत राहून कल्पकता विकसित होत असेल तर तसंही सांगा.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 09/04/2025 - 17:07
धागानिर्माता मी नाही, आपण आहात आणि धाग्याच्या गाभ्यातच कलेच्या अवगुंठनाखाली भरपूर मुक्ताफळे उधळली आहेत व प्रतिसादातूनही उधळत आहात.

In reply to by युयुत्सु

ह्यात काहीही आक्षेप घेण्यासारखे नाहीये हो. आक्षेप तुमच्या शब्दांच्या निवडीवर आहे. माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका. बाकी वर कुठेतरी तुम्ही जपजाप्य वगैरे परत काहीतरी व्यक्तिगत अवांतर टिप्पणी केली आहे म्हणून सांगतो, माझ्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत आहे , मी त्यांना भेटायला गेल्यावर मात्र त्यांचा चेहरा उजळून निघतो, मनस्वी हास्य येते. तेव्हा मी त्यांचे फोटो काढतो अन् त्यांना दाखवतो, नातवंडांच्या सोबत त्यांचे फोटो काढतो अन् तेही दाखवतो. माझ्या बालपणीच्या, नातवंडांच्या बालपणीच्या गप्पा मारतो. इतकेच नव्हे तर आजुबाजूच्या इतरही जर्जर वृद्धांसोबत बोलतो गप्पा मारतो. उगाच त्याला कलात्मकता अन् डॉक्युमेंटशन वगैरे लेबल लावत बसत नाही. आणि त्यांच्या सहवासात असताना नुसतं राम ह्या शब्दात किती आनंद आहे ह्याची प्रचिती मलाही येते अन् त्यांनाही येते. It's all perfect . It's all Ram. He is beautiful. पण तुम्हाला ते कळणार नाही. बालपणापासून लाडावून ठेवलेले पूर्वग्रह अन् अभिनिवेश हे गळून पडायला वार्धक्यासारखा दुसरा मित्र नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 09/04/2025 - 18:30
माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका. यांनी आपल्या "याचा बंदोबस्त कोण करणार" या चीनच्या नकाशाच्या धाग्यातही संपूर्ण अनावश्यक असलेले शेण, गोमूत्र इ. आणून आपला मूळ हेतू प्रकट केला होता. एकंदरीत यांना शेण, गोमूत्र इ. ची अतोनात आवड दिसते. काहीतरी विषय पकडायचा आणि त्यात पूर्णपणे अनावश्यक, असंबंधित असे शेण, गोमूत्र, हिंदू संस्कृती, भाजप इ. मुद्दे घुसडून शेणाने तोंड माखून घ्यायचे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असावे.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 09/04/2025 - 21:01
माझ्यासारख्या तिर्‍हाइताला आजीचा फोटो चांगला वाटत असला, तरी मावश्यांवर जे काही संस्कार झालेले असतील, आणि त्यातून ज्या काही समजुती त्यांच्या मनात घर करून असतील, त्याबद्दल आपण काय बोलणार ? मी जेंव्हाही एकाद्या अंत्ययात्रेला जातो, तेंव्हा जळणार्‍या चितेचे, शोकमग्न लोकांचे, त्या परिसराचे उत्तम फोटो काढले जाऊ शकतात हे जाणवते, पण ते मृत व्यक्तीच्या परिवारातील लोकांना अशिष्टपणाचे वाटेल, या विचाराने ते मी टाळत आलेलो आहे. बाकी कलात्मकता वगैरे विषय वेगळा आहे. कलात्मकता ही फार जटिल, काहीशी गूढ आणि सातत्याने बदलत रहाणारी संकल्पना असल्याने तिची काटेकोर व्याख्या कुणालाच करता येणार नाही, कुणाला कशात ती जाणवेल, तर कुणाला आणखी कश्यात. असो. रच्याकने, आजच सकाळी "याद न जाये, बीते दिनों की' हे 'दिल एक मंदिर' मधले गाणे ऐकत असताना काही जुन्या आठवणी जागृत होऊन मी अतिशय भावविव्हल झालो होतो. तेवढ्यात सुचले की आपण आपला या अवस्थेतला फोटो काढावा. मग मोबाईल जुळवून सेल्फी काढायला घेतली, पण त्या प्रयत्नात ती भावविव्हलता ओसरून गेलेली होती. ('फोटो काढावा असे सुचणे' यातच ती संपली, असे म्हणता येईल) असे क्षण टिपणे - तेही स्वतःबद्दलचे, हे फारच अवघड काम असल्याचे जाणवले. याद ना जाये, बीते दिनों की.... रफी/शैलेन्द्र/ शंकर जयकिशनः https://youtu.be/CYodWERGaro?si=UZtFXtzjUVeCXjp1

चित्रगुप्त 09/04/2025 - 21:20
एकाद्या कलावंताची 'कलात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल, हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईलमुळे समोरचे दृश्य तात्काळ टिपून घेणे शक्य झालेले असले, तरी विविध कारणांमुळे ते जमेलच, असे नाही. माझा आजचा अनुभव आणि युयुत्सु यांनी वर्णिलेला प्रसंग, ही दोन्ही याचीच उदाहरणे आहेत. बाकी,
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही. फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
-- हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती. -- एकाद्या घटनेकडे निर्लिप्त- त्रयस्थतेने बघून ती शब्दात/चित्रात्/फोटोत मांडणे, ही कलावंताची भूमिका असावी.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु 10/04/2025 - 07:48
हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती. "पोपट मेला आहे" हे सांगायला बंदी आहे का?

माहितगार 09/04/2025 - 21:44
"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा या लेखात कंसेंट पर्सनल बाऊण्ड्री" इत्यादीचे महत्व वर्णन केले आहे. हा लेख आणि आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या आज्जीचा फोटोचा आग्रह या परस्पर विरोधी दृष्टीकोणांना युयुत्सु कसे reconciliate करु इछितात ते जाणून घेणे आवडेल.

युयुत्सु 10/04/2025 - 07:47
आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या श्री० माहितगार, आजीची परवानगी नव्हती असे मी कुठे लिहीले आहे? आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. ती चांगली होती तेव्हा ती आम्हाला भरपुर फोटो काढू द्यायची. ती माझी आणि आजीची शेवटची भेट ठरली. मी जास्त लिहीत नाही...

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 08:45
".. आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. .." अशा स्थितीत तिच्या बद्दलच्या निर्णयांचा पहिला अधिकार तिच्या मुला मुलींना की नातवंडांना ?

In reply to by माहितगार

युयुत्सु 10/04/2025 - 08:57
तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असूनही मी देणार नाही, कारण ते अनेकांसाठी गैरसोईचे असेल. शिवाय घरातील अनेक गोष्टी चव्हाट्यावर येतील, जे मलाही नको आहे. आजी--आजोबा मुलांपेक्षा नातवंडांवर जास्त प्रेम करतात, तेव्हा नातवंडाच्या आणि त्यांच्या नात्याचा आदर ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. सदर फोटोमुळे कुणाचीही गैरसोय होणार नव्हती (जे फोटोमुळे पुरेसे सिद्ध झाले आहे), ते कृपया निरर्थक मुद्दे काढू नयेत, ही विनंती...

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 09:14
कायेना युयुत्सु, तुमचा कसा फोटोग्राफीचा अभ्यास आहे, तसा माझा कायदा आणि पुर्वानुमती विषयाचा जरा जरासा अभ्यास आहे (अर्थशास्त्राचा पण आहे पण त्याकडे आपण नंतर येऊ). माझ्या आज्जीवर माझे लाख प्रेम आहे गैरसोय पण नाही आहे; माझ्या आज्जी निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसताना पण माझे वडील काका आणि माझ्या आत्त्या त्यांचा फोटो घेऊ नको म्हणून सांगतात. कायदेशीर दृष्ट्या मला त्यांच्या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा कोणता अधिकार पोहचतो?

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 10/04/2025 - 08:33
हा हा हा! "वेगळा विचार करायची क्षमता" ही कल्पकतेसाठी आवश्यक अट आहे. ही क्षमता पोथीनीष्ठांना, भक्ताना, मागास विचाराच्या संस्कृती रक्षकांना लोकांना त्रासदायक ठरते हे वरील प्रतिसादांवरून परत एकदा सिद्ध झाले - "वेगळा विचार करायची क्षमता" समाजात निर्माण कशी करायची यावर कुणाकडेही उत्तरे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांचा आवाज सध्याच्या काळात कायम दाबला जाईल. सबब - पोपट मेला आहे हे सत्य आहे!

In reply to by युयुत्सु

धन्यवाद ह्या प्रतिसादावरून सिद्ध झाले की तुम्हाला कल्पकता ह्या विषयावर बोलायचेच नव्हते, तुमचा मूळ अजेंडा तुमच्या पूर्वग्रह विचारसरणीने दूषित झालेल्या विचारांच्या मते जे पोथीनीष्ठ, भक्त, मागास विचाराच्या संस्कृती रक्षक वगैरे अर्थात भाजप, मोदी, आणि हिंदू धर्मावर टीका करणे हाच होता. अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते. आणि आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच. १=१ २=२ असो. तुम्ही तुमच्या अंतरंगात जे आहे ते लिहित रहा. आम्ही आमच्या अंतरंगात जे आहे , पोथी, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म, "राम" ते लिहित राहतो . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सेम इनपुट = > सेम आउटपुट इनपुट = > नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस => सेम आउटपुट हेन्स " नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस " हीं काही जणांची कल्पकता ... हे राम ... उठालेंरें बाबा ... लेकिन मेरेको नै ...

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/04/2025 - 15:54
अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते.
-- शंभर टक्के निखळ सत्य.... म्हणूनच,
आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच.

In reply to by युयुत्सु

माहितगार 10/04/2025 - 09:28
अभिव्यक्तीचा पोपट एकदा प्रकाशित केल्यावर तुम्ही रजा घेत पोपट मेलाय म्हटलेतरी त्याला उडवण्याच्या प्रेममय प्रतिसाद अभिव्यक्ती करणे वाचक-श्रोत्यांना आवडू शकते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:50
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविल्यानंतर त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेच्या शुकाच्या अकाली मृत्युनंतर भावपूर्ण श्रद्धांजली!

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:13
शेवटच्या घटका मोजत असलेल्या आजीचे प्रकाशचित्र घेणे म्हणजे कल्पकतेची परमावधी आणि त्यास विरोध करणारे म्हणजे कल्पकतेस विरोध करणारे पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे संस्कृतीरक्षक . . . हे नवीन ज्ञान प्राप्त जाहले. बाकी प्रकाशचित्रास विरोध आणि कल्पकता व त्या अनुषंगाने संस्कृतीरक्षक, भाजप, सनातन इ. चा बादरायण संबंध जोडला तसाच काहीही संबंध नसलेला पोपट आणून ठेवला. चित्रगुप्त या कलाकाराने सौम्य व स्पष्ट शब्दात कानउघाडणी करूनही मर्कट आपला रंगहट्ट त्यागण्यास अनिघ्छुक आहे.

श्रीगुरुजी 10/04/2025 - 09:45
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविणे आणि त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेस २१ तोफांची मानवंदना!

ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी मला मुलगा झाला, त्याचा फोटो काढू नये म्हणून फर्मान सुटले, पण मला तर स्टेटसला फोटो ठेवायचा होता, मग मी असा फोटो काढला, घरातल्या सगळ्यांना आवडला नी त्यानीदेखील स्टेट्सला ठेवला.

कंजूस 10/04/2025 - 12:59
अमरेंद्रची कल्पकता आवडली. लेखाच्या विषयावर बोलायचे तर फोटो काढणाऱ्यांनाच नको असेल तर विषय संपतो. एखादी आजी नेहमीच फोटोसाठी उत्सुक असेल आणि तिचे अगोदरचे फोटो असतील तर फोटो ही तिच्यासाठी नवी गोष्ट नसते. तर अशा आजारपणात तिचा एकटीचाच फोटो न काढता सर्वांबरोबर फोटो काढता आला असता. मुलं मुली नातवंडं धरून एक फोटो. बाकी राजकारण चर्चा चालू दे. त्याचा विरोध अथवा सहमती दर्शवत नाही.

In reply to by कंजूस

सहमत. काही वेळा घरातल्या लोकाना फक्त विशिष्ट व्यक्तीचाच फोटो घेतलेला आवडत नाही. सगळ्यांना घेऊन फोटो काढला असता तर त्याना आवडले असते, मोदी आईला भेटायला जायचे तेव्हा कुटुंबातील इतरांना घरातून हाकलले जायचे, फक्त आई, मोदी मी कॅमेरा, एवढ्याच गोष्टी असायच्या, घरातले वैतागले होते, एक इंटरविव मध्ये सांगत होते ली मोदी येणार असले की आमचे हाल व्ह्यायाचे, कधी जातील असे व्हायचे!

श्रीगुरुजी 10/04/2025 - 13:17
पितळ उघडे पडल्याने धागाकर्त्याने धाग्यावरून काढता पाय घेतला आहे. परंतु मागे उभे असलेले धागाकर्त्याचे भक्तगण डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळहात पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी . . . एकसुरात गात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सत्यं वदन् यदि नरः, न खलु रोचते जनान्धानाम्। वैरिणि ते परिशुद्धे, दोषं सन्ति विचिन्वन्ति॥

कंजूस 10/04/2025 - 15:01
कुटुंबातील बऱ्याच जणांचा एकत्र फोटो काढल्याने एक फायदा होतो. आताची मोठी माणसं लहानपणी कशी दिसत होती किंवा आताची कच्चीबच्ची पंधरा वर्षांनी कशी दिसतील ते एक रेकाॅर्ड होतं. म्हाताऱ्यांचे फोटो काढण्यासाठी..त्यांना काम द्यावं (सुटीत दोरा ओवणे, कुंडीतील झाडांना पाणी देणे, नातीची वेणी घालणे, नातवाकडून मोबाईल शिकणे वगैरे) किंवा आइस्क्रीम खायला देऊन फोटो काढावा. चांगले हावभाव मिळतात.

माहितगार 11/04/2025 - 08:28
प्रिंट हे भाजपा विरोधी विचारधारेचे माध्यम आहे. त्यात करनजीत कौर यांचा लेख आला आहे. टिकाच असली तरी टिका करण्याची पद्धत जबाबदार वाटते. पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. पॉलीटी़कल र्हेटॉरीक मध्ये न आणता स्वतंत्र चर्चा धागा काढावा एवढा महत्वाचा हा विषय. गोयलांनी टिका सामान्य इंडस्ट्रीअलीस्टवर केली नाही बिलिनियरांची नवी पिढी उच्च तंत्रज्ञाना मध्ये गुंतवणुकीकडे लक्ष देत नाही अशी टिका आहे म्हणजे जेणे करुन भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते. टिकाही करा पण उपरोक्त धागा लेखात आणि चर्चेत नेमके काय चालले होते?

युयुत्सु 11/04/2025 - 09:22
पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते तुम्ही जसे कायद्याचे अभ्यासक आहात तसा मी क्रिएटीव्हीटीचा अभ्यासक आहे. माझ्या कुवतीनुसार मी क्रिएटीव्हीटीचा चेताविज्ञान ते सांस्कृतिक या मोठ्यापटावर अभ्यास करायचा प्रयत्न करतो. क्रिएटीव्हीटी मग ती उच्चतंत्रज्ञानातील असो किंवा कलेतील असो - आडात नसेल तर पोह-यात येत नाही या उक्ती प्रमाणे पोषक वातावरण नसेल तर विकसित होत नाही. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात क्रिएटीव्हीटी येण्यासाठी अगोदर आजुबाजुच्या समाजाच्या दैनंदिन व्यवहारात ती यावी लागते. तरच ती विशिष्ट क्षेत्रात येऊ शकते. तुमच्या आजुबाजुला जर स्टिम्युलेटींग वातावरण असेल तर तुमच्यावर ते संस्कार होऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्टिम्युलेटींग करायची शक्यता वाढते... मुक्तपणा हा सर्जनशीलतेच्या विकासासाठी प्राथमिक आवश्यक घटक आहे. हा मुक्तपणा आज देशात आहे का तर त्याचे उत्तर नाही, असे द्यावे लागते. कल्पक उत्तरे शोधायच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या मांडली गेलेली कल्पना कितीही निरर्थक वाटली तरी ती नोंदविण्याची, तिची दखल घ्यायची पद्धत असते. आपल्याकडे पदाचा, सत्तेचा ताकदीचा वापर करून गप्प बसविण्याकडे (तुला/तुम्हाला काही कळत नाही असे म्हणून) कल असतो. मी जेव्हा मुक्तपणा अभिप्रेत आहे असे म्हटले, तेव्हा वर वानगीदाखल जी उदा० दिली त्यांच्या तोडीचा मुक्तपणा मलाअभिप्रेत आहे. अशा कलाकृती भारतात कुणी निर्माण करू शकेल का? तर नाही. मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 11/04/2025 - 09:56
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे. स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी. अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.

In reply to by युयुत्सु

रामचंद्र 12/04/2025 - 22:36
कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही पण नियमातून पळवाटा काढणे आणि भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग यात आपल्या देशातील लोकांनी प्रचंड कल्पकता दाखवली आहे असं नाही का तुम्हाला वाटत?

मी आज्जीला सांभाळतो पण एखादा फोटो आता घेऊद्या अशी विनंती बथ्थड डोक्याच्या मावशांकडे केली असती तर कदाचित काढून दिला असता.पण त्या बथ्थड डोक्याच्या मावशाना वाटलं असेल हा उंटावरून शेळ्या हाकतोय.

काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स” (lawrence of arabia) हा १९६२ सालचा अतिशय सुंदर सिनेमा पाहिला! त्यात एका टोळीचा प्रमुख अमेरिकन छायाचित्रकाराला नेहमी तलवार दाखवून म्हणतो फोटो नाही फोटो नाही! :)

वामन देशमुख 13/04/2025 - 16:39
काय ठरलं मग शेवटी? ज्या देशातील स्टॉक मार्केटातून धागाकर्ते पैसे कमावतात तो भारत हा जगातला सर्वाधिक कल्पनादरिद्री देश आहे की नाही? बरं, कल्पनापूर्ण देश कोणता? समाजवादी वेनेझुएला?

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु 14/04/2025 - 10:17
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि इथे "उजवी बुरशी" ए० आय० सुरूवातीच्या मर्यांदावर अजून आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करते आहे. ए० आय० चे नवनवे अवतात काय करू शकतात हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलिकड्चे आहे! लवकर शहाणे व्हा! नुकत्याच एका पाहणीत असे सध्या अस्तित्वात असलेले जवळ्जवळ सर्व ए०आय० "डावीकडे" झुकलेले आहेत असे लक्षात आले आहे. भारताचा ए० आय० (जेव्हाकेव्हा येईल तेव्हा) उजवी कडे झुकलेला असेल का, याची मला उत्सूकता आहेच.

In reply to by युयुत्सु

एकंदरीत भारतातील परिस्तिथी बघता... भारतात स्वतःचा 'ए आय' निर्माण होईल याची शक्यता मला कमी वाटते ... "ए आय" व्हावा अशी इच्छाशक्ती दिसत नाही ... आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच "मिरवणं" चालू राहील...

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 21/04/2025 - 20:35
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.

सुबोध खरे 14/04/2025 - 11:36
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या भारताने UPI हि प्रणाली विकसित करून व्यवस्थित पणे त्याचा विस्तार करून जगभरात अग्रभागी नाव कमावलं. पण चिदंबरम साहेबांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक अशा एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणून निरगाठ बांधून बसले आहेत. त्यांना कोण समजावणार?. अशा अनेक गोष्टी आहेत. नाविक हि जी पी एस प्रणाली काली म्हणजे KILO AMPERE LINEAR INJECTOR Directed-Energy Weapons DAPO धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर. हि गोष्ट अनेकांच्या विस्मरणात गेली असेल. पण ३५० रुपये महिना तीन वर्षा साठी ज्यात १० पैशात १५ सेकंद टॉक टाइम आणि भ्रमणध्वनी फुकट अशा या योजने मुळे तळागाळातील लोकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आला हि वस्तुस्थिती डोळ्याआड करता येणार नाही. आणि त्यामुळे भारतात मोबाईल क्रांती आली.आज भारतात साधारण ८५ % लोकांकडे भ्रमणध्वनी आहे. दरडोई उत्पन्नाशी तुलना केल्यास हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही. आज रिलायन्स जियोने फुकट विश्वचषकाचे प्रसारण करून बाकी सर्व स्टार सोनी सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचे धाबे दणाणले. यात कल्पकता नाही असे म्हणणाऱ्यांची किंवा करावी तितकी थोडी आहे. जिओ आणि एअरटेल यांनी वायर आणि फिक्स्ड वायर लेस क्रांती आणून जगभरात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला आहे भारतात कल्पकता नाही म्हणणारे त्यावरच असे लेख पाडण्याचे काम करत आहेत Mobile data in India is the third cheapest in the world. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात ( शारीरिक बद्धकोष्ठता मध्ये पोटात वात फिरतो तसेच )

युयुत्सु 14/04/2025 - 11:43
ज्या लोकांचा ऊर किरकोळ अचिव्हमेंण्टने भरून येतो त्यांनी खालील क्लीप बघावी आणी "टेंपल इकॉनॉमी" आणि "पेटंट इकॉनॉमी" यावर मनन चिंतन करावे. https://www.youtube.com/watch?v=JMHuVIE4Jk8

In reply to by युयुत्सु

आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच आजचे "मिरवणं" चालू राहील...

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 14/04/2025 - 12:04
असं कसं? गटारातून गॅस नळीने काढून स्टोव्ह पेटवून चहा बनवून विक्री करणे, ट्यूबमध्ये गॅस नेऊन शेतातील पंप चालवणे अशा कल्पक शोधांचे जनक पेटंट घेत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे. "वसुधैव कुटुंबकम" हेच त्यांचे एकमेव पेटंट!

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 14/04/2025 - 12:10
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत.

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका