मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही चुका, काही विसंगती..

आजी ·

विजुभाऊ 15/01/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो 15/01/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड 15/01/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!

विजुभाऊ 15/01/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो 15/01/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड 15/01/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो. विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं. प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

केशर : गाथा आणि दंतकथा - ३ (ग्रीस)

टर्मीनेटर ·

आपले संशोधन व विषयाची मांडणी बघता आपल्याला विद्यावाचस्पती ही मुक्त मिपा विद्यापीठाने मानद उपाधी द्यायला हवी. अप्रतिम कृबु चित्रे व लेखांकन. धन्यवाद.

प्रचेतस 19/10/2024 - 06:24
हा भागही जबरदस्त, नुसतं केशर आणि त्याचे उत्पादन असे न लिहिता त्या त्या देशातील केशराचा इतिहास, तिथल्या समृद्ध खाद्यजीवनातील त्याचे महत्व, याशिवाय त्याचे औषधी उपयोग अशा विविध अंगांचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवत आहात.

आपले संशोधन व विषयाची मांडणी बघता आपल्याला विद्यावाचस्पती ही मुक्त मिपा विद्यापीठाने मानद उपाधी द्यायला हवी. अप्रतिम कृबु चित्रे व लेखांकन. धन्यवाद.

प्रचेतस 19/10/2024 - 06:24
हा भागही जबरदस्त, नुसतं केशर आणि त्याचे उत्पादन असे न लिहिता त्या त्या देशातील केशराचा इतिहास, तिथल्या समृद्ध खाद्यजीवनातील त्याचे महत्व, याशिवाय त्याचे औषधी उपयोग अशा विविध अंगांचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवत आहात.
Greece The Love of Crocus and Smilax ह्या ग्रीक दंतकथेचे मराठीत शब्दांकन: कोणे एके काळी ग्रीस मध्ये 'क्रोकस' नावाचा देखणा तरुण आणि 'स्मिलॅक्स' नावाची एक अप्सरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)

टर्मीनेटर ·

In reply to by कंजूस

विकिपीडियावर डोनेशन मागत आहेत. विकिपीडिया बंद झाल्यास कायप्पावर आणी सोमी वरील प्रकांड पंडित कमी होतील. बंद झाल्यास एक ज्ञानाचा स्त्रोत आटेल. बंद न होओ हेच परमेश्वराजवळ मागणे.

कंजूस 16/10/2024 - 17:07
विकीपिडियावर स्वतंत्रपणे लेख लिहिता येत नाहीत. म्हणजे माहितीचे संकलन करून जागोजागी पुरावे ठेवावे लागतात. शिवाय मुक्तपीठ असल्याने लेखांत वारंवार सुधारणा येतात आणि त्या खोडल्याही जातात. त्यामुळे यास पर्याय हवाच. ( अवांतर झाले आहे, मान्य)

In reply to by कंजूस

विकिपीडियावर डोनेशन मागत आहेत. विकिपीडिया बंद झाल्यास कायप्पावर आणी सोमी वरील प्रकांड पंडित कमी होतील. बंद झाल्यास एक ज्ञानाचा स्त्रोत आटेल. बंद न होओ हेच परमेश्वराजवळ मागणे.

कंजूस 16/10/2024 - 17:07
विकीपिडियावर स्वतंत्रपणे लेख लिहिता येत नाहीत. म्हणजे माहितीचे संकलन करून जागोजागी पुरावे ठेवावे लागतात. शिवाय मुक्तपीठ असल्याने लेखांत वारंवार सुधारणा येतात आणि त्या खोडल्याही जातात. त्यामुळे यास पर्याय हवाच. ( अवांतर झाले आहे, मान्य)
1

"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:

कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.

केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)

टर्मीनेटर ·

श्वेता२४ 14/10/2024 - 15:34
नुकत्याच संपन्न झालेल्या काश्मीर सहली मध्ये पांपोरे या भागातील शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन याविषयी माहिती घेतली होती. मस्त होणार आहे लेखमाला याबद्दल काही शंका नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

जवाहर टनल पार करून पिरपंजाल च्या पायथ्याशी काझी कुंड आणी अवती भवती केशर ची भरपूर शेती होत होती. आता माहीत नाही.

कंजूस 14/10/2024 - 17:11
मायबोलीवरचे यावरचे भाग अगोदरच वाचून झाले आहेत. चांगले संकलन चित्रांसह आवडले. पुढच्या लेखासाठी विषय- गुलाब त्यासाठी भटकंती करावी लागेल. आणि ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करणारच. मी गुलाबावर खूप वाचन केले आहे. आताचा यावर्षीचा गुलाबाचा ( सुवासिक हां) हंगाम संपला आहे. तोपर्यंत 'पान' हा विषय घेता येईल. यातले सर्वोत्तम मघई पान म्हणतात ते बिहारमधून थंडीमध्ये बाजारात येते. इतर वेळी कोलकाता पान (बिहारचेच) खपते.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 16/10/2024 - 05:46
दुबईतील दुकानदाराने वेगवेगळ्या किमतीचे केशर दाखवले होते तेवहा स्वस्तातील म्हणून एक मोठा डबा काढलला यात पुंजके चाय पुंजके होते , आणि अर्थात ते त्या मानाने स्वस्त होते स्वस्त नसते तर असे मोठ्या डब्यात ठेवले नसते ( भारताबाहेरील भारतीय दुकानात चांगले केशर कोणते तर ते बहुतेकदा कडी कुलुपात ठेवलेले असते ( स्वस्त वाले काऊंटर जवळ टांगत ठेवलेले असते )

सौंदाळा 15/10/2024 - 11:10
भारीच, उत्सुकता म्हणून पूर्वी केशराची माहीती वाचली होती. हल्ली पण पुण्यात एकाने कंटेनरमधे केशराची शेती केली आणि भरघोस उत्पन्न मिळवले अशी बातमी (फोटोसकट) वाचली होती.

वामन देशमुख 16/10/2024 - 15:59
हिंग पुराणानंतरची केशर गाथा वाचत आहे. लेख आवडतात हे म्हणणे फारच banal आहे; लेखांचा आस्वाद घेतो आहे. --- केशर ही माझी अत्यंत आवडती किराणा वस्तू आहे. उत्तम प्रतीच्या अफगाण केशराचा सुवास मन प्रसन्न करतो. साखरभात, पुलाव, बासुंदी, श्रीखंड, बदाम-दूध, विडा, अष्टगंध... केशराचा वापर होणाऱ्या पदार्थही यादी लांबलचक आहे.

श्वेता२४ 14/10/2024 - 15:34
नुकत्याच संपन्न झालेल्या काश्मीर सहली मध्ये पांपोरे या भागातील शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन याविषयी माहिती घेतली होती. मस्त होणार आहे लेखमाला याबद्दल काही शंका नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

जवाहर टनल पार करून पिरपंजाल च्या पायथ्याशी काझी कुंड आणी अवती भवती केशर ची भरपूर शेती होत होती. आता माहीत नाही.

कंजूस 14/10/2024 - 17:11
मायबोलीवरचे यावरचे भाग अगोदरच वाचून झाले आहेत. चांगले संकलन चित्रांसह आवडले. पुढच्या लेखासाठी विषय- गुलाब त्यासाठी भटकंती करावी लागेल. आणि ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करणारच. मी गुलाबावर खूप वाचन केले आहे. आताचा यावर्षीचा गुलाबाचा ( सुवासिक हां) हंगाम संपला आहे. तोपर्यंत 'पान' हा विषय घेता येईल. यातले सर्वोत्तम मघई पान म्हणतात ते बिहारमधून थंडीमध्ये बाजारात येते. इतर वेळी कोलकाता पान (बिहारचेच) खपते.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 16/10/2024 - 05:46
दुबईतील दुकानदाराने वेगवेगळ्या किमतीचे केशर दाखवले होते तेवहा स्वस्तातील म्हणून एक मोठा डबा काढलला यात पुंजके चाय पुंजके होते , आणि अर्थात ते त्या मानाने स्वस्त होते स्वस्त नसते तर असे मोठ्या डब्यात ठेवले नसते ( भारताबाहेरील भारतीय दुकानात चांगले केशर कोणते तर ते बहुतेकदा कडी कुलुपात ठेवलेले असते ( स्वस्त वाले काऊंटर जवळ टांगत ठेवलेले असते )

सौंदाळा 15/10/2024 - 11:10
भारीच, उत्सुकता म्हणून पूर्वी केशराची माहीती वाचली होती. हल्ली पण पुण्यात एकाने कंटेनरमधे केशराची शेती केली आणि भरघोस उत्पन्न मिळवले अशी बातमी (फोटोसकट) वाचली होती.

वामन देशमुख 16/10/2024 - 15:59
हिंग पुराणानंतरची केशर गाथा वाचत आहे. लेख आवडतात हे म्हणणे फारच banal आहे; लेखांचा आस्वाद घेतो आहे. --- केशर ही माझी अत्यंत आवडती किराणा वस्तू आहे. उत्तम प्रतीच्या अफगाण केशराचा सुवास मन प्रसन्न करतो. साखरभात, पुलाव, बासुंदी, श्रीखंड, बदाम-दूध, विडा, अष्टगंध... केशराचा वापर होणाऱ्या पदार्थही यादी लांबलचक आहे.
आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., पायी हळू हळू चाला... मुखाने गजानन बोला..., कपाळी 'केशरी' गंध...

मिपा दिवाळी अंक २०२४ - आवाहन

साहित्य संपादक ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आग्या१९९० 07/10/2024 - 13:07
प्रमाण भाषा सोडून रांगड्या, पांढरपेशांना अश्लील वाटू शकणाऱ्या आपल्या बोलीभाषेत लिहिणाऱ्या मिपाने उडविलेल्या आयडींचे सदस्यत्व पुनर्जीवित करावे. मिळमिळीत शृंगारिक लेखात मजा नाय.

चौथा कोनाडा 06/10/2024 - 18:11
व्वा... आलं एकदाचं निवेदन. चावट शृंगार कथा.. लै भारी विषय... कोण कोण काय काय लिहितेय याची उत्सुकता आहे. सर्व सहभागी लेखकांना लेखानासाठी भरभरून शुभेच्छा. या वर्षी मिपा दिवाळी अंक येणार की नाही ही चिंता आणि अनिश्चितता संपली... ऑल डी बेस

नठ्यारा 06/10/2024 - 22:52
आयशप्पत, हे कसं शक्यंय ?
अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.
हे म्हणजे दारू प्यायला हवीये, पण इथेनॉल नको. ऐसा कैसा चलेगा भिडू ? इथेनॉल नायतर मिथेनॉल थोडंच पिणार ? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 08/10/2024 - 14:18
दारू ढोसणे = अश्लील बीभत्स दारूचा आस्वाद घेणे = शृंगारिक / मादक जयंत दळवीनचच्य्या कथेतील कामुकता किंवा आरती प्रभूंचं कथेतील कामुकता आणि पिवळी पुस्तके यतिल फरक जो तोच शृंगारिक , मादक = आज पहाटे श्रीरंगाणने मजला पुरते लुटले ग साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग बीभत्सेकडे कडे झुकणारे = पोरी जरा जपून दांडा धर

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 07/10/2024 - 17:15
लै भारी... हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं... हा हा आ हसलो... द्विअर्थी चित्रपट पुरस्कार विजेते दादासाहेब कोंडके यांना विनम्र अभिवादन

In reply to by भागो

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:30
जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे."
या विनोदाबद्द्ल https://www.misalpav.com/node/52548 या धाग्यातल्या यु ट्युब लिन्क मध्ये खतरनाक किस्सा आहे ! हा हा हा !

In reply to by चौथा कोनाडा

आग्या१९९० 25/10/2024 - 19:27
' जवळजवळ झोपायची वेळ झाली ' हा विनोदी संवाद सत्तरच्या दशकात ' गाढवाचं लग्न ' ह्या वगनाट्यातील सावळा कुंभार आणि गंगी ह्यांच्यामुळे खूप फेमस झाला होता.

In reply to by आग्या१९९०

चौथा कोनाडा 26/10/2024 - 18:24
हा .... हा .... हा .... ! ' गाढवाचं लग्न ' आणि "विच्छा माझी पुरी करा" म्हंजे नुसता दंगा असायचा. काय धम्माल यायची .. प्रेक्षक गडाबडा लोळायचे .. हसुन हसुन मुरकुंडी वळायची ! प्रासंगिक सामाजिक आन राजकिय पंचेस अफलातुन असायचे ! गेले ते दिवस !

Bhakti 07/10/2024 - 10:29
बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता. खुप खुप शुभेच्छा! मराठी भाषेचा इतिहास वाचायची उत्सुकता _/\_

In reply to by Bhakti

हा हा हा अहो भक्ती ताई, तुम्हाला म्हाहीत नाही पुर्वी इथे पाशवी शक्तींचा इतका सुळसुळाट होता कि मिपा प्रशासनाने त्यांना स्वतंत्र दालन काढुन दिलं होतं ! महा म्हणजे त्याला जे नाव दिलेले होते ते एका कोळ्याच्या प्रजातीचे नाव होते , बेकार हसलेलो. पण तोही प्रतिसाद उडवण्यात आला होता . त्याकाळी कित्येक मिपाकर वैतागुन लिहायचे बंद झाले होते तेव्हा :( anahita असो , मिपावरचे कोळी गेले, जळमटं हटली , आता कुठे थोडी मोकळी हवा खेळेल अशी आशा निर्माण झाली आहे . मला नाही वाटत की कोणीही सभ्यता सोडुन काहीही अश्लाघ्य असे लेखन करेल . रादर , शॄंगारिक लिहिता येणे हीच मुळात एक परिक्षा असते कारण त्यात अश्लीलता असभ्यता आणि शॄंगार आणि मादकता ह्याती सीमा सांभाळावी लागते . बघु किती जणांना जमते ते !!

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 08/10/2024 - 17:46
मिपाकर कन्या/महिला गौरी देशपांडे शैलीत "धीट" कथा लिहू शकतात्च की ...किंबहुना लिहावीच आणि आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवावे.. उत्तम संधी आहे व्यक्त होण्याची !

In reply to by चौथा कोनाडा

अकिलिज 16/10/2024 - 19:40
शेक्सपिअर नावाचा 'क्ष' चित्रपटात कामं करणार्‍या नटाची मुलाखत होती. त्याने सांगितलं की अश्या चित्रपटांना दिग्दर्शित करणार्‍यांमध्ये स्त्रियांचे बर्‍यापैकी प्रमाण आहे. उगाचच टॅबू बनवून ठेवला आहे.

In reply to by Bhakti

बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता.
महिला आयडी घेऊन महिलांना व्यनीमनीच्या गोष्टी करणारे मिपावर होऊन गेले आहेत. होऊन गेले आहेत म्हणजे आताही अदलून बदलून येत असतील वाटतं. =)) -दिलीप बिरुटे =))

In reply to by मनिष

चौथा कोनाडा 09/10/2024 - 10:19
या तीन थीम पलीकडचे लेखन चालेल ना?
चालेल का.? म्हणजे काय.. अहो धावेल.. पळेल..
दिवाळी अंकाकरिता मिश्र थीम असली तरी थीम बाह्य लेखनाचेही (कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी.) प्रतिवर्षी प्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
असं आवाहनात म्हटलंच आहे की. सहर्ष स्वागत आहे. जरूर लिहा ) (एक टीप : राजकारण अति झालंय, टीव्ही, यू ट्यूब फेसबुक सोशल मीडिया यां वर सतत हेच ऐकून माझा जीव कंटाळलाय.. मी तरी राजकारणावरील वाचेन असं वाटत नाही. १८+ साहित्य .. त्ते तर आमचे जीवन सत्व आणि जवान सत्व.. डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणजे तो डोस तर घ्यायलाच हवा ) कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहा.. नक्की वाचणार आणि कमेंट देणार शुअर. होऊन जाऊ द्या लेखन सुरू

चौकस२१२ 08/10/2024 - 14:07
" महाराष्ट्र्र विधानसभा गेली ५ वर्षे" यावर लिहावे म्हणतो त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?

In reply to by चौकस२१२

राघव 09/10/2024 - 15:25
पक्षघटने बद्दल माहित नाही. पण लिहायचे असेल तर जास्त कष्ट न घेता लिहिता येईल की.. :-) फार नाही.. अबांचे दोन-तीनशे प्रतिसाद संगतवार लावून छापून द्यायचे.. हाय काय नि नाय काय! हघे. ;-)

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 09/10/2024 - 15:49
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
खरं तर त्या त्या पक्षाच्या संकेतस्थळावर हवी ! पन मी काय म्हंतो ....... सध्याच्या परिस्थितीत राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? (रोज एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करत असतात.. आन त्यातला एक ही सिद्ध होत नाही ! ) कधी तरी अडचणीत आले आन सारवासारव करायला काही नसलं की पक्षघटनेची यांना आठवण येते ! हे पक्षघटनाच्या नादी लागलं नाही तर लेख लिहिण्याच्या वेळ वाचेल ... अन मिळालीच तर ते मुद्दे नंतर कसे जोडता येतील हे बघता येईल !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 10/10/2024 - 05:00
राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? येतो त्यावर तर मला लिहायच आहे आणि संपादकांची काही हरकत नाही( नागरिक शास्त्राच्या दृष्टितनेतून) मुळात गोम तिथेच आहे हा मुद्दा आहे माझा कसे ते सविस्तर आणि इतर समांतर उद्धरणे देऊन पण त्यासाठी आधी या घटना हाती पडल्या तर पुढे

In reply to by चौकस२१२

अथांग आकाश 10/10/2024 - 08:38
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
इथे मिळेल https://www.eci.gov.in/constitution-of-political-party

चित्रगुप्त 08/10/2024 - 21:34
सध्या AI निर्मित शृंगारिक चित्राबद्दल बरेच प्रयोग रसिक मंडळी करत आहेत, त्यातलाच मीही एक. अर्थात तसली चित्रे मिपावर कितपत चालतील ही शंकाच आहे. यात "बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट" असली तरी अश्लीलतेची नेमकी मर्यादा कुठून सुरु होते, याबद्दल काही मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. वाटल्यास अशी काही चित्रे व्यनिद्वारे सध्या पाठवू शकतो. कळवावे.

In reply to by चित्रगुप्त

सौंदाळा 09/10/2024 - 16:20
दिवाळी अंक आणि शृंगारिक चित्र म्हटले की 'आवाज' हा दिवाळी अंक पटकन डोळ्यासमोर येतो. अजुनही मगदूम आणि पाटकर दोघांचेही 'आवाज' दिवाळी अंक आवर्जून वाचतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:21
अगदी खरंय ! 'आवाज' हा दिवाळी अंकाने इतिहास रचला अन मग बाकी त्याचे अनुकरण करू लागले. मेनकाने देखील शृंगारिक साहित्य प्रकारात स्वतः एक उच्च दर्जा राखला होता हे ही आठवते. आता मिपा दिवाळी २०२४ मधील या विभागाला पुढील पैकी एखादं नाव देता येईल !
मिपाकरांचा आवाज मिपाकरांची जत्रा मिपाकरांची रंभा मिपाकरांची मेनका मिपाकरांची उर्वशी

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस 10/10/2024 - 20:39
पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक दिवाळी अंक तसल्या साहित्यासाठीच प्रसिद्ध होता असे इथल्या चोखंदळ वाचकांना स्मरत असेलच.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:16
येस्स... आठवला... जाणकार मिपाकरांनी या वर एक लेख लिहायला हरकत नाही. नाव, उदाहरणार्थ : दिवाळी अंकातील शृंगारिक अभ्यंग स्नान

संपादक मंडळ , नमस्कार . सगळ्यात आधी ,या वर्षीचे विषय आपण भारी निवडले आहेत . तिन्ही . आपल्या अंकासाठी मी - चांदके पार - ही कथा पाठवली आहे . १८ + साठी . अंकाला खूप शुभेच्छा !

भागो 25/10/2024 - 10:23
हा घ्या अजून एक. माझ्या मित्राने बेडरूम मध्ये एका नग्न स्त्रीचे कॅलेंडर आणून लावले. बायको म्हणाली, "अरे तू म्हणजे अगदी ताळतंत्र सोडलेस. नागड्या बायकांची कॅलेंडरं लावतो आहेस." "अगं ती नागडी थोडीच आहे? नीट बघ. पायात मोजे घातले आहेत बघ."

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आग्या१९९० 07/10/2024 - 13:07
प्रमाण भाषा सोडून रांगड्या, पांढरपेशांना अश्लील वाटू शकणाऱ्या आपल्या बोलीभाषेत लिहिणाऱ्या मिपाने उडविलेल्या आयडींचे सदस्यत्व पुनर्जीवित करावे. मिळमिळीत शृंगारिक लेखात मजा नाय.

चौथा कोनाडा 06/10/2024 - 18:11
व्वा... आलं एकदाचं निवेदन. चावट शृंगार कथा.. लै भारी विषय... कोण कोण काय काय लिहितेय याची उत्सुकता आहे. सर्व सहभागी लेखकांना लेखानासाठी भरभरून शुभेच्छा. या वर्षी मिपा दिवाळी अंक येणार की नाही ही चिंता आणि अनिश्चितता संपली... ऑल डी बेस

नठ्यारा 06/10/2024 - 22:52
आयशप्पत, हे कसं शक्यंय ?
अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.
हे म्हणजे दारू प्यायला हवीये, पण इथेनॉल नको. ऐसा कैसा चलेगा भिडू ? इथेनॉल नायतर मिथेनॉल थोडंच पिणार ? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 08/10/2024 - 14:18
दारू ढोसणे = अश्लील बीभत्स दारूचा आस्वाद घेणे = शृंगारिक / मादक जयंत दळवीनचच्य्या कथेतील कामुकता किंवा आरती प्रभूंचं कथेतील कामुकता आणि पिवळी पुस्तके यतिल फरक जो तोच शृंगारिक , मादक = आज पहाटे श्रीरंगाणने मजला पुरते लुटले ग साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग बीभत्सेकडे कडे झुकणारे = पोरी जरा जपून दांडा धर

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 07/10/2024 - 17:15
लै भारी... हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं... हा हा आ हसलो... द्विअर्थी चित्रपट पुरस्कार विजेते दादासाहेब कोंडके यांना विनम्र अभिवादन

In reply to by भागो

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:30
जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे."
या विनोदाबद्द्ल https://www.misalpav.com/node/52548 या धाग्यातल्या यु ट्युब लिन्क मध्ये खतरनाक किस्सा आहे ! हा हा हा !

In reply to by चौथा कोनाडा

आग्या१९९० 25/10/2024 - 19:27
' जवळजवळ झोपायची वेळ झाली ' हा विनोदी संवाद सत्तरच्या दशकात ' गाढवाचं लग्न ' ह्या वगनाट्यातील सावळा कुंभार आणि गंगी ह्यांच्यामुळे खूप फेमस झाला होता.

In reply to by आग्या१९९०

चौथा कोनाडा 26/10/2024 - 18:24
हा .... हा .... हा .... ! ' गाढवाचं लग्न ' आणि "विच्छा माझी पुरी करा" म्हंजे नुसता दंगा असायचा. काय धम्माल यायची .. प्रेक्षक गडाबडा लोळायचे .. हसुन हसुन मुरकुंडी वळायची ! प्रासंगिक सामाजिक आन राजकिय पंचेस अफलातुन असायचे ! गेले ते दिवस !

Bhakti 07/10/2024 - 10:29
बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता. खुप खुप शुभेच्छा! मराठी भाषेचा इतिहास वाचायची उत्सुकता _/\_

In reply to by Bhakti

हा हा हा अहो भक्ती ताई, तुम्हाला म्हाहीत नाही पुर्वी इथे पाशवी शक्तींचा इतका सुळसुळाट होता कि मिपा प्रशासनाने त्यांना स्वतंत्र दालन काढुन दिलं होतं ! महा म्हणजे त्याला जे नाव दिलेले होते ते एका कोळ्याच्या प्रजातीचे नाव होते , बेकार हसलेलो. पण तोही प्रतिसाद उडवण्यात आला होता . त्याकाळी कित्येक मिपाकर वैतागुन लिहायचे बंद झाले होते तेव्हा :( anahita असो , मिपावरचे कोळी गेले, जळमटं हटली , आता कुठे थोडी मोकळी हवा खेळेल अशी आशा निर्माण झाली आहे . मला नाही वाटत की कोणीही सभ्यता सोडुन काहीही अश्लाघ्य असे लेखन करेल . रादर , शॄंगारिक लिहिता येणे हीच मुळात एक परिक्षा असते कारण त्यात अश्लीलता असभ्यता आणि शॄंगार आणि मादकता ह्याती सीमा सांभाळावी लागते . बघु किती जणांना जमते ते !!

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 08/10/2024 - 17:46
मिपाकर कन्या/महिला गौरी देशपांडे शैलीत "धीट" कथा लिहू शकतात्च की ...किंबहुना लिहावीच आणि आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवावे.. उत्तम संधी आहे व्यक्त होण्याची !

In reply to by चौथा कोनाडा

अकिलिज 16/10/2024 - 19:40
शेक्सपिअर नावाचा 'क्ष' चित्रपटात कामं करणार्‍या नटाची मुलाखत होती. त्याने सांगितलं की अश्या चित्रपटांना दिग्दर्शित करणार्‍यांमध्ये स्त्रियांचे बर्‍यापैकी प्रमाण आहे. उगाचच टॅबू बनवून ठेवला आहे.

In reply to by Bhakti

बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता.
महिला आयडी घेऊन महिलांना व्यनीमनीच्या गोष्टी करणारे मिपावर होऊन गेले आहेत. होऊन गेले आहेत म्हणजे आताही अदलून बदलून येत असतील वाटतं. =)) -दिलीप बिरुटे =))

In reply to by मनिष

चौथा कोनाडा 09/10/2024 - 10:19
या तीन थीम पलीकडचे लेखन चालेल ना?
चालेल का.? म्हणजे काय.. अहो धावेल.. पळेल..
दिवाळी अंकाकरिता मिश्र थीम असली तरी थीम बाह्य लेखनाचेही (कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी.) प्रतिवर्षी प्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
असं आवाहनात म्हटलंच आहे की. सहर्ष स्वागत आहे. जरूर लिहा ) (एक टीप : राजकारण अति झालंय, टीव्ही, यू ट्यूब फेसबुक सोशल मीडिया यां वर सतत हेच ऐकून माझा जीव कंटाळलाय.. मी तरी राजकारणावरील वाचेन असं वाटत नाही. १८+ साहित्य .. त्ते तर आमचे जीवन सत्व आणि जवान सत्व.. डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणजे तो डोस तर घ्यायलाच हवा ) कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहा.. नक्की वाचणार आणि कमेंट देणार शुअर. होऊन जाऊ द्या लेखन सुरू

चौकस२१२ 08/10/2024 - 14:07
" महाराष्ट्र्र विधानसभा गेली ५ वर्षे" यावर लिहावे म्हणतो त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?

In reply to by चौकस२१२

राघव 09/10/2024 - 15:25
पक्षघटने बद्दल माहित नाही. पण लिहायचे असेल तर जास्त कष्ट न घेता लिहिता येईल की.. :-) फार नाही.. अबांचे दोन-तीनशे प्रतिसाद संगतवार लावून छापून द्यायचे.. हाय काय नि नाय काय! हघे. ;-)

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 09/10/2024 - 15:49
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
खरं तर त्या त्या पक्षाच्या संकेतस्थळावर हवी ! पन मी काय म्हंतो ....... सध्याच्या परिस्थितीत राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? (रोज एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करत असतात.. आन त्यातला एक ही सिद्ध होत नाही ! ) कधी तरी अडचणीत आले आन सारवासारव करायला काही नसलं की पक्षघटनेची यांना आठवण येते ! हे पक्षघटनाच्या नादी लागलं नाही तर लेख लिहिण्याच्या वेळ वाचेल ... अन मिळालीच तर ते मुद्दे नंतर कसे जोडता येतील हे बघता येईल !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 10/10/2024 - 05:00
राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? येतो त्यावर तर मला लिहायच आहे आणि संपादकांची काही हरकत नाही( नागरिक शास्त्राच्या दृष्टितनेतून) मुळात गोम तिथेच आहे हा मुद्दा आहे माझा कसे ते सविस्तर आणि इतर समांतर उद्धरणे देऊन पण त्यासाठी आधी या घटना हाती पडल्या तर पुढे

In reply to by चौकस२१२

अथांग आकाश 10/10/2024 - 08:38
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
इथे मिळेल https://www.eci.gov.in/constitution-of-political-party

चित्रगुप्त 08/10/2024 - 21:34
सध्या AI निर्मित शृंगारिक चित्राबद्दल बरेच प्रयोग रसिक मंडळी करत आहेत, त्यातलाच मीही एक. अर्थात तसली चित्रे मिपावर कितपत चालतील ही शंकाच आहे. यात "बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट" असली तरी अश्लीलतेची नेमकी मर्यादा कुठून सुरु होते, याबद्दल काही मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. वाटल्यास अशी काही चित्रे व्यनिद्वारे सध्या पाठवू शकतो. कळवावे.

In reply to by चित्रगुप्त

सौंदाळा 09/10/2024 - 16:20
दिवाळी अंक आणि शृंगारिक चित्र म्हटले की 'आवाज' हा दिवाळी अंक पटकन डोळ्यासमोर येतो. अजुनही मगदूम आणि पाटकर दोघांचेही 'आवाज' दिवाळी अंक आवर्जून वाचतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:21
अगदी खरंय ! 'आवाज' हा दिवाळी अंकाने इतिहास रचला अन मग बाकी त्याचे अनुकरण करू लागले. मेनकाने देखील शृंगारिक साहित्य प्रकारात स्वतः एक उच्च दर्जा राखला होता हे ही आठवते. आता मिपा दिवाळी २०२४ मधील या विभागाला पुढील पैकी एखादं नाव देता येईल !
मिपाकरांचा आवाज मिपाकरांची जत्रा मिपाकरांची रंभा मिपाकरांची मेनका मिपाकरांची उर्वशी

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस 10/10/2024 - 20:39
पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक दिवाळी अंक तसल्या साहित्यासाठीच प्रसिद्ध होता असे इथल्या चोखंदळ वाचकांना स्मरत असेलच.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:16
येस्स... आठवला... जाणकार मिपाकरांनी या वर एक लेख लिहायला हरकत नाही. नाव, उदाहरणार्थ : दिवाळी अंकातील शृंगारिक अभ्यंग स्नान

संपादक मंडळ , नमस्कार . सगळ्यात आधी ,या वर्षीचे विषय आपण भारी निवडले आहेत . तिन्ही . आपल्या अंकासाठी मी - चांदके पार - ही कथा पाठवली आहे . १८ + साठी . अंकाला खूप शुभेच्छा !

भागो 25/10/2024 - 10:23
हा घ्या अजून एक. माझ्या मित्राने बेडरूम मध्ये एका नग्न स्त्रीचे कॅलेंडर आणून लावले. बायको म्हणाली, "अरे तू म्हणजे अगदी ताळतंत्र सोडलेस. नागड्या बायकांची कॅलेंडरं लावतो आहेस." "अगं ती नागडी थोडीच आहे? नीट बघ. पायात मोजे घातले आहेत बघ."
सर्व मिपाकरांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, श्री गणेश लेखमाला सफल संपूर्ण झाली की मिपाकरांना वेध लागतात ते आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या "मिपा दिवाळी अंकाचे".

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प आता 'रखडणार' कि 'साकारणार'?

टर्मीनेटर ·

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_

१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

टर्मीनेटर ·

In reply to by रामचंद्र

अथांग आकाश 24/06/2024 - 11:34
या विषयाची/प्रश्नाची व्याप्ती आणि खोली लक्षात आली.
+१. असेच म्हणतो! लेख आणि प्रतिसादातली डिट्टेलवार माहिती वाचुन तुम्ही बकरी पालन व्यववसायात आहात का हा प्रश्न विचारावासा वाटला!!

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 25/06/2024 - 12:05
आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे आहे, पण उद्या कदाचित ते 'हो' असे असण्याची दाट शक्यता आहे 😀 'दुग्धोत्पादन' आणि 'मांसोत्पादन' ह्या कारणांसाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक शेळीपालनात मला रस नसला तरी ह्या क्षेत्रांकडुन प्रचंड मागणी असलेल्या 'शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या आणि बोकडांची' 'जेनेटिक्स' वर लक्ष केंद्रित करून पैदास करण्याच्या व्यवसायात उतरावे हा विचार आठेक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात घोळू लागला होता. "कुठल्याही नवीन व्यवसायात पदार्पण करताना त्यातले नफ्या-तोट्याचे गणित, खाचा-खोचा, समस्या इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याकडे असलीच पाहिजे" ह्या ज्यांचे बोट धरून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता त्या गुजराती गुरूंनी अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या गुरुमंत्राला जागून मग त्या अनुषंगाने माहिती मिळवायला सुरुवात केली होती. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'मिपावर कुठल्याही विषयाची माहिती हमखास मिळते' अशा समजुतीतून सुमारे पावणे आठ वर्षांपूर्वी माझा मिपावरील क्रमांक तीनचा असलेला "शेळीपालन (गोट फार्मिंग)" हा दोन ओळींचा धागाही काढला होता. त्यावर किती उपयुक्त माहिती मिळाली हा भाग वेगळा पण ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता 😀 आणि तेव्हापासून ह्या विषयाचा जितका अभ्यास करत गेलो तितका त्याचा आवाका लक्षात येत गेला आणि आधीपासून अभ्यासाधीन असलेल्या 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' ह्या विषयाच्या जोडीला 'पशुसंवर्धन (Animal Husbandry)' आणि 'पशुधन व्यवस्थापन (Livestock Management)' हे माझ्या 'विशेष अभ्यासाचे' विषय कधी बनून गेले हे माझे मलाही समजले नाही. त्याच्या अधिक तपशिलात जात नाही पण तो अभ्यास केवळ शेळ्यांपुरता मर्यादित न राहता, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कोंबडी, बदक पालन आणि मत्स्य शेती असा विस्तारात गेला. अर्थात त्यापैकी सर्वात जास्त अभ्यास हा शेळ्यांवर झाला असल्याने गेल्या आठ वर्षात ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण, वाचन, वेगवेगळ्या फार्म्सना दिलेल्या भेटी अशा अनेक मार्गांनी मिळवलेल्या माहिती आणि अनुभवावर 'शेळ्यांच्या जाती', 'शेळ्यांचा स्वभाव', 'शेळ्यांची प्रसूती', 'पिलांचे संगोपन, 'शेळ्यांचा आहार', 'शेळीपालनातील समस्या' अशा एक ना अनेक विषयांवर किमान तासभर तरी व्याख्यान झोडता येईल, गेलाबाजार ह्या विषयांवर युट्युबवर येणाऱ्या असंख्य 'बाजारू' व्हिडीओजमध्ये आणखीन भरही घालता येईल 😀 तसेच 'शेळ्यांचा आहार' ह्या विषयावर तर इतका अभ्यास आणि संशोधन करून झाले आहे कि त्यावर प्रबंध लिहिल्यास PhD मिळण्यास काहीच अडचण येणार नाही! असो ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ पण एका मर्यादित विचाराने ह्या क्षेत्राकडे पहात असताना त्यातल्या इतक्या सकारात्मक संधी-शक्यता दिसू लागल्या कि 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' + 'पशुसंवर्धन' + 'पशुधन व्यवस्थापन' ह्यांच्या संगमातून उभा राहू शकेल अशा एका 'हायटेक' उद्योगाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे. फक्त हा व्यवसाय पार्टटाइम/जोडधंदा म्हणून करण्यासारखा नसून पूर्णवेळ करण्याचा आहे ह्या एकमेव कारणासाठी तो अद्याप प्रत्यक्षात आणता आला नाही, पण लवकरच सध्याच्या व्यवसायाची सूत्रे योग्य हातांत सोपवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ ह्या प्रस्तावित उद्योगात झोकून देण्याचा विचार आता मनाशी जवळजवळ पक्का झाला आहे.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 25/06/2024 - 13:01
ह्या क्षेत्राकडे पहात असताना त्यातल्या इतक्या सकारात्मक संधी-शक्यता दिसू लागल्या कि 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' + 'पशुसंवर्धन' + 'पशुधन व्यवस्थापन' ह्यांच्या संगमातून उभा राहू शकेल अशा एका 'हायटेक' उद्योगाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे. फक्त हा व्यवसाय पार्टटाइम/जोडधंदा म्हणून करण्यासारखा नसून पूर्णवेळ करण्याचा आहे ह्या एकमेव कारणासाठी तो अद्याप प्रत्यक्षात आणता आला नाही, पण लवकरच सध्याच्या व्यवसायाची सूत्रे योग्य हातांत सोपवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ ह्या प्रस्तावित उद्योगात झोकून देण्याचा विचार आता मनाशी जवळजवळ पक्का झाला आहे.
माझे एक सहकारी प्रोफेसर, अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व , प्राचार्यही होते.मग कुठेतरी पीएचडीचे फिसकटलं .तेव्हा त्यांनी शेती जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केलाय.खुप छान छान प्रगती करत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स मध बनवतात, प्रशिक्षण देतात आणखिन बरेच काही. तळापासून काम करण्यासाठी खुप छान क्षेत्र आहे हे! शुभेच्छा!

In reply to by diggi12

टर्मीनेटर 02/01/2025 - 15:27
केवळ दुधासाठी शेळीपालन शक्य आहे का ?
हो... खास दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जमुनापारी, बीटल, मेहसाणा, सुरती अशा जातींच्या शेळ्यांची निवड त्यासाठी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात बकरीच्या दुधाचा वापर पुर्वीपासुनच खुप मर्यादीत प्रमाणावर होत आला आहे त्यामुळे केवळ दुधासाठी शेळीपालन करणे हे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने फारसे कोणी त्यात पडत नव्हते. परंतु कोविड काळात अनेक वस्तू/गोष्टींच्या सेवनातून त्यांचे 'आरोग्यासाठी होणारे फायदे' ह्याविषयी समाजमाध्यमांतून झालेल्या तथाकथित 'जनजागृती' मधून अन्य गोष्टींप्रमाणेच शेळीच्या दुधाची उपयुक्तताही लोकांना समजली आणि तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात शेळीच्या दुधाला मागणी वाढल्याने आणि प्रतिलिटर १५०+ रुपये भावाने ते विकले जात असल्याने बरेच शेळीपालक खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही शेळीपालन करू लागले होते पण त्या व्यवसायात 'विपणन' (Marketing) फार महत्वाचे असल्याने अनेकजण त्यात अयशस्वी ठरले. बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना शेळीचे दूध दिले जाते, अशी रुग्णालये आणि वैयक्तिक वापरासाठी त्या दुधाचा वापर करणारी आरोग्याविषयी जागरूक मंडळी असे नियमित ग्राहक ज्यांना जोडता आले ते मात्र यशस्वी ठरले आहेत. विक्री न झालेल्या अतिरिक्त दुधापासून 'चीज' निर्मितीचा जोडधंदा करूनही काहींनी आपले उत्पन्न वाढवले आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये मात्र शेळीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांमध्ये पूर्वीपासूनच खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर शेळीपालन होत आले आहे. कोविड काळात तिथेही शेळीच्या दुधाला असलेली मागणी एवढी प्रचंड वाढली होती कि प्रति लिटरसाठी ७००-८०० रुपये मोजूनही ग्राहकांना दूध मिळत नव्हते. शेळीचे दूध प्यायला न मिळाल्यास आपण जणू मरणारच आहोत अशा भयभीत मानसिकतेतून त्यावेळी अनेक ठिकाणी गोट फार्म्समध्ये घुसखोरी करून जमावाने शेकडो शेळ्या पळवून नेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. (छानपैकी कोमट पाणी वगैरे पिऊन घरात गप्प बसायचे सोडून बिचाऱ्या शेळीपालकांचे मोठे नुकसान करणाऱ्या त्या समाजकंटकांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

diggi12 03/01/2025 - 22:12
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद मी कुठेतरी वाचले होते की ice cream बनवण्यासाठी शेळीचे दूध वापरले जाते म्हणून मनात विचार आला होता

In reply to by टर्मीनेटर

छान प्रतिसाद! आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील शेळीचेच दूध प्यायचे, त्यामुळेच आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने इंग्रजाना लोळवू शकले! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.... आझाद हिंद सेना लढत असताना, परमपूज्य गांधी त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहिले नाहीत आणि भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बाबतीत पण हीच बोटचेपी भूमिका घेतली.

चित्रगुप्त 20/06/2024 - 01:15
पूर्वी एकदा एका जैन मंदिरात गेलो होतो. तिथे रोजची पूजा आणि भंडारा (किंवा जो काही विधी आणि जेवण वगैरे) यासाठी बोली लागते, आणि जो सर्वात जास्त पैसे देईल त्याच्याकडून त्या दिवसाचे कार्य करवले जाते. आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्‍यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात. आता हे १२४ 'पवित्र' बकरे एकेक करून बोली लावून विकले जातील आणि धनाढ्यांच्या प्रासादांमधे त्यांचे उर्वरित आयुष्य सुखनैव जाईल. त्या त्या शेठजीची प्रतिष्ठा यातून आणखी वृध्दिंगत होत जाईल. (पुढे त्या बोकडांचे काय होते, यावर नजर ठेवा टर्मिनेटर भौ) पूर्वी कलकत्त्यात आणखी एक प्रकार ऐकला होता. अहिंसा पाळायची म्हणून डास वगैरे मारायचे नाहीत, मच्छरदाणी लावून झोपायचे हे ठीक, पण त्या डासांना भुकेले ठेवण्याचे पाप लागू नये म्हणून उघड्यावर खाटा टाकून गरजू गरिबांना त्यावर पैसे देऊन (मच्छरदाणी न लावता) झोपवायचे. इथपर्यंतही ठीक. पण यात कसली मौज ? यातून आपले वैभव कसे दिसणार ? मग आपल्या मालकीच्या विशाल जमिनींवर शेकडो खाटा टाकायच्या आणि हजारो डासांना जेऊखाऊ घालण्याचे पुण्य मिळवून कीर्तीमान व्हायचे. जो जितक्या जास्त खाटा टाकेल त्याची प्रतिष्ठा तेवढी जास्त. मजा आहे. जय हो. (माझे दोन तीन चित्रकार जैन मित्र आहेत. त्यांना फोनवर विचारेन या प्रकाराबद्दल त्यांचे मत.)

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 21/06/2024 - 09:37
रात्रीचे चांदणे । रामचंद्र । चित्रगुप्त उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"आता हे १२४ 'पवित्र' बकरे एकेक करून बोली लावून विकले जातील आणि धनाढ्यांच्या प्रासादांमधे त्यांचे उर्वरित आयुष्य सुखनैव जाईल. त्या त्या शेठजीची प्रतिष्ठा यातून आणखी वृध्दिंगत होत जाईल."
छे हो, "श्रीमंता घरचे श्वान, त्यास सर्व देती मान" असे सुख बिचाऱ्या बोकडांच्या नशिबी कुठे! शेळी/बोकड हे कुत्रा, मांजरीप्रमाणे घरात/प्रसादात पाळण्याचे प्राणी (पेट'स) नसून फार्म ऍनिमल्स प्रकारात येतात. तरी एखाद्या शेठजीने ते धाडस केलेच तर त्याच्या घरातल्या वस्तू आणि बाग-बगीच्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजायचे 😀 तसेच हुशार आणि अतिशय चौकस जमात असली तरी कुत्रा-मांजरींप्रमाणे त्यांना 'स्वछता'विषयक सवयींचे प्रशिक्षण देता येत नसल्याने कुठे घाण करून ठेवतील ह्याचा नेम नाही. अजून एक म्हणजे, हे १२४ बोकड खच्ची केलेले आहेत कि नाही ह्याचीहि काही माहिती नाहि. ते बोकड खच्ची केलेले असतील तरी एकवेळ त्यांच्यासाठी आपल्या प्रसादाच्या आवारात प्रशस्त आणि बंदिस्त अशा निवाऱ्याची स्वतंत्र सोय करून तुम्ही म्हणता त्या प्रतिष्ठेच्या कारणासाठी एखादा शेठजी त्यांना पाळू शकतो, परंतु त्याने पाळलेला/पाळलेले बोकड जर खच्ची केलेले नसतील तर मात्र अवघड काम आहे. माजावर आलेल्या मादीला आकर्षित करण्यासाठी आपली लघवी स्वतःच्या तोंड, दाढी, आणि शरीराच्या शक्यतेवढ्या भागाला लावून घेणे हि वयात (आणि रंगात) आलेल्या बोकडाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. असा प्रकार शेळ्या आणि बोकडांसाठी कितीही आवश्यक आणि उपयुक्त असला तरी त्यामुळे बोकडाच्या शरीराला आणि आजूबाजूच्या परिसरात येणारी दुर्गंधी हि माणसांसाठी असह्य असते. अगदी व्यावसायिक गोट फार्म मधले कर्मचारीही चारा-पाणी द्यायला किंवा अन्य देखभालीच्या कामांसाठी केवळ नाईलाज म्हणून अशा बोकडांजवळ अक्षरशः नाक मुठीत घेऊन जातात, तिथे शेठजी आणि त्याच्या कुटुंबीयांची काय कथा? त्यांना तर आपल्याच घरात राहणे नकोसे होईल! त्यात पै-पाहुणे घरी आल्यास त्याची प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याऐवजी ती धुळीला मिळण्याचीच शक्यता जास्त आहे 😀 (खच्ची केलेल्या बोकडांचे 'नरतत्व' लोप पावल्याने त्यांच्या लघवीत अशी विशिष्ट दुर्गंधी निर्मिती करणाऱ्या हॉर्मोन्सचा अभाव असल्याने तिला तेवढा घाणेरडा वास येत नाही.) बाकी कलकत्त्याचा डास, मच्छरदाणी, खाटा वगैरेंचा किस्सा भारीच आहे. ऐकावे ते नवलंच!

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 21/06/2024 - 14:43
बोकडाची घाण वगैरेंचा अनुभव आल्यावर ते त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम केलेले चित्र -शिवाय त्यात अमुक तमुक मुनी त्या बोकडाला आशिर्वाद देत आहेत असेही - बनवून घेऊन ते त्यांच्या प्रासादात ठेवतील (आणि त्या बोकडाचे पुढे काय झाले ते कुणाला कळणारही नाही) -- ब्रिटिश आमदानीच्या काळात भारतातल्या सर्वात धनिक, 'सर' उपाधी लाभलेल्या एका प्रसिद्ध जैन धर्मीय सेठजीचा नातू माझा मित्र होता (वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा- आता दिवंगत) तो आणि त्याचा मोठा भाऊ यांनी जन्मभर केवळ ऐय्याशी केली. त्याच्या प्रासादात आणि त्याच्यावरोबर फिरायला मी बरेचदा जायचो. त्याच्याकडे जगभरातून आणलेल्या इतक्या विलक्षण गोष्टी असायच्या की मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचे. तो स्वतः चांगला फोटोग्राफर आणि चित्रकलाप्रेमी, विशेषतः हुसेनच्या चित्रांचा चाहता असल्याने त्याच्याकडे हुसेनची मोठमोठी चित्रे भरपूर होती. त्याकाळी त्याच्याकडे हसलब्लाड वगैरे लाखो रुपये किंमतीचे कॅमेरे होते, आणि घरी सुसज्ज लॅब होती त्यात तो स्वतः मोठमोठे प्रिंट बनवायचा. -- ही अतिश्रीमंत मंडळी आपण कल्पनाही करू शकत नाही अश्या गोष्टी प्रत्यक्षात करत असतात, हे मला त्याच्या संपर्कात राहून कळले होते. मी त्याला आत्मचरित्र लिहीण्याचा सल्ला दिला होता, त्याप्रंमाणे त्याने ते लिहून प्रसिद्धही केल्याचे समजले होते, पण माझा संपर्क तुटल्याने ते वाचायला अजूनही मिळालेले नाही. त्याला जाऊनही आता पुष्कळ वर्षे झाली. आता इंदौरला गेल्यावर प्रयत्न करेन (त्याच्या कुटुंबियांशी माझा तेंव्हाही काही संबंध आलेला नसल्याने ते कठिणच आहे म्हणा) असो.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:58
बोकडाची घाण वगैरेंचा अनुभव आल्यावर ते त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम केलेले चित्र -शिवाय त्यात अमुक तमुक मुनी त्या बोकडाला आशिर्वाद देत आहेत असेही - बनवून घेऊन ते त्यांच्या प्रासादात ठेवतील (आणि त्या बोकडाचे पुढे काय झाले ते कुणाला कळणारही नाही)
हो, असे होउही शकेल, काही भरवसा नाही 😀
आता इंदौरला गेल्यावर प्रयत्न करेन
नक्की करा हा प्रयत्न आणि ते मिळाल्यास त्यातील किस्से इथे येउद्यात! अशा रंगेल माणसाच्या जिवनातील गमती-जमती आणि किस्से वाचायला मजा येइल 👍

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 22/06/2024 - 05:59
नक्की करा हा प्रयत्न आणि ते मिळाल्यास त्यातील किस्से इथे येउद्यात! अशा रंगेल माणसाच्या जिवनातील गमती-जमती आणि किस्से वाचायला मजा येइल.
गेल्या शंभरेक वर्षांपासून ते इंदुरातील अत्यंत प्रतिष्ठित घराणे असल्याने त्याने त्याच्या अय्याशीबद्दल आत्मचरित्रात लिहीले असण्याची शक्यता मला फार कमी वाटते. त्याच्या घरची मंडळी मला ओळखत नसल्याने मला तिथे प्रवेश मिळणाचे सुद्धा वांधे आहेत. मी त्याच्याकडे जायचो त्याला पन्नासेक वर्षे झालेली आहेत. इथे मला अरेबियन नाईट्स् चे प्रथमच इंग्रजीत भाषांतर करणारा रिचर्ड बर्टन आठवतो. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याच्या खोलीतले त्याचे सगळे लिखाण (ते अश्लील असावे म्हणून) जाळून टाकले होते म्हणे. माझ्या मित्राने खरोखर त्याच्या जीवनातील तसल्या घटना लिहेल्या असतील, तर कुटुंबियांनी ते नष्ट केले असेल असे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:39
"माझ्या मित्राने खरोखर त्याच्या जीवनातील तसल्या घटना लिहेल्या असतील, तर कुटुंबियांनी ते नष्ट केले असेल असे वाटते."
अरेरे... म्हणजे ते रंजक किस्से वाचायला मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली म्हणायचे तर 😔

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 22/06/2024 - 12:04
सामान्य माणसांना इतर माणसांनी केलेल्या अय्याशीबद्दल एक आंतरिक कुतूहल असतं. आणि इतर बायकांबरोबर केलेली लफडी याबद्दल एक सुप्त आकर्षण असतं. यातलं काहीच मध्यमवर्गीय माणसाला जमण्यासारखं किंवा परवडण्यासारखं नसतं. म्हणूनच अशा कादंबऱ्या आणि धारावाहिक फार मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतात. आणि अशा माणसांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध होत असतात आणि लोक फार चवीने त्या चघळतात सिनेनट, क्रिकेटर आणि राजकारणी या सार्वजनिक जिवंत वावरणाऱ्या लोकांची लफडी सुद्धा माणसं फार चवीने चघळताना दिसतात गमतीची गोष्ट म्हणजे लफडी करण्यासाठी फार पैसा असावा लागतो असेही नाही. सामान्य दिसणारी आणि आर्थिक स्थिती असणारी माणसं सुद्धा अशी लफडी करताना आढळतात. कॉलेजात टिनपाट दिसणारा एखादा मुलगा सुद्धा दोन चार पोरींबरोबर फिरताना दिसला कि सर्वाना त्याची फार असूया वाटत राहते. अर्थात पैसा असला कि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांतून सुटका जास्त सहज होऊ शकते

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 22/06/2024 - 12:23
"सामान्य माणसांना इतर माणसांनी केलेल्या अय्याशीबद्दल एक आंतरिक कुतूहल असतं."
नियमाला अपवाद असतात! त्याप्रमाणे, काहीजण आपण तो 'बेंचमार्क' गाठलाय कि त्याच्याही पुढचा सेट केलाय ह्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते जाणून घेण्यास उत्सुक असतात. उदाहरणार्थ - नको... ते गुलदस्त्यातच राहुद्यात 😂

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख 22/06/2024 - 13:26
डॉक्टर, तुम्ही सुद्धा?
टर्मी, तुम्ही सुद्धा? असा अर्थ आहे "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" हा मी केवळ एक लोकप्रिय वाक्प्रचार वापरला.

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 22/06/2024 - 18:00
"डॉक्टर, तुम्ही सुद्धा? / टर्मी, तुम्ही सुद्धा?" हे राम! वामनराव, एवढ्या मोठ्या मिपासमूहात अन्य कोणाचेही नाव घेता येणे शक्य असताना (वेगळ्या संदर्भाने का असेना पण) तुम्ही चक्क डॉक्टर आणि माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त करताय??? देवा, हे असलं काही वाचण्याआधी तू माझा चष्मा का नाही फोडलास 😀 डॉक्टरांशी प्रत्यक्ष परिचय नसला तरी एकंदरीत त्यांचे ज्ञान, अनुभव, पेशा, लेखन इत्यादी गोष्टी आणि त्यांची काही मते बिलकुल पटत नसली तरी त्यावरून व्यक्त होणाऱ्या किरकोळ मतभेदांपेक्षा बहुतांश गोष्टींवर त्यांच्याशी सहमत असण्याचेच प्रमाण बरेच जास्त असल्याचे आजपर्यंतच्या मिपावरील वावरातुन लक्षात आले असल्याने ते एक सज्जन गृहस्थ आहेत ह्याविषयी माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही! आणि मी? अहो, साधेपणाच्या बाबतीत प. पु. साने गुरूजी, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे माझे आदर्श आहेत. केवळ समाजमनातल्या त्यांच्या उच्च स्थानाला स्पर्धा निर्माण होउ नये म्हणुन मी त्यांच्यापेक्षा किंचीत कमी साधेपणी रहातो. पण माझ्या ह्या त्यागाकडे तुमचे साफ दुर्लक्ष झालेले दिसतंय! सरळ पणाचे म्हणाल तर नाकासमोर चालणारा मी एक सरळमार्गी मनुष्य आहे! पण ज्या वाटांवर चालतो त्या वाटाच वाकड्या असतात त्यात माझा काय दोष? टेल… टेल… आणि पापभीरूपणाबद्दल मी काय बोलणार? मनुष्यजन्म मिळाल्यावर करायलाच पाहीजेत अशा सर्व गोष्टी करण्याच्या नादात (उपभोगवादी वृत्तीमुळे) चुकुनही करू नयेत अशा गोष्टीही करून झालेल्या एका सज्जन, सत्शील माणसावर तुम्ही अप्रत्यक्षपणे चक्क 'अय्याश' असल्याचा संशय व्यक्त करताय? कुठे फेडाल हे महापाप 😂 😂 😂 असो, आता फाजीलपणा थांबवतो आणि मुद्द्यावर येतो. काय आहे कि हिंदी चित्रपटांतील संवादांनी काही शब्द इतके बदनाम करून टाकले आहेत कि ते ऐकले कि हमखास त्यांचे नकारात्मक / वाईट अर्थच ऐकणाऱ्याच्या मनात येतील अशाप्रकारे ते लोकांच्या मनावर वाईट अर्थाने ठसवले गेले आहे. त्याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे खास मुंबैय्या हिंदीतले 'टपोरी' आणि मूळचा अरबी भाषेतील शब्द 'ऐय्याशी'. ह्यातल्या 'ऐय्याशी' ह्या अरबी शब्दाचा/मुलाच्या नावाचा इंग्रजीतला अर्थ “One who lives well' असा आहे तर हिंदीत त्याचे अनेक बरे-वाईट अर्थ आहेत. जसे कि, 'व्यभिचार' । 'ज़िना' । 'कामुकता' । 'लंपटता' । 'अश्लीलता' । 'विषयासक्ति' । 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना'. इत्यादी. त्यातले बहुतांश 'वाईट' अर्थाचे आहेत तर दोन-तीन चांगल्या/बऱ्या अर्थाचेही आहेत. माझ्या लेख किंवा प्रतिसादांमध्ये मी स्वतःच्या ऐय्याशी विषयी उल्लेख करतो तेव्हा तिथे ह्या शब्दाचा इंग्रजीतला“One who lives well' किंवा 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना' हा हिंदीतला अर्थ मला अभिप्रेत असतो त्यामुळे अशा चांगल्या अर्थाने मी एक 'ऐय्याशी पसंद' व्यक्ती असल्याने स्वतःला 'ऐय्याश' म्हणवून घेण्यात मला तरी कुठलाही कमीपणा वगैरे वाटत नाही. पण समोरचा त्या शब्दाला 'वाईट' अर्थाने घेत असेल तर त्यात माझा काही दोष नाही 😀 त्यामुळे तुमच्या "टर्मी, तुम्ही सुद्धा?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते तरी 'हो' असे आहे, पण वरील अर्थाने बरंका... 😉 आणि ह्याच अर्थाने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" चे उत्तरही 'हो' असे असायला खरे साहेबांचीही हरकत नसावी असा आपला माझा अंदाज!

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 22/06/2024 - 20:47
मी कुठे टेन्शन घेतोय, मी पण गंमतच करतोय 😀 और वैसेभी, "टेन्शन लेने का नै, देनेका" येइच तो अपना फंडा है 😂

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/06/2024 - 02:35
इकडे अर्थशास्त्र चालत नाही.
या वाक्याचा या धाग्या/प्रतिसादाच्या संदर्भात अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगावा ही विनंती. - गुप्तार्थोत्सुक

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 20/06/2024 - 07:06
बकरे खरेदी करून सोडवणे वाचवणे याबद्दल लेख आहे. एक म्हणजे ते खरंच वाचतील का आणि ते वाचवण्याचा खर्च दिला आहे. अमुक एक संख्येने(दरवर्षी ) बकरे वाचवले तरी पुढे काय हा प्रश्न आहेच. वाचवण्याचा खर्च ते जैन लोक वाटून घेणार आहेत आणि मानसिक, धार्मिक समाधान मिळवणार. यामागे फायद्या तोट्याच्या अर्थशास्त्राची चिंता करणे त्यांच्या दृष्टीने गौण आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 21/06/2024 - 10:44
"वाचवण्याचा खर्च ते जैन लोक वाटून घेणार आहेत आणि मानसिक, धार्मिक समाधान मिळवणार. यामागे फायद्या तोट्याच्या अर्थशास्त्राची चिंता करणे त्यांच्या दृष्टीने गौण आहे."
म्हणजे मुस्लिम समाज 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवण्यासाठी बोकडांची कत्तल करतो म्हणून त्याला 'काउंटर' करण्यासाठी जैन समाज ते बोकड त्यांच्यासाठी अत्यंत निरुपयोगी असले आणि भविष्यात त्यातून किती आर्थिक/सामाजिक समस्या निर्माण होतील ह्याची पर्वा न करता ते खरेदी करून त्यांना वाचवल्याचे 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवणार. वाह, छानच! म्हणजे "तुला नाही... मला नाही... फुकटचा भार मात्र धरणीला" अशा विवेकशून्य मनोवृत्तीचेच दर्शन घडते कि ह्यातून! असो, त्यांनी दरवर्षी लाखोंच्या संख्येने असे बोकड खरेदी करावेत, त्यांच्या संगोपनासाठी हजारोंच्या संख्येने बकरशाळा बांधाव्यात, त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी कोट्यवधी हेक्टर जमीन चारा पिकांच्या लागवडीखाली आणावी, माणसांसाठी अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण झाला तर ते करू कि परदेशातून आयात त्यात काय मोठंसं? पण आम्हाला 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळणे महत्वाचे 😀 "Nothing in all the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr

चौकस२१२ 20/06/2024 - 04:46
असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. सहमत आहे , कोणत्याही गोष्टीचा अतिरेकाचे हे अजून एक उदाहरण .. मग ते मोकाट कुत्र्यांचे संरक्षण असो किंवा भावनेचं भरात केल्ली बकरशाला असो असो पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी मुस्लिम धर्मातील एखाद्या प्रथेबद्दल काहीतरी बोलण्याची हिम्मत दाखवली ( हिंदूंच्यात हि नवसाला फेडण्यासाठी बोकड, कोंबडी अर्पण करण्याची प्रथा आहेच, त्यातून काहीतरी मधय मार्ग काढायची तयारी पाहिजे , ती हिंदूंनी आणि मुसलमानांनी हि दाखवावी "व्हेगन" आणि "व्हेगन आतंकवादी" यातील फरक हा हि असाच

आतापर्यंत चे विचार मंथन पटले. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक वाईटच. मग हिंसाचार किवां अहिसांचार. प्रतिकात्मक, नारळ बळी या मधला सुवर्ण मध्य वाटतो. बळी दिल्यावर नारळाच्या वड्या प्रसाद म्हणून वाटाव्यात. आमचे एक उत्तर भारतीय उपाध्याय, यांनी नारळ बळी कसा यावर भाष्य केले होते. नारळास म्हणे दोन डोळे व एक तोंड असते. असो नक्की काय ते आठवत नाही पण कुणास संदर्भ माहित असेल तर टंकाळावे. बाकी लेख आणी लेखकाशी सहमत. @चित्रगुप्त- इकडे अर्थशास्त्र चालत नाही. याचे उत्तर तुमच्याच प्रतिसादात दडले आहे. आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्‍यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात. धर्म आणी गुरूमाऊली तुमच्यासाठी काय पण.....

चौकस२१२ 20/06/2024 - 07:03
टर्मिनेटर यांनी विचार करण्यासारखे मुद्दे मांडले आहेत तसेच या पेटा कृतीने हुरळून जाऊन अति कट्टर हिंद्त्ववाद्यांना मज्जा येईल हा प्रतिसाद पण आवडलला ... तरी पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी हिम्मत दाखवली , सतत हिंदू प्रथनवर टीका करणारे असा सर्व धर्म समभाव दाखवत आहेत हे चांगलेच आहे .. असो पुढे त्यातून हे सुचलेलले ( मी मासाहारी आहे हे घोषित करून करून लिहीत आहे ) मला वाटते कट्टर मांसाहारी लोकांनां हे पटेल कि सुरीने भाजी चिरणे आणि जिवंत प्राणी चिरणे यात प्राणी चिरणे हि जास्त "धक्का देणारी घटना दिसते कानांना डोळ्याला आणि नाकाला " ( आता कोणी हा मुद्दा काढू नये कि भाज्यांना काय जीव नसतो का !) १) माणसाने उदरनिर्वाह साठी पशुहत्या थांबवनणे हे होणे शक्य नाही , जवळ जवळ सर्व धर्मातील व्यक्ती मांसाहारी आहेत .. त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा अनंत काळापर्यंत चालणार वाद राहील , या कृत्त्यांमुळे तो ऐराणी वर येतो आणि जातो ... ऍनिमल कृअल्टी याचे वेगवेगेळे प्रका र आहते, उदाहरनिर्वाह साठी पशु मारणे हि जर ऍनिमल कृअल्टी असेल तर मग शाकाहारी बनने एवढा एकाच पर्याय शिल्लक राहतो ... २) पशुहत्या तर थांबवता येत नाही मग करावयाचे काय ? ती करताना त्याला कमीत कमी त्रास व्हावा हे एक उद्दिष्ट ठेवून मास विक्रेत्यांनी काही पाऊले उचलली आहेत जगभर , काही देशात ती जास्त चांगली पद्धतीने राबवली गेली आहेत तर का ही ठिकाणी कमी उदाहरण : इंडोनेशिया ला बीफ आणि अरब देशांना बिफ आणि मेंढया मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलयातून निर्यात केल्या जातात , त्यात २ प्रकार असतात , १) जिवंत प्राणी बोटी द्वारे कीवा २) कापून त्याचे मास , यात २) प्रकारचे महाग पडते पण कत्तलीचं दृष्टीने बघितले तर तंत्रन्यान वापरून आणि जमले तर झटका पद्धतीने ( जमले तर असे म्हणले कारण कि या देशांना फक्त हल्ला लागते त्यामुळे झटका शक्य नाही ) येथील कडक नियमनप्रमाणे कत्तल केली जाते त्यामुळे "कत्तली चे " स्वरूप भयाण नसते ... त्यामुळे काही बोला बाला होत नाही , बोलबाला होतो झालं कुठे तर , हे प्राणी जेव्हा बोटीने निर्यात केले जातात, त्या वेळी , त्या प्रवासात होणारे त्यांचे हाल आणि त्या देशात गेल्यावर तेथील कत्तल खाण्याची गैरवयवस्था ... इत्यादी असो ३) पशु निर्माण: अंडी कुठली पाहिजेत , पिंजऱ्यातली कोंबडीची कि झोपडी ( बार्न ) मधील कि अगदी मोकळी असलेली कोंबडी तिची? तसेच गाय मेंढी च्या बाबतीत , पॆसे द्याल तशी मिळणार ४) सनासुदीला अशी उलाढाल वाढते मग ती बकरी असो कि दिवाळी ला मिठाई असो .. साखर खाण्याचे प्रमाण वाढतेच ना मिठाईने ,,,आणि त्यातून साखरेचे नुकसान होत नसले तरी माणसाचे होतेच कि ! घाऊक प्रमाणत बकरी मारण्याचे कार्य आणि घाऊक प्रमाणात बुंदी पाडण्याचे कार्य यात फरक आहे तेव्हा तात्पर्य काय कि कोणत्याही गोष्टींचाच अति पण नको ,

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 21/06/2024 - 14:31
कंकाका । चौकस२१२ । कर्नलतपस्वी प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 चौकस भाऊ तुम्ही उपस्थित केलेले मुद्देही रास्त आहेत आणि त्यातल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे 'भावनाप्रधानता' आहे असे माझे वैयक्तिक मत! केवळ भावनांवर जगरहाटी चालत नाही, ती सुरळीत चालण्यासाठी मानवाच्या कित्येक कृती प्रसंगी कितीही निर्दय, निष्ठुर वाटत असल्या तरी त्या 'व्यावहारिक' बाजू विचारात घेऊन केलेल्या असतात. हे वास्तव आणि त्यामागची अपरिहार्यता स्वीकारण्याची अनेकांची मानसिकता नसणे हे त्या समस्यांमागचे क्रमांक एकचे कारण असावे असे मला वाटते! माणसाने उदरनिर्वाहा साठी पशुहत्या थांबवणे शक्य नाही, जवळ जवळ सर्व धर्मांत मांसाहारी व्यक्ती आहेत त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा वादही अनंत काळापर्यंत चालणार हे देखील मान्य. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे आस्तिक-नास्तिक वादाप्रमाणेच हा वादही निरर्थक आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे! 'अ‍ॅनीमल कृएल्टी' हा मुद्दा ऐरणीवर येऊन जोर धरू लागल्यावर पशुहत्या तर थांबवता येत नाही, पण ती करताना जनावराला कमीत कमी त्रास होईल ह्यासाठी त्यावर अविरत शास्त्रीय संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील कत्तलखाने करत आहेत हि निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यासाठी थोडे अवांतर वाटले तरी त्या संशोधनात भारतीय संशोधक श्री. सी.व्ही. रामन ह्यांनी शोध लावलेल्या 'Raman spectroscopy' ह्या तंत्राचा वापर झालेला असल्याने कुक्कुटपालनातील (फार तांत्रिक तपशिलात न जाता) एक उदाहरण द्यायचा मोह टाळता येत नाहीये. व्यावसायिक शेळीपालन जसे 'दुग्धोत्पादन', 'मांस उत्पादन' आणि 'जेनेटिक्स' वर लक्ष देऊन शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या/बोकडांची पैदास करणे असे तीन स्वतंत्र प्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे व्यावसायिक कुक्कुटपालनही 'अंडी उत्पादन' आणि 'मांस उत्पादन' अशा दोन स्वतंत्र प्रकारे केले जाते. हॅचरीमध्ये उबवण्यासाठी ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या नर आणि मादी कोंबड्यांचे प्रमाण जवळपास समसमान असते. त्यामुळे व्यावसायिक 'अंडी उत्पादन' ह्या उद्देशाने कुक्कुटपालन करणाऱ्यांना एक फार मोठी समस्या भेडसावत होती. त्यांच्यासाठी मादी कोंबडी उपयुक्त तर नर कोंबडे उपयोगशून्य असल्याने आणि त्यांच्या दाणा-पाण्यावर अतिरिक्त खर्च करून त्यांना मांस उत्पादनाकरता तयार करण्यासाठी वेळ आणि जागेची उपलब्धता नसल्याने जन्माला आल्या आल्या त्यांना मुंडी पिरगाळून किंवा ऑक्सिजन विरहित गॅस चेंबरमध्ये ठेऊन अत्यंत क्रूर आणि अनैतिक पद्धतीने ठार मारण्यात येत असे. ह्यातली 'अ‍ॅनीमल कृएल्टी' टाळण्यासाठी अंड्यातुन बाहेर पडणाऱ्या पिल्लाचे लिंगनिदान करण्यासाठी सुरुवातीला अंड्याच्या आकारावर आधारित एक साधी सोपी अशी 'शेप इंडेक्स - (SI)' हि पद्धत शोधण्यात आली. आडव्या धरलेल्या/ठेवलेल्या अंड्याचा आकार थोडासा उभट आणि लंबगोल असेल तर त्यातुन कोंबडी जन्माला येण्याची शक्यता अधिक आणि तो जर एका बाजूने निमुळता गोलाकार तर त्यातून कोंबडा जन्माला येण्याची शक्यता अधिक. वरील आकृतीत डाव्या अंड्यात कोंबडी तर उजव्या अंड्यात कोंबडा असण्याची शक्यता जास्त. हि पद्धत बिनखर्चिक असली तरी त्यातून होणाऱ्या लिंगनिदानाही अचूकता ७५% इतकी मर्यादित होती. तिची अचूकता आणखीन वाढवण्यासाठी दोन टर्किश संशोधकांनी शेप इंडेक्सच्या जोडीला Raman spectroscopy वर आधारित असलेल्या इमेज प्रोसेसिंग यंत्राचा वापर करून ती जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत वाढवली. आता ह्या दोन्ही पद्धतींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) जोड देऊन १००% अचूकता गाठण्यासाठी संशॊधन सुरु आहे. त्यातून अनावश्यक जीव जन्माला न येता अशी अंडी हॅचरीत घालण्या ऐवजी बाजारात विक्रीसाठी पाठवून अंडी उत्पादक कुक्कुटपालकांचे होणारे संभाव्य नुकसान आणि जिवहत्या दोन्ही टाळणे शक्य होईल. जाता जाता : आजघडीला मानवजातीच्या अन्नाची गरज म्हणून व्यावसायिक स्तरावर अंडी किंवा मांस उत्पादनासाठी केले जाणारे मग ते कुक्कुटपालन असो कि शेळीपालन त्याकडे एक 'अन्ननिर्मिती उद्योग' ह्या दृष्टिकोनातून पाहिले जावे. सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे भावनाप्रधान लोकांना हे स्वीकारणे थोडे अवघड जाईल आणि त्यांचे एकवेळ समजून घेता येईल, पण आपण विज्ञाननिष्ठ, पुरोगामी वगैरे असल्याच्या मोठमोठया गप्पा मारणाऱ्या (पण प्रत्यक्षात सर्वात जास्त प्रतिगामी मानसिकता असणाऱ्या) लोकांनाही ते जड जाते हे आपल्या समाजाचे दुर्दैव म्हणायचे, अजून काय 😀

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 21/06/2024 - 17:57
दोन टर्किश संशोधकांनी शेप इंडेक्सच्या जोडीला Raman spectroscopy वर आधारित असलेल्या इमेज प्रोसेसिंग यंत्राचा वापर करून ती जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत वाढवली. आता ह्या दोन्ही पद्धतींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) जोड देऊन १००% अचूकता गाठण्यासाठी संशॊधन सुरु आहे. त्यातून अनावश्यक जीव जन्माला न येता अशी अंडी हॅचरीत घालण्या ऐवजी बाजारात विक्रीसाठी पाठवून अंडी उत्पादक कुक्कुटपालकांचे होणारे संभाव्य नुकसान आणि जिवहत्या दोन्ही टाळणे शक्य होईल.
+१

प्रचेतस 20/06/2024 - 09:11
वेगळ्या बाजूची ओळख करुन देणारा उत्तम लेख. बाकी भारतातल्या मोठ्या कत्तलखान्यांपैकी काही कत्तलखाने किंवा मोठे मांस निर्यातदार हे जैनांचे आहेत असे ऐकिवात आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:14
बाकी भारतातल्या मोठ्या कत्तलखान्यांपैकी काही कत्तलखाने किंवा मोठे मांस निर्यातदार हे जैनांचे आहेत असे ऐकिवात आहे.
हो, त्याबद्दल फारशी माहिती नाही पण 'अल-कबीर' की अशाच काहीशा नावाचा मोठा बीफ निर्यात उद्योग आणि कत्तलखाने जैन-सबरवाल बंधूंच्या मालकीचा असल्याचे माझ्याही वाचनात आले होते. अर्थात भारतात गोवंश हत्याबंदी असली तरी रेड्यांच्या कत्तलीवर बंदी नाही, आणि आपल्याकडे गोमांस आणि रेड्याचे मांस हे दोन्ही 'बीफ' म्हणूनच ओळखले जाते. (त्या बाबतीत नेपाळ बरा, तिथे रेड्याच्या मांसाला 'बफ' म्हणतात. बफेलो मीट=बफ) पण त्यामुळे अनेक लोकांचा गोंधळ उडतो आणि मग गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीला बंदी असताना भारतातून 'बीफ' कसे काय निर्यात होते असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण बैल असो कि रेडा त्याची कत्तल आणि मांस निर्यात करणे हे अहिंसेचे अतिरेकी ढोल पिटणाऱ्या जैन समाजातील व्यावसायिकांना अशोभनीयच. आणि ह्याच नव्हे तर कित्येक अनैतिक/अवैध धंद्यात ह्या समाजातील लोक आघाडीवर आहेत, मग ती तस्करी असो, हवाला रॅकेट असो, मटका, क्रिकेटचे बेटिंग घेणे किंवा पत्ते खेळण्यासाठीचे जुगारी क्लब चालवणे असो. इतकेच काय जवळपास दीड दशकापूर्वी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमांवर प्रचंड चर्चेत असलेल्या 'पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण' ह्या अठरा वर्षांपूर्वीच्या आणि अजूनही न्यायप्रविष्ट असलेल्या हाय-प्रोफाइल मर्डर केस मधला एक प्रमुख पण माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी 'पारसमल जैन' हा तर डोंबिवलीला माझ्या घरापासून एक गल्ली सोडून पुढच्या गल्लीत राहायचा. रस्त्यात जाता-येता कित्येकदा भेटणारा हा मनुष्य छंदीफंदी असला तरी थेट इतक्या मोठ्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याच्या आरोपात तुरुंगात जाऊन पडेल (तो अजूनही तुरुंगातच आहे) असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. असो, उडदामाजी काळे गोरे असले तरी "धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये...' असेच म्हणायचे, अजून काय 😀

In reply to by पॅट्रीक जेड

मी भूतदयाळू आहे. पण मटणाची टेस्टच इतकी जबरजस्त लागते की सुटतच नाही.
चला किमान एकातरी मुद्द्यावर आपली सहमती होत आहे हे पाहुन आनंद वाटला :) मटन , मग ते ईद चे हलाल केलेले असो की देवीला बळी दिलेल्या बोकडाचे असो, की यज्ञात बळी दिलेले असो की जत्रेतील असो की हाटेलातील असो, काहीही निशिध्द नाही. =)) ह्या निमिताने आमच्या जुन्या लेखाची रिक्षा फिरवतो ;) (इच्छामटण) https://www.misalpav.com/node/32722 :)

कंजूस 21/06/2024 - 10:07
आमचा एक शालेय वर्गमित्र एका धंद्यात आहे. कत्तल केलेल्या प्राण्यांचे रक्त विकणे. पूर्वी यात कुणी पडत नव्हते. ( कृ फार विचारू नका याबद्दल)

In reply to by कंजूस

पॅट्रीक जेड 21/06/2024 - 10:56
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा करुन मग ते एका पसरट भांड्यात वाळवतात. मग त्याच्या वड्या पाडून त्या खातात. त्याला बहुतेक रक्ती म्हणतात.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:48
मुक्त विहारि । पॅट्रीक जेड प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"कृ फार विचारू नका याबद्दल"
ओके... नाही करत त्यावर विचार 😀 पण तुमच्या शालेय वर्गमित्राकडून हे रक्त खरेदी करणारे ग्राहक त्याचा काय उपयोग करत असतील ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. वरती पॅट्रीक जेड ह्यांनी सांगितलेला एक उपयोग ऐकून आहे, पण त्यासाठी असे घाऊक प्रमाणात कोणी रक्त विकत असेल आणि विकत घेत असेल असे वाटत नाही, त्यामुळे त्याचा कुठल्या वस्तुच्या औद्योगिक उत्पादनात किंवा रासायनिक प्रक्रियेसाठी वापर होत असल्यास तो सांगून मज उपकृत करावे!

In reply to by टर्मीनेटर

गणामास्तर 26/06/2024 - 13:50
औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या कत्तलखान्यांतून घाऊक प्रमाणात रक्त विकत घेतात. ज्या ज्या औषधांमध्ये लोह हा घटक आवश्यक असतो त्यांच्या निर्मितीसाठी हे रक्त वापरले जाते.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:32
कंजूस काकांनी माहिती देण्यात कंजूसी केली पण आमच्या गुगल काकांनी ती सढळहस्ते दिली हो 😀 रिसर्चगेट वर त्यासंबंधी मिळालेली माहिती... Uses of animal blood in various industries: Food Feed - Emulsifier, stabilizer, clarifier, colour additive, nutritional component. Lysine supplement, vitamin stabilizer, milk substitute, nutritional component. Fertilizer - Seed coating, soil pH stabilizer, mineral component. Laboratory - Tissue culture media, tannin analysis, active carbon, haemin, blood agar, peptones, glycerophosphates, albumins, globulins, sphingomyelins, catalase. Medicine - Agglutinin test, immunoglobulins, fractionation techniques, blood clotting factors, sutures, fibrinogen, fibrinolysin, fibrin products, serotonin, plasminogen, plasma extenders. Industry - Adhesive. resin extender, finishes for leather and textiles, insecticide spray adjuvants, egg albumin substitute, foam fire extinguisher, porous concrete, ceramic and plastic manufacturer, plastic and cosmetic base formulations. वरीलपैकी कुठल्या ना कुठल्या गोष्टी/वस्तूंचा आपण नकळतपणे वा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. मग पेटा वाले, वेगन, अहिंसा आणि शाकाहाराचे अतिरेकी समर्थन करणाऱ्या मंडळींना अशा गोष्टी/वस्तूंचा वापर करणे निषिद्ध आहे का? असा एक बाळबोध प्रश्न पडला आहे!

Bhakti 21/06/2024 - 17:55
बोकड बळीवर इतकी साधक बाधक वैज्ञानिक/सैद्धांतिक बेसची चर्चा होऊ शकते हे मला पटलच नसतं:);) भारीच की टर्मिनेटर! बाकी तुम्ही आपलेच लोक आहात म्हणून सांगते :) ईददरम्यान आम्ही सं.नगरला होतो ,तिथे शिरताच तिथे रोडवरच कत्तलखाने पाहून माझ्या लेकीने रडारड सुरू केली,लगेच घरी चल मला हे शहर आवडले नाही घोषा लावला.तिने हे पहिल्यांदाच पाहिलं.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 21/06/2024 - 21:46
संभाजी नगरात रस्त्यावर कत्तलखाने आहेत? 'लाहौल विला कुव्वत' 😂
"माझ्या लेकीने रडारड सुरू केली,लगेच घरी चल मला हे शहर आवडले नाही घोषा लावला.तिने हे पहिल्यांदाच पाहिलं."
पहिल्यांदा अशी दृश्ये पाहताना भल्या भल्या लोकांची हवा गुल होते, तुमची लेक तर लहानच आहे त्यामुळे तिची मन:स्थिती बिघडणे आणि ते शहर न आवडणे अगदी स्वाभाविक आहे!

सर टोबी 21/06/2024 - 18:23
“आपण” नव्यानेच जवळ गेलो त्या इस्राईलमध्ये देखिल हलालच मांस चालते म्हणून जरा मुस्लिमांबद्दल कमी ओरड झालीय. नाही तर काही खरं नव्हतं. बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम. पण त्याला बोलता येत नाही ही पण एक अडचणच आहे.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 21/06/2024 - 20:02
दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम मुळात मेलेला बोकड कसे काय सांगणार हा प्रश्न अधिकच मूलभूत आहे. त्याला बोलता येते का नाही हा प्रश्न दुय्यम आहे. कारण बोकडाची भाषा जाणणारे असू शकतील पण मेल्यावर बोकड बोलू शकत नाही हे सत्य LOL

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 21/06/2024 - 23:17
compartmentalization आणि rationalization याचा लगेच प्रत्यय आला. आपले आदर्श नेते, पुज्यनीय असलेली विचारसरणी याचा पुरस्कार करण्यासाठी कितीही हीणकस वागायचं म्हटलं तरी आपण मागे हटत नाही.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 21/06/2024 - 21:50
"बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम."
माझ्यासारख्या मांसाहार वर्ज्य नसला तरी त्याची विशेष आवड नसलेल्या माणसाला 'हलाल' आणि 'झटका' अशा कुठल्याही पद्धतीने कत्तल झालेल्या कोंबडी. बोकड किंवा अन्य कुठल्या प्राण्याचा मांसाच्या चवीत काय फरक असतो किंवा तसा काही फरक असतो कि नसतो वगैरे बद्दल अजिबात ज्ञान नाही. पण ह्या दोन्ही पैकी कुठल्या पद्धतीने कत्तल केली असता त्याला कमी वेदना होतात ह्याविषयीचा एक रिसर्च पेपर मागे वाचनात आला होता त्याचा सारांश काहीसा असा होता... 'हलाल' आणि 'झटका' अशा दोन्ही पद्धतीने विविध प्राण्यांची कत्तल केली जात असताना त्यांच्या शरीराला जोडलेल्या ECG आणि कुठलया कुठलया वैद्यकीय उपकरणांवर झालेल्या अनेक नोंदींचा अभ्यास केल्यावर हलाल पेक्षा झटका पद्धत हि कमी वेदनादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हलाल पद्धतीत सूरी फिरल्या फिरल्या सुरु झालेला रक्तस्त्राव, प्रतिक्षिप्तक्रियेने मेंदूकडून रक्तस्त्राव थांबवण्यासाठीच्या दिल्या गेलेल्या संकेतांमुळे रक्त गोठणे/साकळण्याची प्रक्रिया सुरु होऊन प्राण्याची शुद्ध हरपण्यास लागणारा कालावधी काहीसा वाढून त्याचे प्राण जाण्यासही थोडा विलंब होत असल्याने त्याला अधिक काळ वेदना सहन कराव्या लागतात. लहान प्राण्यांपेक्षा मोठ्या प्राण्यांमध्ये हा कालावधी आणखीन वाढतो. त्याउलट झटका पद्धतीत मेंदू आणि शरीराच्या बाकी अवयवांचा संपर्क तात्काळ तुटल्याने वर उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी लागणारा कालावधी कमी होत असल्याने प्राण गमावताना त्या प्राण्याला वेदनाही कमी होतात अशी काहीशी त्यामागची कारणे/निरीक्षणे त्यात दिली होती. आता सर्व गोष्टी नीटशा आठवत नसल्याने तपशिलात कमतरता तर आहेच पण काही चूकभूलही झाली असल्यास त्यासाठी क्षमस्व!

In reply to by टर्मीनेटर

सर टोबी 21/06/2024 - 23:12
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय. बाकी नविन आणि आदर्श मित्राला आवडतंय म्हटल्यावर विरोध कमी होतोय हा युक्तिवाद मान्य असल्याबद्दल बरे वाटले. “एक बार इज़राइल जाके देखना है ऐसा क्या है उस मिट्टी में की एक भी देशद्रोही पैदा नहीं होता” हे पण एक कारण असावे.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 21/06/2024 - 23:48
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय.
कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही, त्यांनी असे लिहिले असल्यास त्यात नक्कीच तथ्य असेल. मी जे वाचले होते आणि त्यातले जेवढे आठवले तेवढे प्रतिसादात लिहिले, तसेच तपशिलात कमतरता असल्याचे आणि चूकभूल होण्याची शक्यता असल्याचेही मान्य केलेले आहे. आणि हलाल असो कि झटका त्यात मला काडीचाही रस नसल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आणि पुढेही करण्याची शक्यताही नाही! बाकी आपलया प्रतिसादातील पुढची वाक्ये पार डोक्यावरून गेली. त्याविषयी थोडे इस्कटून सांगितलेत तर समजायला सोपे जाईल म्हणतो!

In reply to by टर्मीनेटर

सर टोबी 22/06/2024 - 10:21
इस्राईलचा उल्लेख मी नविन मित्र म्हणून करतोय. ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात आणि म्हणून बकरीदसाठी होणाऱ्या कुरबनीची चर्चा थोडया सौम्य पद्धतीने होतीय. इस्राईल भारतातील विद्यमान राजवटीच्या समर्थकांचा आदर्श आहे. त्यासाठी फेसबुक मधून आलेली ओळ मी शेवटी उधृत केली आहे. बाकी मेंदू रक्त साकळण्याचा संदेश देतो हे अविश्वसनीय आहे. हवेशी संपर्क झाला की रक्त साकळते. काही तरी जीवघेणं घडलंय आणि तिथून पळ असा संदेश मेंदू देईल की रक्त साकळण्याचा संदेश देईल?

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:13
अच्छा म्हणजे नको असलेली राजवट कितीही आटापिटा करूनही तिसऱ्यांदा आल्याच्या दुःखातून, राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या धागाचर्चेत राजकीय संदर्भ आडून आडून घुसवून, तसेच हलाल आणि झटका ह्याबद्दलच्या माझ्या अज्ञानाचा आणि त्या प्रतिसादातील कमतरता, चूकभूल ह्यांचा वारंवार उल्लेख करूनही पुन्हा त्याच विषयीच्या कुशंका उपस्थित करून चर्चा भरकटवण्याचा कुटील हेतू अखेर उघडकीस आला म्हणायचा 😀 असो, उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा तुमच्याकडे हलाल आणि झटका बद्दल काही शास्त्रीय/विश्वसनीय माहिती असल्यास ती जरूर द्यावी, मला त्यात काडीचाही रस नसला तरी ज्यांना असेल त्यांच्या तरी उपयोगी पडू शकेल. धन्यवाद!

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 24/06/2024 - 14:37
टर्मिनेटर भाऊ तुम्ही अगदी चागळे पकडले या जेड ला....इस्राएल जुना नवा मित्र याचा इथे काहीच संबंध नाही ... " जेड" ला मोदीद्वेषाचे "येड" लागलाय असे आम्ही तूर्तास जाहीर करतो ....अ. बा . या व्यत्क्तिमत्वाची सावली दिसते जेड साहेबाच्यात जिथे तिथे मोदी असो एकदा एका फार्म हौस वर ( पाश्चिमात्य देशात) एक शेतकरी बेकायदा मास विकायांचा आणि त्यावेळी त्या देशात बोकड/ शेळी चे मास सहजसहजी मिळत नसे ( मेंढी मेंढा भरपूर) म्हणून भारतीय लोक त्या फार्म हाऊस ला जायचे ,, तेवहा त्यातील काहीना हलाल पाहिलेज असल्याचने आणि बहुतेक चिनी हॉटेल वाले जे बीफ घ्य्याला यायःचे त्यांना काही फरक पडायचा नाही ,, तर "हलाल " पाहिजे असलेल्यां तो बोकड गळा चिरून ठवून द्यायचा आणि बैल मात्र बंदुकीने मेंदूत झटक्यात गोळी ने मारायाचा दोन्ही प्रकारात जनावराला एकूण वातावरण बघून कत्तलीचा अंदाज आलेला..भेसूर अस्यायचे पण त्यातल्या त्यात गोळीने मारणे कमी क्रूर वाटायचे पण एकूणच तो शेतकरी हे बेकायदा करीत असलयामुळे सगळेच वातावरण जास्त भयानक वाटायचे

सुबोध खरे 21/06/2024 - 20:33
धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये इतर वेळेस पापभिरू असणारा माणूस टोकाची फसवाफसवी कशी करू शकतो याचे मानसशास्त्रीय दृष्ट्याविश्लेषण COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION (समर्थन) या दोन बाबींनी करता येते. COMPARTMENTALISATION म्हणजेच माणूस मनाचे कप्पे तयार करतो. आणि या कप्प्यातील बाबी त्या कप्प्यात जाणार नाहीत याची काळजी घेतो. यामुळे तो मनाचा आंतरिक संघर्ष टाळू शकतो आणि येणारी मानसिक अशांती थोडी फार तरी कमी करतो. यात धंदा आणि त्यासाठी करावी लागणारी फसवा फसवी हि मनाच्या एका कप्प्यात टाकून तो कुलूपबंद करतो म्हणजे बाकी व्यवहारात त्या विचारांमुळे येणार संघर्ष टाळता येतो. बीफ निर्यात करणारा माणूस प्रत्यक्ष व्यवहारात मुंगी सुद्धा मारणार नाही शुद्ध शाकाहारी असून कांदा लसूण सुद्धा खाणार नाही रोज मंदिरात अनवाणी जाऊन पूजा करताना दिसतो. पण धंद्याच्या कप्प्यात गेलात तर आपला धंदा वाढवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या खून सुद्धा करू शकतो. आणि यातूनच "सब गंदा हैं पर धंदा हैं ये" असे समर्थन करताना दिसते. याशिवाय RATIONALISATION म्हणजेच तर्कसंगती लावणे किंवा समर्थन करणे हा त्याचाच उपप्रकार आहे. यात बहुसंख्य भ्रष्ट सरकारी अधिकारी येतात. येणार पैसा तर हवा असतो पण तर्कसंगती लावून त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची तीव्रता कमी करून स्वतःचे मानसिक समाधान करण्याचा प्रयत्न असतो. उदा. सरकारी खात्यात असे करावेच लागते, मी नाही केलं तर दुसरा कोणी तरी करणारच आहे, इतर लोक करतात त्यापेक्षा मी कितीतरी कमी करतो. इ इ तुम्ही कितीही गुन्हे केलेत तरी तुम्ही कलमा पद्धत असाल तर तुम्ही कोणत्याही काफ़िरांपेक्षा श्रेष्ठ आहात हे याच एक उच्च उदाहरण आहे. यामुळे मुस्लिम समाजात क्रूरपणा आणि गुन्हेगारीचे समर्थन मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. ( हा मुद्दा अतिशय वादाचा आहे हे गृहीत धरूनच मी इथे लिहीत आहे) अर्थात COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION हे आपल्याला सामान्य माणसे सुद्धा सहज करताना आढळतात. सगळेच लोक करतात म्हणून मी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देतो पासून इतर लोक हेल्मेट घालत नाहीत किंवा इतर लोक सुद्धा सिग्नल पाळत नाहीत किंवा सगळंच करतात म्हणून मी परीक्षेत कॉपी करतो हि RATIONALISATION ची सर्वत्र आढळणारी उदाहरणे आहेत. माणूस आंतरिक (मानसिक) संघर्ष टाळण्यासाथ इया दोन गोष्टींचा उपयोग करतो. कारण सर्व धर्मांमध्ये खोटे बोलू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये स्वार्थी पणा करू नये अशा शिकवणी दिल्या जातात. असे मानसिक संघर्ष प्राण्यांमध्ये नसतात.प्राणी हे प्रच्छन्नपणे स्वार्थी असतात. सिंह सुद्धा दुसर्यां प्राण्यानी केलेली शिकार (सिंहिणीने केलेली सुद्धा) कोणताही दुजाभाव न ठेवता बळकावताना दिसतो. बळी तो कान पिळी हाच जंगलचा कायदा आहे. दुसऱ्याच्या घरात बिळात जबरदस्तीने शिरणे दुसऱ्याची शिकार बळकावणे दुसऱ्या नराच्या मादीवर आपला हक्क सांगणे दुसऱ्या नराची पिल्ले मारून टाकणे अशा गोष्टी सर्रास कोणताही मानसिक संघर्ष न होता प्राणी करताना आढळतात मुळात माणुस पण स्वार्थी आहे परंतु प्रामाणिकपणा सहिष्णुता निस्वार्थीपणा या गोष्टी सद्गुण आहेत हे शिकवले गेल्याने मानसिक संघर्ष उभा राहतो. मग यावर उपाय काय म्हणून मानवाने COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION असे काही मानसशास्त्रीय उपाय शोधून काढलेले आहेत. क्रमश:

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 21/06/2024 - 22:08
पहिला कुठल्याशा हिंदी डब्ड तेलगू चित्रपटातला एक संवाद आणि दुसरा 'कंपनी' ह्या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा मुखडा इथे काहीशा वेगळ्या संदर्भाने वापरला होता. पण हरकत नाही, आपण केलेले त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण छान आहे, आवडले 👍 पुढचा/पुढचे भागही लवकर येउद्यात! धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 24/06/2024 - 14:43
RATIONALISATION यातील एक अजून प्रकार जाणवलेला म्हणजे , "आम्ही गुरुवारी आणि शनिवारी ( उदाहरण ) अजिबात मासाला हात लावत नाही" ( पण बाकी दिवशी चोपून खातो ..) " नौरात्र कडक असते हो आमच्य्यात" पण सण संपला कधी एकदा बोकड आणायला जातोय असे होते ह्यांना त्यामुले मी बऱयापैकी खादाड आणि मांसाहारी असलो तरी जे खरंच १००% शाकाहारी आहेत आणि त्याचा गवगवा करीत नाहीत त्यांना माझे कडून २ गुण जास्त असतात .. असो

नठ्यारा 22/06/2024 - 01:05
टर्मीनेटर,
पण तुमच्या शालेय वर्गमित्राकडून हे रक्त खरेदी करणारे ग्राहक त्याचा काय उपयोग करत असतील ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
इथे युरोपात मेंढ्याचं रक्त पुडिंगमध्ये वापरतात. विशेषत: नाताळाच्या पुडिंगात. भारतात बोकडाचं रक्त वापरण्याजोगं असावं असा अंदाज आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:48
युरोपात पुडिंगमध्ये मेंढ्याचं रक्त वापरतात? 😕 युक्स... आता पुन्हा तिकडे जाणे झाल्यास पुडिंग कधीही खाणार नाही! माहितीसाठी आभारी आहे 🙏

नठ्यारा 22/06/2024 - 01:15
प्याजे,
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा करुन मग ते एका पसरट भांड्यात वाळवतात. मग त्याच्या वड्या पाडून त्या खातात. त्याला बहुतेक रक्ती म्हणतात.
शब्द बरोबर आहे. त्यास रक्ती वा रत्ती म्हणतात. रक्त वाळवून भुगा करतात. मग त्यात बरंच बेसन आणि मसाले मिसळतात आणि वड्या थापतात. नंतर त्या बहुधा तळून वा भाजून काढतात. मला तो पदार्थ विशेष आवडला नाही. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 22/06/2024 - 09:56
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील गरिबीमुळे मटण विकत घेणे परवडत नाही पण चवीसाठी गरीब माणसं खाटिकाकडून साकळलेलं रक्त आणि हाडं अतिशय स्वस्तात विकत घेऊन जातात आणि त्यात बेसन ज्वारीचे बाजरीचे (गिरणीत इतस्ततः पडलेले पीठ अधिक स्वस्तात विकत घेऊन) पीठ मिसळून विविध पदार्थ तयार करून खातात. याशिवाय खाटिकाकडून हाडं, खूर इ सामान्यतः टाकाऊ समजलेले पदार्थ स्वस्तात विकत घेऊन ते उकळून त्यात आलं लसूण मिरची घालून रस्सा बनवतात आणि तो भाकरी/ भाताबरोबर खातात. गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 24/06/2024 - 14:56
या पेक्षा हि पुढचे म्हणजे फिलिपिन्स मध्ये पण के एफ सी सारखया कोंबडीचे पदार्थ विक्रय दुकानातील उष्टे आणून त्याला उकळून परत पिठात कालवून तळुन विकले जाते अति गरीब वस्तीत .. त्याला "पग पग चिकन " असं म्हणतात विडोओ ची लिंक देत नाही बघवणार नाही

आणी त्यावर झालेली सांगोपांग चर्चा वाचल्यावर मलातर असे वाटू लागले आहे की मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 22/06/2024 - 18:33
"मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल."
कच्चे गवत थेट खाल्लेत तर ते "शुद्ध शाकाहारी" असण्याची शक्यता जवळपास शून्य राहील कारण त्यावर असलेले पण मानवी डोळ्यांना न दिसणारे अगणित सूक्ष्मजीव, जंतांची आणि अन्य कृमी-कीटकांची अंडी वगैरे वगैरे. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते गवत नुसते धुवून काम भागणार नाही, त्यासाठी ते चांगले उकडून किंवा गेला बाजार ७० अंश से. तापमानावर सुमारे तासभर गरम करून मग खावे लागेल. अर्थात ह्या प्रक्रियेने ते गवत जीवजंतू आणि अंड्यांपासून मुक्त होईल, पण त्यात झालेल्या हिंसेतून कोट्यवधी सूक्ष्मजीवांच्या हत्येचे जे पाप लागेल त्याच्या परिमार्जनाचीही तयारी ठेवावी लागेल 😀

आसेच इतक्या पापांचे घडे भरले आहेत की यमलोकात न नेता परस्पर इहलोकातच पापक्षालन (की आणखी पाप करण्यास) करण्यास पुनर्जन्म मिळणार आहे. खरे तर आजकाल अशा बातम्या येत आहेत की काय खावे याचाच प्रश्न पडलायं. आईस्क्रीम सोडले. झोमॅटो,स्वीगी बंद केले. घरच्या घरीच अंबेमोहर तांदळाचा भात,घरचे तुप आणी मेतकूट खातो. आता बकऱ्यां बद्दल, नोकरीत असताना जिवंत, मृत दोन्हीशी संबध आला पण कधी खाल्ले नाहीत. बिचारे बकरे.... त्यांच्यावर चार शब्द आपण लिहीलेत, नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हांस भेटतील.....

नठ्यारा 22/06/2024 - 19:54
अवांतर : टर्मीनेटर,
'ऐय्याशी' ह्या अरबी शब्दाचा/मुलाच्या नावाचा इंग्रजीतला अर्थ “One who lives well' असा आहे तर हिंदीत त्याचे अनेक बरे-वाईट अर्थ आहेत. जसे कि, 'व्यभिचार' । 'ज़िना' । 'कामुकता' । 'लंपटता' । 'अश्लीलता' । 'विषयासक्ति' । 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना'. इत्यादी.
माझ्या मते व्यभिचार', 'कामुकता', 'लंपटता', 'अश्लीलता', 'विषयासक्ति' वगैरे म्हणजेच अरबस्थानातलं living well आहे. अरबी स्वर्गाची एकेक वर्णनं ऐकली असतील तुम्ही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 22/06/2024 - 20:36
हा हा हा... Good Joke! आपण कोट केलेल्या वाक्यांच्या पुढचा हा परिच्छेद वाचायचा राहिला का 😉
माझ्या लेख किंवा प्रतिसादांमध्ये मी स्वतःच्या ऐय्याशी विषयी उल्लेख करतो तेव्हा तिथे ह्या शब्दाचा इंग्रजीतला “One who lives well' किंवा 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना' हा हिंदीतला अर्थ मला अभिप्रेत असतो त्यामुळे अशा चांगल्या अर्थाने मी एक 'ऐय्याशी पसंद' व्यक्ती असल्याने स्वतःला 'ऐय्याश' म्हणवून घेण्यात मला तरी कुठलाही कमीपणा वगैरे वाटत नाही. पण समोरचा त्या शब्दाला 'वाईट' अर्थाने घेत असेल तर त्यात माझा काही दोष नाही 😀

सुरिया 24/06/2024 - 13:20
व्व्वा, छान. व्यावहारीक आणि तर्क्कशुध्द विच्छेदन आवडले. भक्ती, श्रध्दा वगैरे पट्ट्यांवर ते टिकत नाही हे ही आहेच. पण जैनांच्या काही प्रथा शब्दशः इतक्या सुप्परस्ठार (श्रेयः अल्लूर्जुन) असतात की बस्स. वाहन न वापरता रस्त्यावरुन चालत जाणे, अगदी वयोबृध्द साध्वी पण व्हील्चेअरवरुन लांब लांब अंतरे पार करणे मग त्यांना सोबत आणि एस्कॉर्ट म्हणून अगदी गर्भश्रीमंतांनी टप्प्याटप्प्याने साथ देणे, त्यासाठी रस्ता आडवणे. कृत्रिम प्रकाश नाही, त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत. ह्यातलेच एक नवल म्हणायचे अन काय.

In reply to by सुरिया

टर्मीनेटर 25/06/2024 - 11:31
बिपीन सुरेश सांगळे । सुरिया प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत."
अगदी अगदी... किशोर किंवा तरुणवयीन मुला-मुलींनी दीक्षा/संन्यास घेणे हे त्या समाजात तसे नवीन नाही, पण आता अशा दीक्षा सोहळ्याचाही भव्य दिव्य 'इव्हेंट' केला जाऊ लागलाय! सात-आठ महिन्यांपूर्वी एका गर्भश्रीमंत घरातील वीस-बावीस वर्षीय तरुणीने 'संन्यास' घेण्याचा निर्णय घेतल्यावर खास 'प्री-दीक्षा' फोटोशूट करून शहरभर तिच्या विविध भावमुद्रांचे दर्शन घडवणाऱ्या फोटोंसकट काव्यपंक्ती आणि दीक्षा सोहळ्याची तारीख, ठिकाण वगैरे माहिती देणारे मोठमोठे फ्लेक्स चौका-चौकांत झळकले होते. सोहळ्याच्या दोन-चार दिवस आधी एका संध्याकाळी तिची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भर रहदारीच्या वेळी 'रस्ता आडवणे' सारखी इतरेजनांसाठी 'निरुपद्रवी' गोष्टही झाली. गमतीचा भाग म्हणजे फ्लेक्सवरच्या तिच्या साजशृंगारातल्या सुंदर सुंदर छब्या पाहून तिच्या संन्यासाविषयी कौतुक वाटण्यापेक्षा 'एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती, तर तरुण-अविवाहित मंडळी 'वेगळ्याच' कारणासाठी 'हळहळत' होती 😀

चित्रगुप्त 25/06/2024 - 13:05
एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती
असे प्रकार पूर्वीही कानावर आलेले आहेत. यात " कुछ तो गडबड है..." असे वाटते. म्हणजे कसले तरी 'फाऊंडेशन' स्थापित करणे यात बहुतेकदा काहीतरी आर्थिक गणित/सोय/झमेला असतो, तसे यातही असावे, असे आमच्या बालबुद्धीस वाटते. -- कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो. (अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच)

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 27/06/2024 - 15:13
गडबड रेहनेकी संभावना तो हैं... पण,
"कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो."
ह्याचा काही उपयोग होइल असे वाटत नाही. काहीवेळा आम्ही मित्रमंडळी गमतीत बोलत असलो तरी मुस्लिमांपेक्षा अधिक धार्मिक कट्टरता त्या लोकांमध्ये पाहिली आहे!
"अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच"
+१००० 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 27/06/2024 - 15:50
अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ?
तुम्ही आणि चित्रगुप्त काका एकाच पंगतीतले. आपल्याला काय करायचे आहे? काडीचा रस नाही. वगैरे सर्वात शेवटी एक वैधानिक सिग्नेचर टाकून सर्व चालू.. ;-)

In reply to by चित्रगुप्त

नठ्यारा 27/06/2024 - 18:01
अवांतर : यावरनं आपल्या अमरावतीतल्या खाबियादीदी आणि तलवारनानांची गोष्ट आठवली ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india/jain-sadhvi-in-police-custody/story-HL12xtfEBbVsYJrBmJdk7K.html -ना.न.

In reply to by रामचंद्र

अथांग आकाश 24/06/2024 - 11:34
या विषयाची/प्रश्नाची व्याप्ती आणि खोली लक्षात आली.
+१. असेच म्हणतो! लेख आणि प्रतिसादातली डिट्टेलवार माहिती वाचुन तुम्ही बकरी पालन व्यववसायात आहात का हा प्रश्न विचारावासा वाटला!!

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर 25/06/2024 - 12:05
आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे आहे, पण उद्या कदाचित ते 'हो' असे असण्याची दाट शक्यता आहे 😀 'दुग्धोत्पादन' आणि 'मांसोत्पादन' ह्या कारणांसाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक शेळीपालनात मला रस नसला तरी ह्या क्षेत्रांकडुन प्रचंड मागणी असलेल्या 'शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या आणि बोकडांची' 'जेनेटिक्स' वर लक्ष केंद्रित करून पैदास करण्याच्या व्यवसायात उतरावे हा विचार आठेक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात घोळू लागला होता. "कुठल्याही नवीन व्यवसायात पदार्पण करताना त्यातले नफ्या-तोट्याचे गणित, खाचा-खोचा, समस्या इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याकडे असलीच पाहिजे" ह्या ज्यांचे बोट धरून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता त्या गुजराती गुरूंनी अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या गुरुमंत्राला जागून मग त्या अनुषंगाने माहिती मिळवायला सुरुवात केली होती. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'मिपावर कुठल्याही विषयाची माहिती हमखास मिळते' अशा समजुतीतून सुमारे पावणे आठ वर्षांपूर्वी माझा मिपावरील क्रमांक तीनचा असलेला "शेळीपालन (गोट फार्मिंग)" हा दोन ओळींचा धागाही काढला होता. त्यावर किती उपयुक्त माहिती मिळाली हा भाग वेगळा पण ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता 😀 आणि तेव्हापासून ह्या विषयाचा जितका अभ्यास करत गेलो तितका त्याचा आवाका लक्षात येत गेला आणि आधीपासून अभ्यासाधीन असलेल्या 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' ह्या विषयाच्या जोडीला 'पशुसंवर्धन (Animal Husbandry)' आणि 'पशुधन व्यवस्थापन (Livestock Management)' हे माझ्या 'विशेष अभ्यासाचे' विषय कधी बनून गेले हे माझे मलाही समजले नाही. त्याच्या अधिक तपशिलात जात नाही पण तो अभ्यास केवळ शेळ्यांपुरता मर्यादित न राहता, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कोंबडी, बदक पालन आणि मत्स्य शेती असा विस्तारात गेला. अर्थात त्यापैकी सर्वात जास्त अभ्यास हा शेळ्यांवर झाला असल्याने गेल्या आठ वर्षात ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण, वाचन, वेगवेगळ्या फार्म्सना दिलेल्या भेटी अशा अनेक मार्गांनी मिळवलेल्या माहिती आणि अनुभवावर 'शेळ्यांच्या जाती', 'शेळ्यांचा स्वभाव', 'शेळ्यांची प्रसूती', 'पिलांचे संगोपन, 'शेळ्यांचा आहार', 'शेळीपालनातील समस्या' अशा एक ना अनेक विषयांवर किमान तासभर तरी व्याख्यान झोडता येईल, गेलाबाजार ह्या विषयांवर युट्युबवर येणाऱ्या असंख्य 'बाजारू' व्हिडीओजमध्ये आणखीन भरही घालता येईल 😀 तसेच 'शेळ्यांचा आहार' ह्या विषयावर तर इतका अभ्यास आणि संशोधन करून झाले आहे कि त्यावर प्रबंध लिहिल्यास PhD मिळण्यास काहीच अडचण येणार नाही! असो ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ पण एका मर्यादित विचाराने ह्या क्षेत्राकडे पहात असताना त्यातल्या इतक्या सकारात्मक संधी-शक्यता दिसू लागल्या कि 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' + 'पशुसंवर्धन' + 'पशुधन व्यवस्थापन' ह्यांच्या संगमातून उभा राहू शकेल अशा एका 'हायटेक' उद्योगाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे. फक्त हा व्यवसाय पार्टटाइम/जोडधंदा म्हणून करण्यासारखा नसून पूर्णवेळ करण्याचा आहे ह्या एकमेव कारणासाठी तो अद्याप प्रत्यक्षात आणता आला नाही, पण लवकरच सध्याच्या व्यवसायाची सूत्रे योग्य हातांत सोपवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ ह्या प्रस्तावित उद्योगात झोकून देण्याचा विचार आता मनाशी जवळजवळ पक्का झाला आहे.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 25/06/2024 - 13:01
ह्या क्षेत्राकडे पहात असताना त्यातल्या इतक्या सकारात्मक संधी-शक्यता दिसू लागल्या कि 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' + 'पशुसंवर्धन' + 'पशुधन व्यवस्थापन' ह्यांच्या संगमातून उभा राहू शकेल अशा एका 'हायटेक' उद्योगाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे. फक्त हा व्यवसाय पार्टटाइम/जोडधंदा म्हणून करण्यासारखा नसून पूर्णवेळ करण्याचा आहे ह्या एकमेव कारणासाठी तो अद्याप प्रत्यक्षात आणता आला नाही, पण लवकरच सध्याच्या व्यवसायाची सूत्रे योग्य हातांत सोपवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ ह्या प्रस्तावित उद्योगात झोकून देण्याचा विचार आता मनाशी जवळजवळ पक्का झाला आहे.
माझे एक सहकारी प्रोफेसर, अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व , प्राचार्यही होते.मग कुठेतरी पीएचडीचे फिसकटलं .तेव्हा त्यांनी शेती जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केलाय.खुप छान छान प्रगती करत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स मध बनवतात, प्रशिक्षण देतात आणखिन बरेच काही. तळापासून काम करण्यासाठी खुप छान क्षेत्र आहे हे! शुभेच्छा!

In reply to by diggi12

टर्मीनेटर 02/01/2025 - 15:27
केवळ दुधासाठी शेळीपालन शक्य आहे का ?
हो... खास दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जमुनापारी, बीटल, मेहसाणा, सुरती अशा जातींच्या शेळ्यांची निवड त्यासाठी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात बकरीच्या दुधाचा वापर पुर्वीपासुनच खुप मर्यादीत प्रमाणावर होत आला आहे त्यामुळे केवळ दुधासाठी शेळीपालन करणे हे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने फारसे कोणी त्यात पडत नव्हते. परंतु कोविड काळात अनेक वस्तू/गोष्टींच्या सेवनातून त्यांचे 'आरोग्यासाठी होणारे फायदे' ह्याविषयी समाजमाध्यमांतून झालेल्या तथाकथित 'जनजागृती' मधून अन्य गोष्टींप्रमाणेच शेळीच्या दुधाची उपयुक्तताही लोकांना समजली आणि तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात शेळीच्या दुधाला मागणी वाढल्याने आणि प्रतिलिटर १५०+ रुपये भावाने ते विकले जात असल्याने बरेच शेळीपालक खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही शेळीपालन करू लागले होते पण त्या व्यवसायात 'विपणन' (Marketing) फार महत्वाचे असल्याने अनेकजण त्यात अयशस्वी ठरले. बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना शेळीचे दूध दिले जाते, अशी रुग्णालये आणि वैयक्तिक वापरासाठी त्या दुधाचा वापर करणारी आरोग्याविषयी जागरूक मंडळी असे नियमित ग्राहक ज्यांना जोडता आले ते मात्र यशस्वी ठरले आहेत. विक्री न झालेल्या अतिरिक्त दुधापासून 'चीज' निर्मितीचा जोडधंदा करूनही काहींनी आपले उत्पन्न वाढवले आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये मात्र शेळीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांमध्ये पूर्वीपासूनच खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर शेळीपालन होत आले आहे. कोविड काळात तिथेही शेळीच्या दुधाला असलेली मागणी एवढी प्रचंड वाढली होती कि प्रति लिटरसाठी ७००-८०० रुपये मोजूनही ग्राहकांना दूध मिळत नव्हते. शेळीचे दूध प्यायला न मिळाल्यास आपण जणू मरणारच आहोत अशा भयभीत मानसिकतेतून त्यावेळी अनेक ठिकाणी गोट फार्म्समध्ये घुसखोरी करून जमावाने शेकडो शेळ्या पळवून नेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. (छानपैकी कोमट पाणी वगैरे पिऊन घरात गप्प बसायचे सोडून बिचाऱ्या शेळीपालकांचे मोठे नुकसान करणाऱ्या त्या समाजकंटकांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

diggi12 03/01/2025 - 22:12
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद मी कुठेतरी वाचले होते की ice cream बनवण्यासाठी शेळीचे दूध वापरले जाते म्हणून मनात विचार आला होता

In reply to by टर्मीनेटर

छान प्रतिसाद! आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील शेळीचेच दूध प्यायचे, त्यामुळेच आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने इंग्रजाना लोळवू शकले! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.... आझाद हिंद सेना लढत असताना, परमपूज्य गांधी त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहिले नाहीत आणि भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बाबतीत पण हीच बोटचेपी भूमिका घेतली.

चित्रगुप्त 20/06/2024 - 01:15
पूर्वी एकदा एका जैन मंदिरात गेलो होतो. तिथे रोजची पूजा आणि भंडारा (किंवा जो काही विधी आणि जेवण वगैरे) यासाठी बोली लागते, आणि जो सर्वात जास्त पैसे देईल त्याच्याकडून त्या दिवसाचे कार्य करवले जाते. आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्‍यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात. आता हे १२४ 'पवित्र' बकरे एकेक करून बोली लावून विकले जातील आणि धनाढ्यांच्या प्रासादांमधे त्यांचे उर्वरित आयुष्य सुखनैव जाईल. त्या त्या शेठजीची प्रतिष्ठा यातून आणखी वृध्दिंगत होत जाईल. (पुढे त्या बोकडांचे काय होते, यावर नजर ठेवा टर्मिनेटर भौ) पूर्वी कलकत्त्यात आणखी एक प्रकार ऐकला होता. अहिंसा पाळायची म्हणून डास वगैरे मारायचे नाहीत, मच्छरदाणी लावून झोपायचे हे ठीक, पण त्या डासांना भुकेले ठेवण्याचे पाप लागू नये म्हणून उघड्यावर खाटा टाकून गरजू गरिबांना त्यावर पैसे देऊन (मच्छरदाणी न लावता) झोपवायचे. इथपर्यंतही ठीक. पण यात कसली मौज ? यातून आपले वैभव कसे दिसणार ? मग आपल्या मालकीच्या विशाल जमिनींवर शेकडो खाटा टाकायच्या आणि हजारो डासांना जेऊखाऊ घालण्याचे पुण्य मिळवून कीर्तीमान व्हायचे. जो जितक्या जास्त खाटा टाकेल त्याची प्रतिष्ठा तेवढी जास्त. मजा आहे. जय हो. (माझे दोन तीन चित्रकार जैन मित्र आहेत. त्यांना फोनवर विचारेन या प्रकाराबद्दल त्यांचे मत.)

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 21/06/2024 - 09:37
रात्रीचे चांदणे । रामचंद्र । चित्रगुप्त उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"आता हे १२४ 'पवित्र' बकरे एकेक करून बोली लावून विकले जातील आणि धनाढ्यांच्या प्रासादांमधे त्यांचे उर्वरित आयुष्य सुखनैव जाईल. त्या त्या शेठजीची प्रतिष्ठा यातून आणखी वृध्दिंगत होत जाईल."
छे हो, "श्रीमंता घरचे श्वान, त्यास सर्व देती मान" असे सुख बिचाऱ्या बोकडांच्या नशिबी कुठे! शेळी/बोकड हे कुत्रा, मांजरीप्रमाणे घरात/प्रसादात पाळण्याचे प्राणी (पेट'स) नसून फार्म ऍनिमल्स प्रकारात येतात. तरी एखाद्या शेठजीने ते धाडस केलेच तर त्याच्या घरातल्या वस्तू आणि बाग-बगीच्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजायचे 😀 तसेच हुशार आणि अतिशय चौकस जमात असली तरी कुत्रा-मांजरींप्रमाणे त्यांना 'स्वछता'विषयक सवयींचे प्रशिक्षण देता येत नसल्याने कुठे घाण करून ठेवतील ह्याचा नेम नाही. अजून एक म्हणजे, हे १२४ बोकड खच्ची केलेले आहेत कि नाही ह्याचीहि काही माहिती नाहि. ते बोकड खच्ची केलेले असतील तरी एकवेळ त्यांच्यासाठी आपल्या प्रसादाच्या आवारात प्रशस्त आणि बंदिस्त अशा निवाऱ्याची स्वतंत्र सोय करून तुम्ही म्हणता त्या प्रतिष्ठेच्या कारणासाठी एखादा शेठजी त्यांना पाळू शकतो, परंतु त्याने पाळलेला/पाळलेले बोकड जर खच्ची केलेले नसतील तर मात्र अवघड काम आहे. माजावर आलेल्या मादीला आकर्षित करण्यासाठी आपली लघवी स्वतःच्या तोंड, दाढी, आणि शरीराच्या शक्यतेवढ्या भागाला लावून घेणे हि वयात (आणि रंगात) आलेल्या बोकडाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. असा प्रकार शेळ्या आणि बोकडांसाठी कितीही आवश्यक आणि उपयुक्त असला तरी त्यामुळे बोकडाच्या शरीराला आणि आजूबाजूच्या परिसरात येणारी दुर्गंधी हि माणसांसाठी असह्य असते. अगदी व्यावसायिक गोट फार्म मधले कर्मचारीही चारा-पाणी द्यायला किंवा अन्य देखभालीच्या कामांसाठी केवळ नाईलाज म्हणून अशा बोकडांजवळ अक्षरशः नाक मुठीत घेऊन जातात, तिथे शेठजी आणि त्याच्या कुटुंबीयांची काय कथा? त्यांना तर आपल्याच घरात राहणे नकोसे होईल! त्यात पै-पाहुणे घरी आल्यास त्याची प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याऐवजी ती धुळीला मिळण्याचीच शक्यता जास्त आहे 😀 (खच्ची केलेल्या बोकडांचे 'नरतत्व' लोप पावल्याने त्यांच्या लघवीत अशी विशिष्ट दुर्गंधी निर्मिती करणाऱ्या हॉर्मोन्सचा अभाव असल्याने तिला तेवढा घाणेरडा वास येत नाही.) बाकी कलकत्त्याचा डास, मच्छरदाणी, खाटा वगैरेंचा किस्सा भारीच आहे. ऐकावे ते नवलंच!

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 21/06/2024 - 14:43
बोकडाची घाण वगैरेंचा अनुभव आल्यावर ते त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम केलेले चित्र -शिवाय त्यात अमुक तमुक मुनी त्या बोकडाला आशिर्वाद देत आहेत असेही - बनवून घेऊन ते त्यांच्या प्रासादात ठेवतील (आणि त्या बोकडाचे पुढे काय झाले ते कुणाला कळणारही नाही) -- ब्रिटिश आमदानीच्या काळात भारतातल्या सर्वात धनिक, 'सर' उपाधी लाभलेल्या एका प्रसिद्ध जैन धर्मीय सेठजीचा नातू माझा मित्र होता (वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा- आता दिवंगत) तो आणि त्याचा मोठा भाऊ यांनी जन्मभर केवळ ऐय्याशी केली. त्याच्या प्रासादात आणि त्याच्यावरोबर फिरायला मी बरेचदा जायचो. त्याच्याकडे जगभरातून आणलेल्या इतक्या विलक्षण गोष्टी असायच्या की मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचे. तो स्वतः चांगला फोटोग्राफर आणि चित्रकलाप्रेमी, विशेषतः हुसेनच्या चित्रांचा चाहता असल्याने त्याच्याकडे हुसेनची मोठमोठी चित्रे भरपूर होती. त्याकाळी त्याच्याकडे हसलब्लाड वगैरे लाखो रुपये किंमतीचे कॅमेरे होते, आणि घरी सुसज्ज लॅब होती त्यात तो स्वतः मोठमोठे प्रिंट बनवायचा. -- ही अतिश्रीमंत मंडळी आपण कल्पनाही करू शकत नाही अश्या गोष्टी प्रत्यक्षात करत असतात, हे मला त्याच्या संपर्कात राहून कळले होते. मी त्याला आत्मचरित्र लिहीण्याचा सल्ला दिला होता, त्याप्रंमाणे त्याने ते लिहून प्रसिद्धही केल्याचे समजले होते, पण माझा संपर्क तुटल्याने ते वाचायला अजूनही मिळालेले नाही. त्याला जाऊनही आता पुष्कळ वर्षे झाली. आता इंदौरला गेल्यावर प्रयत्न करेन (त्याच्या कुटुंबियांशी माझा तेंव्हाही काही संबंध आलेला नसल्याने ते कठिणच आहे म्हणा) असो.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:58
बोकडाची घाण वगैरेंचा अनुभव आल्यावर ते त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम केलेले चित्र -शिवाय त्यात अमुक तमुक मुनी त्या बोकडाला आशिर्वाद देत आहेत असेही - बनवून घेऊन ते त्यांच्या प्रासादात ठेवतील (आणि त्या बोकडाचे पुढे काय झाले ते कुणाला कळणारही नाही)
हो, असे होउही शकेल, काही भरवसा नाही 😀
आता इंदौरला गेल्यावर प्रयत्न करेन
नक्की करा हा प्रयत्न आणि ते मिळाल्यास त्यातील किस्से इथे येउद्यात! अशा रंगेल माणसाच्या जिवनातील गमती-जमती आणि किस्से वाचायला मजा येइल 👍

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 22/06/2024 - 05:59
नक्की करा हा प्रयत्न आणि ते मिळाल्यास त्यातील किस्से इथे येउद्यात! अशा रंगेल माणसाच्या जिवनातील गमती-जमती आणि किस्से वाचायला मजा येइल.
गेल्या शंभरेक वर्षांपासून ते इंदुरातील अत्यंत प्रतिष्ठित घराणे असल्याने त्याने त्याच्या अय्याशीबद्दल आत्मचरित्रात लिहीले असण्याची शक्यता मला फार कमी वाटते. त्याच्या घरची मंडळी मला ओळखत नसल्याने मला तिथे प्रवेश मिळणाचे सुद्धा वांधे आहेत. मी त्याच्याकडे जायचो त्याला पन्नासेक वर्षे झालेली आहेत. इथे मला अरेबियन नाईट्स् चे प्रथमच इंग्रजीत भाषांतर करणारा रिचर्ड बर्टन आठवतो. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याच्या खोलीतले त्याचे सगळे लिखाण (ते अश्लील असावे म्हणून) जाळून टाकले होते म्हणे. माझ्या मित्राने खरोखर त्याच्या जीवनातील तसल्या घटना लिहेल्या असतील, तर कुटुंबियांनी ते नष्ट केले असेल असे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:39
"माझ्या मित्राने खरोखर त्याच्या जीवनातील तसल्या घटना लिहेल्या असतील, तर कुटुंबियांनी ते नष्ट केले असेल असे वाटते."
अरेरे... म्हणजे ते रंजक किस्से वाचायला मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली म्हणायचे तर 😔

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 22/06/2024 - 12:04
सामान्य माणसांना इतर माणसांनी केलेल्या अय्याशीबद्दल एक आंतरिक कुतूहल असतं. आणि इतर बायकांबरोबर केलेली लफडी याबद्दल एक सुप्त आकर्षण असतं. यातलं काहीच मध्यमवर्गीय माणसाला जमण्यासारखं किंवा परवडण्यासारखं नसतं. म्हणूनच अशा कादंबऱ्या आणि धारावाहिक फार मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतात. आणि अशा माणसांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध होत असतात आणि लोक फार चवीने त्या चघळतात सिनेनट, क्रिकेटर आणि राजकारणी या सार्वजनिक जिवंत वावरणाऱ्या लोकांची लफडी सुद्धा माणसं फार चवीने चघळताना दिसतात गमतीची गोष्ट म्हणजे लफडी करण्यासाठी फार पैसा असावा लागतो असेही नाही. सामान्य दिसणारी आणि आर्थिक स्थिती असणारी माणसं सुद्धा अशी लफडी करताना आढळतात. कॉलेजात टिनपाट दिसणारा एखादा मुलगा सुद्धा दोन चार पोरींबरोबर फिरताना दिसला कि सर्वाना त्याची फार असूया वाटत राहते. अर्थात पैसा असला कि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांतून सुटका जास्त सहज होऊ शकते

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 22/06/2024 - 12:23
"सामान्य माणसांना इतर माणसांनी केलेल्या अय्याशीबद्दल एक आंतरिक कुतूहल असतं."
नियमाला अपवाद असतात! त्याप्रमाणे, काहीजण आपण तो 'बेंचमार्क' गाठलाय कि त्याच्याही पुढचा सेट केलाय ह्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते जाणून घेण्यास उत्सुक असतात. उदाहरणार्थ - नको... ते गुलदस्त्यातच राहुद्यात 😂

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख 22/06/2024 - 13:26
डॉक्टर, तुम्ही सुद्धा?
टर्मी, तुम्ही सुद्धा? असा अर्थ आहे "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" हा मी केवळ एक लोकप्रिय वाक्प्रचार वापरला.

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 22/06/2024 - 18:00
"डॉक्टर, तुम्ही सुद्धा? / टर्मी, तुम्ही सुद्धा?" हे राम! वामनराव, एवढ्या मोठ्या मिपासमूहात अन्य कोणाचेही नाव घेता येणे शक्य असताना (वेगळ्या संदर्भाने का असेना पण) तुम्ही चक्क डॉक्टर आणि माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त करताय??? देवा, हे असलं काही वाचण्याआधी तू माझा चष्मा का नाही फोडलास 😀 डॉक्टरांशी प्रत्यक्ष परिचय नसला तरी एकंदरीत त्यांचे ज्ञान, अनुभव, पेशा, लेखन इत्यादी गोष्टी आणि त्यांची काही मते बिलकुल पटत नसली तरी त्यावरून व्यक्त होणाऱ्या किरकोळ मतभेदांपेक्षा बहुतांश गोष्टींवर त्यांच्याशी सहमत असण्याचेच प्रमाण बरेच जास्त असल्याचे आजपर्यंतच्या मिपावरील वावरातुन लक्षात आले असल्याने ते एक सज्जन गृहस्थ आहेत ह्याविषयी माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही! आणि मी? अहो, साधेपणाच्या बाबतीत प. पु. साने गुरूजी, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे माझे आदर्श आहेत. केवळ समाजमनातल्या त्यांच्या उच्च स्थानाला स्पर्धा निर्माण होउ नये म्हणुन मी त्यांच्यापेक्षा किंचीत कमी साधेपणी रहातो. पण माझ्या ह्या त्यागाकडे तुमचे साफ दुर्लक्ष झालेले दिसतंय! सरळ पणाचे म्हणाल तर नाकासमोर चालणारा मी एक सरळमार्गी मनुष्य आहे! पण ज्या वाटांवर चालतो त्या वाटाच वाकड्या असतात त्यात माझा काय दोष? टेल… टेल… आणि पापभीरूपणाबद्दल मी काय बोलणार? मनुष्यजन्म मिळाल्यावर करायलाच पाहीजेत अशा सर्व गोष्टी करण्याच्या नादात (उपभोगवादी वृत्तीमुळे) चुकुनही करू नयेत अशा गोष्टीही करून झालेल्या एका सज्जन, सत्शील माणसावर तुम्ही अप्रत्यक्षपणे चक्क 'अय्याश' असल्याचा संशय व्यक्त करताय? कुठे फेडाल हे महापाप 😂 😂 😂 असो, आता फाजीलपणा थांबवतो आणि मुद्द्यावर येतो. काय आहे कि हिंदी चित्रपटांतील संवादांनी काही शब्द इतके बदनाम करून टाकले आहेत कि ते ऐकले कि हमखास त्यांचे नकारात्मक / वाईट अर्थच ऐकणाऱ्याच्या मनात येतील अशाप्रकारे ते लोकांच्या मनावर वाईट अर्थाने ठसवले गेले आहे. त्याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे खास मुंबैय्या हिंदीतले 'टपोरी' आणि मूळचा अरबी भाषेतील शब्द 'ऐय्याशी'. ह्यातल्या 'ऐय्याशी' ह्या अरबी शब्दाचा/मुलाच्या नावाचा इंग्रजीतला अर्थ “One who lives well' असा आहे तर हिंदीत त्याचे अनेक बरे-वाईट अर्थ आहेत. जसे कि, 'व्यभिचार' । 'ज़िना' । 'कामुकता' । 'लंपटता' । 'अश्लीलता' । 'विषयासक्ति' । 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना'. इत्यादी. त्यातले बहुतांश 'वाईट' अर्थाचे आहेत तर दोन-तीन चांगल्या/बऱ्या अर्थाचेही आहेत. माझ्या लेख किंवा प्रतिसादांमध्ये मी स्वतःच्या ऐय्याशी विषयी उल्लेख करतो तेव्हा तिथे ह्या शब्दाचा इंग्रजीतला“One who lives well' किंवा 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना' हा हिंदीतला अर्थ मला अभिप्रेत असतो त्यामुळे अशा चांगल्या अर्थाने मी एक 'ऐय्याशी पसंद' व्यक्ती असल्याने स्वतःला 'ऐय्याश' म्हणवून घेण्यात मला तरी कुठलाही कमीपणा वगैरे वाटत नाही. पण समोरचा त्या शब्दाला 'वाईट' अर्थाने घेत असेल तर त्यात माझा काही दोष नाही 😀 त्यामुळे तुमच्या "टर्मी, तुम्ही सुद्धा?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते तरी 'हो' असे आहे, पण वरील अर्थाने बरंका... 😉 आणि ह्याच अर्थाने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" चे उत्तरही 'हो' असे असायला खरे साहेबांचीही हरकत नसावी असा आपला माझा अंदाज!

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 22/06/2024 - 20:47
मी कुठे टेन्शन घेतोय, मी पण गंमतच करतोय 😀 और वैसेभी, "टेन्शन लेने का नै, देनेका" येइच तो अपना फंडा है 😂

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/06/2024 - 02:35
इकडे अर्थशास्त्र चालत नाही.
या वाक्याचा या धाग्या/प्रतिसादाच्या संदर्भात अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगावा ही विनंती. - गुप्तार्थोत्सुक

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 20/06/2024 - 07:06
बकरे खरेदी करून सोडवणे वाचवणे याबद्दल लेख आहे. एक म्हणजे ते खरंच वाचतील का आणि ते वाचवण्याचा खर्च दिला आहे. अमुक एक संख्येने(दरवर्षी ) बकरे वाचवले तरी पुढे काय हा प्रश्न आहेच. वाचवण्याचा खर्च ते जैन लोक वाटून घेणार आहेत आणि मानसिक, धार्मिक समाधान मिळवणार. यामागे फायद्या तोट्याच्या अर्थशास्त्राची चिंता करणे त्यांच्या दृष्टीने गौण आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 21/06/2024 - 10:44
"वाचवण्याचा खर्च ते जैन लोक वाटून घेणार आहेत आणि मानसिक, धार्मिक समाधान मिळवणार. यामागे फायद्या तोट्याच्या अर्थशास्त्राची चिंता करणे त्यांच्या दृष्टीने गौण आहे."
म्हणजे मुस्लिम समाज 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवण्यासाठी बोकडांची कत्तल करतो म्हणून त्याला 'काउंटर' करण्यासाठी जैन समाज ते बोकड त्यांच्यासाठी अत्यंत निरुपयोगी असले आणि भविष्यात त्यातून किती आर्थिक/सामाजिक समस्या निर्माण होतील ह्याची पर्वा न करता ते खरेदी करून त्यांना वाचवल्याचे 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवणार. वाह, छानच! म्हणजे "तुला नाही... मला नाही... फुकटचा भार मात्र धरणीला" अशा विवेकशून्य मनोवृत्तीचेच दर्शन घडते कि ह्यातून! असो, त्यांनी दरवर्षी लाखोंच्या संख्येने असे बोकड खरेदी करावेत, त्यांच्या संगोपनासाठी हजारोंच्या संख्येने बकरशाळा बांधाव्यात, त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी कोट्यवधी हेक्टर जमीन चारा पिकांच्या लागवडीखाली आणावी, माणसांसाठी अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण झाला तर ते करू कि परदेशातून आयात त्यात काय मोठंसं? पण आम्हाला 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळणे महत्वाचे 😀 "Nothing in all the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr

चौकस२१२ 20/06/2024 - 04:46
असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. सहमत आहे , कोणत्याही गोष्टीचा अतिरेकाचे हे अजून एक उदाहरण .. मग ते मोकाट कुत्र्यांचे संरक्षण असो किंवा भावनेचं भरात केल्ली बकरशाला असो असो पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी मुस्लिम धर्मातील एखाद्या प्रथेबद्दल काहीतरी बोलण्याची हिम्मत दाखवली ( हिंदूंच्यात हि नवसाला फेडण्यासाठी बोकड, कोंबडी अर्पण करण्याची प्रथा आहेच, त्यातून काहीतरी मधय मार्ग काढायची तयारी पाहिजे , ती हिंदूंनी आणि मुसलमानांनी हि दाखवावी "व्हेगन" आणि "व्हेगन आतंकवादी" यातील फरक हा हि असाच

आतापर्यंत चे विचार मंथन पटले. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक वाईटच. मग हिंसाचार किवां अहिसांचार. प्रतिकात्मक, नारळ बळी या मधला सुवर्ण मध्य वाटतो. बळी दिल्यावर नारळाच्या वड्या प्रसाद म्हणून वाटाव्यात. आमचे एक उत्तर भारतीय उपाध्याय, यांनी नारळ बळी कसा यावर भाष्य केले होते. नारळास म्हणे दोन डोळे व एक तोंड असते. असो नक्की काय ते आठवत नाही पण कुणास संदर्भ माहित असेल तर टंकाळावे. बाकी लेख आणी लेखकाशी सहमत. @चित्रगुप्त- इकडे अर्थशास्त्र चालत नाही. याचे उत्तर तुमच्याच प्रतिसादात दडले आहे. आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्‍यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात. धर्म आणी गुरूमाऊली तुमच्यासाठी काय पण.....

चौकस२१२ 20/06/2024 - 07:03
टर्मिनेटर यांनी विचार करण्यासारखे मुद्दे मांडले आहेत तसेच या पेटा कृतीने हुरळून जाऊन अति कट्टर हिंद्त्ववाद्यांना मज्जा येईल हा प्रतिसाद पण आवडलला ... तरी पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी हिम्मत दाखवली , सतत हिंदू प्रथनवर टीका करणारे असा सर्व धर्म समभाव दाखवत आहेत हे चांगलेच आहे .. असो पुढे त्यातून हे सुचलेलले ( मी मासाहारी आहे हे घोषित करून करून लिहीत आहे ) मला वाटते कट्टर मांसाहारी लोकांनां हे पटेल कि सुरीने भाजी चिरणे आणि जिवंत प्राणी चिरणे यात प्राणी चिरणे हि जास्त "धक्का देणारी घटना दिसते कानांना डोळ्याला आणि नाकाला " ( आता कोणी हा मुद्दा काढू नये कि भाज्यांना काय जीव नसतो का !) १) माणसाने उदरनिर्वाह साठी पशुहत्या थांबवनणे हे होणे शक्य नाही , जवळ जवळ सर्व धर्मातील व्यक्ती मांसाहारी आहेत .. त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा अनंत काळापर्यंत चालणार वाद राहील , या कृत्त्यांमुळे तो ऐराणी वर येतो आणि जातो ... ऍनिमल कृअल्टी याचे वेगवेगेळे प्रका र आहते, उदाहरनिर्वाह साठी पशु मारणे हि जर ऍनिमल कृअल्टी असेल तर मग शाकाहारी बनने एवढा एकाच पर्याय शिल्लक राहतो ... २) पशुहत्या तर थांबवता येत नाही मग करावयाचे काय ? ती करताना त्याला कमीत कमी त्रास व्हावा हे एक उद्दिष्ट ठेवून मास विक्रेत्यांनी काही पाऊले उचलली आहेत जगभर , काही देशात ती जास्त चांगली पद्धतीने राबवली गेली आहेत तर का ही ठिकाणी कमी उदाहरण : इंडोनेशिया ला बीफ आणि अरब देशांना बिफ आणि मेंढया मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलयातून निर्यात केल्या जातात , त्यात २ प्रकार असतात , १) जिवंत प्राणी बोटी द्वारे कीवा २) कापून त्याचे मास , यात २) प्रकारचे महाग पडते पण कत्तलीचं दृष्टीने बघितले तर तंत्रन्यान वापरून आणि जमले तर झटका पद्धतीने ( जमले तर असे म्हणले कारण कि या देशांना फक्त हल्ला लागते त्यामुळे झटका शक्य नाही ) येथील कडक नियमनप्रमाणे कत्तल केली जाते त्यामुळे "कत्तली चे " स्वरूप भयाण नसते ... त्यामुळे काही बोला बाला होत नाही , बोलबाला होतो झालं कुठे तर , हे प्राणी जेव्हा बोटीने निर्यात केले जातात, त्या वेळी , त्या प्रवासात होणारे त्यांचे हाल आणि त्या देशात गेल्यावर तेथील कत्तल खाण्याची गैरवयवस्था ... इत्यादी असो ३) पशु निर्माण: अंडी कुठली पाहिजेत , पिंजऱ्यातली कोंबडीची कि झोपडी ( बार्न ) मधील कि अगदी मोकळी असलेली कोंबडी तिची? तसेच गाय मेंढी च्या बाबतीत , पॆसे द्याल तशी मिळणार ४) सनासुदीला अशी उलाढाल वाढते मग ती बकरी असो कि दिवाळी ला मिठाई असो .. साखर खाण्याचे प्रमाण वाढतेच ना मिठाईने ,,,आणि त्यातून साखरेचे नुकसान होत नसले तरी माणसाचे होतेच कि ! घाऊक प्रमाणत बकरी मारण्याचे कार्य आणि घाऊक प्रमाणात बुंदी पाडण्याचे कार्य यात फरक आहे तेव्हा तात्पर्य काय कि कोणत्याही गोष्टींचाच अति पण नको ,

In reply to by चौकस२१२

टर्मीनेटर 21/06/2024 - 14:31
कंकाका । चौकस२१२ । कर्नलतपस्वी प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 चौकस भाऊ तुम्ही उपस्थित केलेले मुद्देही रास्त आहेत आणि त्यातल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे 'भावनाप्रधानता' आहे असे माझे वैयक्तिक मत! केवळ भावनांवर जगरहाटी चालत नाही, ती सुरळीत चालण्यासाठी मानवाच्या कित्येक कृती प्रसंगी कितीही निर्दय, निष्ठुर वाटत असल्या तरी त्या 'व्यावहारिक' बाजू विचारात घेऊन केलेल्या असतात. हे वास्तव आणि त्यामागची अपरिहार्यता स्वीकारण्याची अनेकांची मानसिकता नसणे हे त्या समस्यांमागचे क्रमांक एकचे कारण असावे असे मला वाटते! माणसाने उदरनिर्वाहा साठी पशुहत्या थांबवणे शक्य नाही, जवळ जवळ सर्व धर्मांत मांसाहारी व्यक्ती आहेत त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा वादही अनंत काळापर्यंत चालणार हे देखील मान्य. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे आस्तिक-नास्तिक वादाप्रमाणेच हा वादही निरर्थक आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे! 'अ‍ॅनीमल कृएल्टी' हा मुद्दा ऐरणीवर येऊन जोर धरू लागल्यावर पशुहत्या तर थांबवता येत नाही, पण ती करताना जनावराला कमीत कमी त्रास होईल ह्यासाठी त्यावर अविरत शास्त्रीय संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील कत्तलखाने करत आहेत हि निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यासाठी थोडे अवांतर वाटले तरी त्या संशोधनात भारतीय संशोधक श्री. सी.व्ही. रामन ह्यांनी शोध लावलेल्या 'Raman spectroscopy' ह्या तंत्राचा वापर झालेला असल्याने कुक्कुटपालनातील (फार तांत्रिक तपशिलात न जाता) एक उदाहरण द्यायचा मोह टाळता येत नाहीये. व्यावसायिक शेळीपालन जसे 'दुग्धोत्पादन', 'मांस उत्पादन' आणि 'जेनेटिक्स' वर लक्ष देऊन शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या/बोकडांची पैदास करणे असे तीन स्वतंत्र प्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे व्यावसायिक कुक्कुटपालनही 'अंडी उत्पादन' आणि 'मांस उत्पादन' अशा दोन स्वतंत्र प्रकारे केले जाते. हॅचरीमध्ये उबवण्यासाठी ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या नर आणि मादी कोंबड्यांचे प्रमाण जवळपास समसमान असते. त्यामुळे व्यावसायिक 'अंडी उत्पादन' ह्या उद्देशाने कुक्कुटपालन करणाऱ्यांना एक फार मोठी समस्या भेडसावत होती. त्यांच्यासाठी मादी कोंबडी उपयुक्त तर नर कोंबडे उपयोगशून्य असल्याने आणि त्यांच्या दाणा-पाण्यावर अतिरिक्त खर्च करून त्यांना मांस उत्पादनाकरता तयार करण्यासाठी वेळ आणि जागेची उपलब्धता नसल्याने जन्माला आल्या आल्या त्यांना मुंडी पिरगाळून किंवा ऑक्सिजन विरहित गॅस चेंबरमध्ये ठेऊन अत्यंत क्रूर आणि अनैतिक पद्धतीने ठार मारण्यात येत असे. ह्यातली 'अ‍ॅनीमल कृएल्टी' टाळण्यासाठी अंड्यातुन बाहेर पडणाऱ्या पिल्लाचे लिंगनिदान करण्यासाठी सुरुवातीला अंड्याच्या आकारावर आधारित एक साधी सोपी अशी 'शेप इंडेक्स - (SI)' हि पद्धत शोधण्यात आली. आडव्या धरलेल्या/ठेवलेल्या अंड्याचा आकार थोडासा उभट आणि लंबगोल असेल तर त्यातुन कोंबडी जन्माला येण्याची शक्यता अधिक आणि तो जर एका बाजूने निमुळता गोलाकार तर त्यातून कोंबडा जन्माला येण्याची शक्यता अधिक. वरील आकृतीत डाव्या अंड्यात कोंबडी तर उजव्या अंड्यात कोंबडा असण्याची शक्यता जास्त. हि पद्धत बिनखर्चिक असली तरी त्यातून होणाऱ्या लिंगनिदानाही अचूकता ७५% इतकी मर्यादित होती. तिची अचूकता आणखीन वाढवण्यासाठी दोन टर्किश संशोधकांनी शेप इंडेक्सच्या जोडीला Raman spectroscopy वर आधारित असलेल्या इमेज प्रोसेसिंग यंत्राचा वापर करून ती जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत वाढवली. आता ह्या दोन्ही पद्धतींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) जोड देऊन १००% अचूकता गाठण्यासाठी संशॊधन सुरु आहे. त्यातून अनावश्यक जीव जन्माला न येता अशी अंडी हॅचरीत घालण्या ऐवजी बाजारात विक्रीसाठी पाठवून अंडी उत्पादक कुक्कुटपालकांचे होणारे संभाव्य नुकसान आणि जिवहत्या दोन्ही टाळणे शक्य होईल. जाता जाता : आजघडीला मानवजातीच्या अन्नाची गरज म्हणून व्यावसायिक स्तरावर अंडी किंवा मांस उत्पादनासाठी केले जाणारे मग ते कुक्कुटपालन असो कि शेळीपालन त्याकडे एक 'अन्ननिर्मिती उद्योग' ह्या दृष्टिकोनातून पाहिले जावे. सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे भावनाप्रधान लोकांना हे स्वीकारणे थोडे अवघड जाईल आणि त्यांचे एकवेळ समजून घेता येईल, पण आपण विज्ञाननिष्ठ, पुरोगामी वगैरे असल्याच्या मोठमोठया गप्पा मारणाऱ्या (पण प्रत्यक्षात सर्वात जास्त प्रतिगामी मानसिकता असणाऱ्या) लोकांनाही ते जड जाते हे आपल्या समाजाचे दुर्दैव म्हणायचे, अजून काय 😀

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 21/06/2024 - 17:57
दोन टर्किश संशोधकांनी शेप इंडेक्सच्या जोडीला Raman spectroscopy वर आधारित असलेल्या इमेज प्रोसेसिंग यंत्राचा वापर करून ती जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत वाढवली. आता ह्या दोन्ही पद्धतींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) जोड देऊन १००% अचूकता गाठण्यासाठी संशॊधन सुरु आहे. त्यातून अनावश्यक जीव जन्माला न येता अशी अंडी हॅचरीत घालण्या ऐवजी बाजारात विक्रीसाठी पाठवून अंडी उत्पादक कुक्कुटपालकांचे होणारे संभाव्य नुकसान आणि जिवहत्या दोन्ही टाळणे शक्य होईल.
+१

प्रचेतस 20/06/2024 - 09:11
वेगळ्या बाजूची ओळख करुन देणारा उत्तम लेख. बाकी भारतातल्या मोठ्या कत्तलखान्यांपैकी काही कत्तलखाने किंवा मोठे मांस निर्यातदार हे जैनांचे आहेत असे ऐकिवात आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:14
बाकी भारतातल्या मोठ्या कत्तलखान्यांपैकी काही कत्तलखाने किंवा मोठे मांस निर्यातदार हे जैनांचे आहेत असे ऐकिवात आहे.
हो, त्याबद्दल फारशी माहिती नाही पण 'अल-कबीर' की अशाच काहीशा नावाचा मोठा बीफ निर्यात उद्योग आणि कत्तलखाने जैन-सबरवाल बंधूंच्या मालकीचा असल्याचे माझ्याही वाचनात आले होते. अर्थात भारतात गोवंश हत्याबंदी असली तरी रेड्यांच्या कत्तलीवर बंदी नाही, आणि आपल्याकडे गोमांस आणि रेड्याचे मांस हे दोन्ही 'बीफ' म्हणूनच ओळखले जाते. (त्या बाबतीत नेपाळ बरा, तिथे रेड्याच्या मांसाला 'बफ' म्हणतात. बफेलो मीट=बफ) पण त्यामुळे अनेक लोकांचा गोंधळ उडतो आणि मग गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीला बंदी असताना भारतातून 'बीफ' कसे काय निर्यात होते असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण बैल असो कि रेडा त्याची कत्तल आणि मांस निर्यात करणे हे अहिंसेचे अतिरेकी ढोल पिटणाऱ्या जैन समाजातील व्यावसायिकांना अशोभनीयच. आणि ह्याच नव्हे तर कित्येक अनैतिक/अवैध धंद्यात ह्या समाजातील लोक आघाडीवर आहेत, मग ती तस्करी असो, हवाला रॅकेट असो, मटका, क्रिकेटचे बेटिंग घेणे किंवा पत्ते खेळण्यासाठीचे जुगारी क्लब चालवणे असो. इतकेच काय जवळपास दीड दशकापूर्वी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमांवर प्रचंड चर्चेत असलेल्या 'पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण' ह्या अठरा वर्षांपूर्वीच्या आणि अजूनही न्यायप्रविष्ट असलेल्या हाय-प्रोफाइल मर्डर केस मधला एक प्रमुख पण माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी 'पारसमल जैन' हा तर डोंबिवलीला माझ्या घरापासून एक गल्ली सोडून पुढच्या गल्लीत राहायचा. रस्त्यात जाता-येता कित्येकदा भेटणारा हा मनुष्य छंदीफंदी असला तरी थेट इतक्या मोठ्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याच्या आरोपात तुरुंगात जाऊन पडेल (तो अजूनही तुरुंगातच आहे) असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. असो, उडदामाजी काळे गोरे असले तरी "धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये...' असेच म्हणायचे, अजून काय 😀

In reply to by पॅट्रीक जेड

मी भूतदयाळू आहे. पण मटणाची टेस्टच इतकी जबरजस्त लागते की सुटतच नाही.
चला किमान एकातरी मुद्द्यावर आपली सहमती होत आहे हे पाहुन आनंद वाटला :) मटन , मग ते ईद चे हलाल केलेले असो की देवीला बळी दिलेल्या बोकडाचे असो, की यज्ञात बळी दिलेले असो की जत्रेतील असो की हाटेलातील असो, काहीही निशिध्द नाही. =)) ह्या निमिताने आमच्या जुन्या लेखाची रिक्षा फिरवतो ;) (इच्छामटण) https://www.misalpav.com/node/32722 :)

कंजूस 21/06/2024 - 10:07
आमचा एक शालेय वर्गमित्र एका धंद्यात आहे. कत्तल केलेल्या प्राण्यांचे रक्त विकणे. पूर्वी यात कुणी पडत नव्हते. ( कृ फार विचारू नका याबद्दल)

In reply to by कंजूस

पॅट्रीक जेड 21/06/2024 - 10:56
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा करुन मग ते एका पसरट भांड्यात वाळवतात. मग त्याच्या वड्या पाडून त्या खातात. त्याला बहुतेक रक्ती म्हणतात.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 21/06/2024 - 16:48
मुक्त विहारि । पॅट्रीक जेड प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"कृ फार विचारू नका याबद्दल"
ओके... नाही करत त्यावर विचार 😀 पण तुमच्या शालेय वर्गमित्राकडून हे रक्त खरेदी करणारे ग्राहक त्याचा काय उपयोग करत असतील ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. वरती पॅट्रीक जेड ह्यांनी सांगितलेला एक उपयोग ऐकून आहे, पण त्यासाठी असे घाऊक प्रमाणात कोणी रक्त विकत असेल आणि विकत घेत असेल असे वाटत नाही, त्यामुळे त्याचा कुठल्या वस्तुच्या औद्योगिक उत्पादनात किंवा रासायनिक प्रक्रियेसाठी वापर होत असल्यास तो सांगून मज उपकृत करावे!

In reply to by टर्मीनेटर

गणामास्तर 26/06/2024 - 13:50
औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या कत्तलखान्यांतून घाऊक प्रमाणात रक्त विकत घेतात. ज्या ज्या औषधांमध्ये लोह हा घटक आवश्यक असतो त्यांच्या निर्मितीसाठी हे रक्त वापरले जाते.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:32
कंजूस काकांनी माहिती देण्यात कंजूसी केली पण आमच्या गुगल काकांनी ती सढळहस्ते दिली हो 😀 रिसर्चगेट वर त्यासंबंधी मिळालेली माहिती... Uses of animal blood in various industries: Food Feed - Emulsifier, stabilizer, clarifier, colour additive, nutritional component. Lysine supplement, vitamin stabilizer, milk substitute, nutritional component. Fertilizer - Seed coating, soil pH stabilizer, mineral component. Laboratory - Tissue culture media, tannin analysis, active carbon, haemin, blood agar, peptones, glycerophosphates, albumins, globulins, sphingomyelins, catalase. Medicine - Agglutinin test, immunoglobulins, fractionation techniques, blood clotting factors, sutures, fibrinogen, fibrinolysin, fibrin products, serotonin, plasminogen, plasma extenders. Industry - Adhesive. resin extender, finishes for leather and textiles, insecticide spray adjuvants, egg albumin substitute, foam fire extinguisher, porous concrete, ceramic and plastic manufacturer, plastic and cosmetic base formulations. वरीलपैकी कुठल्या ना कुठल्या गोष्टी/वस्तूंचा आपण नकळतपणे वा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. मग पेटा वाले, वेगन, अहिंसा आणि शाकाहाराचे अतिरेकी समर्थन करणाऱ्या मंडळींना अशा गोष्टी/वस्तूंचा वापर करणे निषिद्ध आहे का? असा एक बाळबोध प्रश्न पडला आहे!

Bhakti 21/06/2024 - 17:55
बोकड बळीवर इतकी साधक बाधक वैज्ञानिक/सैद्धांतिक बेसची चर्चा होऊ शकते हे मला पटलच नसतं:);) भारीच की टर्मिनेटर! बाकी तुम्ही आपलेच लोक आहात म्हणून सांगते :) ईददरम्यान आम्ही सं.नगरला होतो ,तिथे शिरताच तिथे रोडवरच कत्तलखाने पाहून माझ्या लेकीने रडारड सुरू केली,लगेच घरी चल मला हे शहर आवडले नाही घोषा लावला.तिने हे पहिल्यांदाच पाहिलं.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 21/06/2024 - 21:46
संभाजी नगरात रस्त्यावर कत्तलखाने आहेत? 'लाहौल विला कुव्वत' 😂
"माझ्या लेकीने रडारड सुरू केली,लगेच घरी चल मला हे शहर आवडले नाही घोषा लावला.तिने हे पहिल्यांदाच पाहिलं."
पहिल्यांदा अशी दृश्ये पाहताना भल्या भल्या लोकांची हवा गुल होते, तुमची लेक तर लहानच आहे त्यामुळे तिची मन:स्थिती बिघडणे आणि ते शहर न आवडणे अगदी स्वाभाविक आहे!

सर टोबी 21/06/2024 - 18:23
“आपण” नव्यानेच जवळ गेलो त्या इस्राईलमध्ये देखिल हलालच मांस चालते म्हणून जरा मुस्लिमांबद्दल कमी ओरड झालीय. नाही तर काही खरं नव्हतं. बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम. पण त्याला बोलता येत नाही ही पण एक अडचणच आहे.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 21/06/2024 - 20:02
दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम मुळात मेलेला बोकड कसे काय सांगणार हा प्रश्न अधिकच मूलभूत आहे. त्याला बोलता येते का नाही हा प्रश्न दुय्यम आहे. कारण बोकडाची भाषा जाणणारे असू शकतील पण मेल्यावर बोकड बोलू शकत नाही हे सत्य LOL

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 21/06/2024 - 23:17
compartmentalization आणि rationalization याचा लगेच प्रत्यय आला. आपले आदर्श नेते, पुज्यनीय असलेली विचारसरणी याचा पुरस्कार करण्यासाठी कितीही हीणकस वागायचं म्हटलं तरी आपण मागे हटत नाही.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 21/06/2024 - 21:50
"बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम."
माझ्यासारख्या मांसाहार वर्ज्य नसला तरी त्याची विशेष आवड नसलेल्या माणसाला 'हलाल' आणि 'झटका' अशा कुठल्याही पद्धतीने कत्तल झालेल्या कोंबडी. बोकड किंवा अन्य कुठल्या प्राण्याचा मांसाच्या चवीत काय फरक असतो किंवा तसा काही फरक असतो कि नसतो वगैरे बद्दल अजिबात ज्ञान नाही. पण ह्या दोन्ही पैकी कुठल्या पद्धतीने कत्तल केली असता त्याला कमी वेदना होतात ह्याविषयीचा एक रिसर्च पेपर मागे वाचनात आला होता त्याचा सारांश काहीसा असा होता... 'हलाल' आणि 'झटका' अशा दोन्ही पद्धतीने विविध प्राण्यांची कत्तल केली जात असताना त्यांच्या शरीराला जोडलेल्या ECG आणि कुठलया कुठलया वैद्यकीय उपकरणांवर झालेल्या अनेक नोंदींचा अभ्यास केल्यावर हलाल पेक्षा झटका पद्धत हि कमी वेदनादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हलाल पद्धतीत सूरी फिरल्या फिरल्या सुरु झालेला रक्तस्त्राव, प्रतिक्षिप्तक्रियेने मेंदूकडून रक्तस्त्राव थांबवण्यासाठीच्या दिल्या गेलेल्या संकेतांमुळे रक्त गोठणे/साकळण्याची प्रक्रिया सुरु होऊन प्राण्याची शुद्ध हरपण्यास लागणारा कालावधी काहीसा वाढून त्याचे प्राण जाण्यासही थोडा विलंब होत असल्याने त्याला अधिक काळ वेदना सहन कराव्या लागतात. लहान प्राण्यांपेक्षा मोठ्या प्राण्यांमध्ये हा कालावधी आणखीन वाढतो. त्याउलट झटका पद्धतीत मेंदू आणि शरीराच्या बाकी अवयवांचा संपर्क तात्काळ तुटल्याने वर उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी लागणारा कालावधी कमी होत असल्याने प्राण गमावताना त्या प्राण्याला वेदनाही कमी होतात अशी काहीशी त्यामागची कारणे/निरीक्षणे त्यात दिली होती. आता सर्व गोष्टी नीटशा आठवत नसल्याने तपशिलात कमतरता तर आहेच पण काही चूकभूलही झाली असल्यास त्यासाठी क्षमस्व!

In reply to by टर्मीनेटर

सर टोबी 21/06/2024 - 23:12
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय. बाकी नविन आणि आदर्श मित्राला आवडतंय म्हटल्यावर विरोध कमी होतोय हा युक्तिवाद मान्य असल्याबद्दल बरे वाटले. “एक बार इज़राइल जाके देखना है ऐसा क्या है उस मिट्टी में की एक भी देशद्रोही पैदा नहीं होता” हे पण एक कारण असावे.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 21/06/2024 - 23:48
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय.
कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही, त्यांनी असे लिहिले असल्यास त्यात नक्कीच तथ्य असेल. मी जे वाचले होते आणि त्यातले जेवढे आठवले तेवढे प्रतिसादात लिहिले, तसेच तपशिलात कमतरता असल्याचे आणि चूकभूल होण्याची शक्यता असल्याचेही मान्य केलेले आहे. आणि हलाल असो कि झटका त्यात मला काडीचाही रस नसल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आणि पुढेही करण्याची शक्यताही नाही! बाकी आपलया प्रतिसादातील पुढची वाक्ये पार डोक्यावरून गेली. त्याविषयी थोडे इस्कटून सांगितलेत तर समजायला सोपे जाईल म्हणतो!

In reply to by टर्मीनेटर

सर टोबी 22/06/2024 - 10:21
इस्राईलचा उल्लेख मी नविन मित्र म्हणून करतोय. ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात आणि म्हणून बकरीदसाठी होणाऱ्या कुरबनीची चर्चा थोडया सौम्य पद्धतीने होतीय. इस्राईल भारतातील विद्यमान राजवटीच्या समर्थकांचा आदर्श आहे. त्यासाठी फेसबुक मधून आलेली ओळ मी शेवटी उधृत केली आहे. बाकी मेंदू रक्त साकळण्याचा संदेश देतो हे अविश्वसनीय आहे. हवेशी संपर्क झाला की रक्त साकळते. काही तरी जीवघेणं घडलंय आणि तिथून पळ असा संदेश मेंदू देईल की रक्त साकळण्याचा संदेश देईल?

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:13
अच्छा म्हणजे नको असलेली राजवट कितीही आटापिटा करूनही तिसऱ्यांदा आल्याच्या दुःखातून, राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या धागाचर्चेत राजकीय संदर्भ आडून आडून घुसवून, तसेच हलाल आणि झटका ह्याबद्दलच्या माझ्या अज्ञानाचा आणि त्या प्रतिसादातील कमतरता, चूकभूल ह्यांचा वारंवार उल्लेख करूनही पुन्हा त्याच विषयीच्या कुशंका उपस्थित करून चर्चा भरकटवण्याचा कुटील हेतू अखेर उघडकीस आला म्हणायचा 😀 असो, उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा तुमच्याकडे हलाल आणि झटका बद्दल काही शास्त्रीय/विश्वसनीय माहिती असल्यास ती जरूर द्यावी, मला त्यात काडीचाही रस नसला तरी ज्यांना असेल त्यांच्या तरी उपयोगी पडू शकेल. धन्यवाद!

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 24/06/2024 - 14:37
टर्मिनेटर भाऊ तुम्ही अगदी चागळे पकडले या जेड ला....इस्राएल जुना नवा मित्र याचा इथे काहीच संबंध नाही ... " जेड" ला मोदीद्वेषाचे "येड" लागलाय असे आम्ही तूर्तास जाहीर करतो ....अ. बा . या व्यत्क्तिमत्वाची सावली दिसते जेड साहेबाच्यात जिथे तिथे मोदी असो एकदा एका फार्म हौस वर ( पाश्चिमात्य देशात) एक शेतकरी बेकायदा मास विकायांचा आणि त्यावेळी त्या देशात बोकड/ शेळी चे मास सहजसहजी मिळत नसे ( मेंढी मेंढा भरपूर) म्हणून भारतीय लोक त्या फार्म हाऊस ला जायचे ,, तेवहा त्यातील काहीना हलाल पाहिलेज असल्याचने आणि बहुतेक चिनी हॉटेल वाले जे बीफ घ्य्याला यायःचे त्यांना काही फरक पडायचा नाही ,, तर "हलाल " पाहिजे असलेल्यां तो बोकड गळा चिरून ठवून द्यायचा आणि बैल मात्र बंदुकीने मेंदूत झटक्यात गोळी ने मारायाचा दोन्ही प्रकारात जनावराला एकूण वातावरण बघून कत्तलीचा अंदाज आलेला..भेसूर अस्यायचे पण त्यातल्या त्यात गोळीने मारणे कमी क्रूर वाटायचे पण एकूणच तो शेतकरी हे बेकायदा करीत असलयामुळे सगळेच वातावरण जास्त भयानक वाटायचे

सुबोध खरे 21/06/2024 - 20:33
धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये इतर वेळेस पापभिरू असणारा माणूस टोकाची फसवाफसवी कशी करू शकतो याचे मानसशास्त्रीय दृष्ट्याविश्लेषण COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION (समर्थन) या दोन बाबींनी करता येते. COMPARTMENTALISATION म्हणजेच माणूस मनाचे कप्पे तयार करतो. आणि या कप्प्यातील बाबी त्या कप्प्यात जाणार नाहीत याची काळजी घेतो. यामुळे तो मनाचा आंतरिक संघर्ष टाळू शकतो आणि येणारी मानसिक अशांती थोडी फार तरी कमी करतो. यात धंदा आणि त्यासाठी करावी लागणारी फसवा फसवी हि मनाच्या एका कप्प्यात टाकून तो कुलूपबंद करतो म्हणजे बाकी व्यवहारात त्या विचारांमुळे येणार संघर्ष टाळता येतो. बीफ निर्यात करणारा माणूस प्रत्यक्ष व्यवहारात मुंगी सुद्धा मारणार नाही शुद्ध शाकाहारी असून कांदा लसूण सुद्धा खाणार नाही रोज मंदिरात अनवाणी जाऊन पूजा करताना दिसतो. पण धंद्याच्या कप्प्यात गेलात तर आपला धंदा वाढवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या खून सुद्धा करू शकतो. आणि यातूनच "सब गंदा हैं पर धंदा हैं ये" असे समर्थन करताना दिसते. याशिवाय RATIONALISATION म्हणजेच तर्कसंगती लावणे किंवा समर्थन करणे हा त्याचाच उपप्रकार आहे. यात बहुसंख्य भ्रष्ट सरकारी अधिकारी येतात. येणार पैसा तर हवा असतो पण तर्कसंगती लावून त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची तीव्रता कमी करून स्वतःचे मानसिक समाधान करण्याचा प्रयत्न असतो. उदा. सरकारी खात्यात असे करावेच लागते, मी नाही केलं तर दुसरा कोणी तरी करणारच आहे, इतर लोक करतात त्यापेक्षा मी कितीतरी कमी करतो. इ इ तुम्ही कितीही गुन्हे केलेत तरी तुम्ही कलमा पद्धत असाल तर तुम्ही कोणत्याही काफ़िरांपेक्षा श्रेष्ठ आहात हे याच एक उच्च उदाहरण आहे. यामुळे मुस्लिम समाजात क्रूरपणा आणि गुन्हेगारीचे समर्थन मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. ( हा मुद्दा अतिशय वादाचा आहे हे गृहीत धरूनच मी इथे लिहीत आहे) अर्थात COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION हे आपल्याला सामान्य माणसे सुद्धा सहज करताना आढळतात. सगळेच लोक करतात म्हणून मी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देतो पासून इतर लोक हेल्मेट घालत नाहीत किंवा इतर लोक सुद्धा सिग्नल पाळत नाहीत किंवा सगळंच करतात म्हणून मी परीक्षेत कॉपी करतो हि RATIONALISATION ची सर्वत्र आढळणारी उदाहरणे आहेत. माणूस आंतरिक (मानसिक) संघर्ष टाळण्यासाथ इया दोन गोष्टींचा उपयोग करतो. कारण सर्व धर्मांमध्ये खोटे बोलू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये स्वार्थी पणा करू नये अशा शिकवणी दिल्या जातात. असे मानसिक संघर्ष प्राण्यांमध्ये नसतात.प्राणी हे प्रच्छन्नपणे स्वार्थी असतात. सिंह सुद्धा दुसर्यां प्राण्यानी केलेली शिकार (सिंहिणीने केलेली सुद्धा) कोणताही दुजाभाव न ठेवता बळकावताना दिसतो. बळी तो कान पिळी हाच जंगलचा कायदा आहे. दुसऱ्याच्या घरात बिळात जबरदस्तीने शिरणे दुसऱ्याची शिकार बळकावणे दुसऱ्या नराच्या मादीवर आपला हक्क सांगणे दुसऱ्या नराची पिल्ले मारून टाकणे अशा गोष्टी सर्रास कोणताही मानसिक संघर्ष न होता प्राणी करताना आढळतात मुळात माणुस पण स्वार्थी आहे परंतु प्रामाणिकपणा सहिष्णुता निस्वार्थीपणा या गोष्टी सद्गुण आहेत हे शिकवले गेल्याने मानसिक संघर्ष उभा राहतो. मग यावर उपाय काय म्हणून मानवाने COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION असे काही मानसशास्त्रीय उपाय शोधून काढलेले आहेत. क्रमश:

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 21/06/2024 - 22:08
पहिला कुठल्याशा हिंदी डब्ड तेलगू चित्रपटातला एक संवाद आणि दुसरा 'कंपनी' ह्या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा मुखडा इथे काहीशा वेगळ्या संदर्भाने वापरला होता. पण हरकत नाही, आपण केलेले त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण छान आहे, आवडले 👍 पुढचा/पुढचे भागही लवकर येउद्यात! धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 24/06/2024 - 14:43
RATIONALISATION यातील एक अजून प्रकार जाणवलेला म्हणजे , "आम्ही गुरुवारी आणि शनिवारी ( उदाहरण ) अजिबात मासाला हात लावत नाही" ( पण बाकी दिवशी चोपून खातो ..) " नौरात्र कडक असते हो आमच्य्यात" पण सण संपला कधी एकदा बोकड आणायला जातोय असे होते ह्यांना त्यामुले मी बऱयापैकी खादाड आणि मांसाहारी असलो तरी जे खरंच १००% शाकाहारी आहेत आणि त्याचा गवगवा करीत नाहीत त्यांना माझे कडून २ गुण जास्त असतात .. असो

नठ्यारा 22/06/2024 - 01:05
टर्मीनेटर,
पण तुमच्या शालेय वर्गमित्राकडून हे रक्त खरेदी करणारे ग्राहक त्याचा काय उपयोग करत असतील ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
इथे युरोपात मेंढ्याचं रक्त पुडिंगमध्ये वापरतात. विशेषत: नाताळाच्या पुडिंगात. भारतात बोकडाचं रक्त वापरण्याजोगं असावं असा अंदाज आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 22/06/2024 - 11:48
युरोपात पुडिंगमध्ये मेंढ्याचं रक्त वापरतात? 😕 युक्स... आता पुन्हा तिकडे जाणे झाल्यास पुडिंग कधीही खाणार नाही! माहितीसाठी आभारी आहे 🙏

नठ्यारा 22/06/2024 - 01:15
प्याजे,
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा करुन मग ते एका पसरट भांड्यात वाळवतात. मग त्याच्या वड्या पाडून त्या खातात. त्याला बहुतेक रक्ती म्हणतात.
शब्द बरोबर आहे. त्यास रक्ती वा रत्ती म्हणतात. रक्त वाळवून भुगा करतात. मग त्यात बरंच बेसन आणि मसाले मिसळतात आणि वड्या थापतात. नंतर त्या बहुधा तळून वा भाजून काढतात. मला तो पदार्थ विशेष आवडला नाही. -नाठाळ नठ्या

सुबोध खरे 22/06/2024 - 09:56
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील गरिबीमुळे मटण विकत घेणे परवडत नाही पण चवीसाठी गरीब माणसं खाटिकाकडून साकळलेलं रक्त आणि हाडं अतिशय स्वस्तात विकत घेऊन जातात आणि त्यात बेसन ज्वारीचे बाजरीचे (गिरणीत इतस्ततः पडलेले पीठ अधिक स्वस्तात विकत घेऊन) पीठ मिसळून विविध पदार्थ तयार करून खातात. याशिवाय खाटिकाकडून हाडं, खूर इ सामान्यतः टाकाऊ समजलेले पदार्थ स्वस्तात विकत घेऊन ते उकळून त्यात आलं लसूण मिरची घालून रस्सा बनवतात आणि तो भाकरी/ भाताबरोबर खातात. गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 24/06/2024 - 14:56
या पेक्षा हि पुढचे म्हणजे फिलिपिन्स मध्ये पण के एफ सी सारखया कोंबडीचे पदार्थ विक्रय दुकानातील उष्टे आणून त्याला उकळून परत पिठात कालवून तळुन विकले जाते अति गरीब वस्तीत .. त्याला "पग पग चिकन " असं म्हणतात विडोओ ची लिंक देत नाही बघवणार नाही

आणी त्यावर झालेली सांगोपांग चर्चा वाचल्यावर मलातर असे वाटू लागले आहे की मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 22/06/2024 - 18:33
"मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल."
कच्चे गवत थेट खाल्लेत तर ते "शुद्ध शाकाहारी" असण्याची शक्यता जवळपास शून्य राहील कारण त्यावर असलेले पण मानवी डोळ्यांना न दिसणारे अगणित सूक्ष्मजीव, जंतांची आणि अन्य कृमी-कीटकांची अंडी वगैरे वगैरे. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते गवत नुसते धुवून काम भागणार नाही, त्यासाठी ते चांगले उकडून किंवा गेला बाजार ७० अंश से. तापमानावर सुमारे तासभर गरम करून मग खावे लागेल. अर्थात ह्या प्रक्रियेने ते गवत जीवजंतू आणि अंड्यांपासून मुक्त होईल, पण त्यात झालेल्या हिंसेतून कोट्यवधी सूक्ष्मजीवांच्या हत्येचे जे पाप लागेल त्याच्या परिमार्जनाचीही तयारी ठेवावी लागेल 😀

आसेच इतक्या पापांचे घडे भरले आहेत की यमलोकात न नेता परस्पर इहलोकातच पापक्षालन (की आणखी पाप करण्यास) करण्यास पुनर्जन्म मिळणार आहे. खरे तर आजकाल अशा बातम्या येत आहेत की काय खावे याचाच प्रश्न पडलायं. आईस्क्रीम सोडले. झोमॅटो,स्वीगी बंद केले. घरच्या घरीच अंबेमोहर तांदळाचा भात,घरचे तुप आणी मेतकूट खातो. आता बकऱ्यां बद्दल, नोकरीत असताना जिवंत, मृत दोन्हीशी संबध आला पण कधी खाल्ले नाहीत. बिचारे बकरे.... त्यांच्यावर चार शब्द आपण लिहीलेत, नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हांस भेटतील.....

नठ्यारा 22/06/2024 - 19:54
अवांतर : टर्मीनेटर,
'ऐय्याशी' ह्या अरबी शब्दाचा/मुलाच्या नावाचा इंग्रजीतला अर्थ “One who lives well' असा आहे तर हिंदीत त्याचे अनेक बरे-वाईट अर्थ आहेत. जसे कि, 'व्यभिचार' । 'ज़िना' । 'कामुकता' । 'लंपटता' । 'अश्लीलता' । 'विषयासक्ति' । 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना'. इत्यादी.
माझ्या मते व्यभिचार', 'कामुकता', 'लंपटता', 'अश्लीलता', 'विषयासक्ति' वगैरे म्हणजेच अरबस्थानातलं living well आहे. अरबी स्वर्गाची एकेक वर्णनं ऐकली असतील तुम्ही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

टर्मीनेटर 22/06/2024 - 20:36
हा हा हा... Good Joke! आपण कोट केलेल्या वाक्यांच्या पुढचा हा परिच्छेद वाचायचा राहिला का 😉
माझ्या लेख किंवा प्रतिसादांमध्ये मी स्वतःच्या ऐय्याशी विषयी उल्लेख करतो तेव्हा तिथे ह्या शब्दाचा इंग्रजीतला “One who lives well' किंवा 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना' हा हिंदीतला अर्थ मला अभिप्रेत असतो त्यामुळे अशा चांगल्या अर्थाने मी एक 'ऐय्याशी पसंद' व्यक्ती असल्याने स्वतःला 'ऐय्याश' म्हणवून घेण्यात मला तरी कुठलाही कमीपणा वगैरे वाटत नाही. पण समोरचा त्या शब्दाला 'वाईट' अर्थाने घेत असेल तर त्यात माझा काही दोष नाही 😀

सुरिया 24/06/2024 - 13:20
व्व्वा, छान. व्यावहारीक आणि तर्क्कशुध्द विच्छेदन आवडले. भक्ती, श्रध्दा वगैरे पट्ट्यांवर ते टिकत नाही हे ही आहेच. पण जैनांच्या काही प्रथा शब्दशः इतक्या सुप्परस्ठार (श्रेयः अल्लूर्जुन) असतात की बस्स. वाहन न वापरता रस्त्यावरुन चालत जाणे, अगदी वयोबृध्द साध्वी पण व्हील्चेअरवरुन लांब लांब अंतरे पार करणे मग त्यांना सोबत आणि एस्कॉर्ट म्हणून अगदी गर्भश्रीमंतांनी टप्प्याटप्प्याने साथ देणे, त्यासाठी रस्ता आडवणे. कृत्रिम प्रकाश नाही, त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत. ह्यातलेच एक नवल म्हणायचे अन काय.

In reply to by सुरिया

टर्मीनेटर 25/06/2024 - 11:31
बिपीन सुरेश सांगळे । सुरिया प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
"त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत."
अगदी अगदी... किशोर किंवा तरुणवयीन मुला-मुलींनी दीक्षा/संन्यास घेणे हे त्या समाजात तसे नवीन नाही, पण आता अशा दीक्षा सोहळ्याचाही भव्य दिव्य 'इव्हेंट' केला जाऊ लागलाय! सात-आठ महिन्यांपूर्वी एका गर्भश्रीमंत घरातील वीस-बावीस वर्षीय तरुणीने 'संन्यास' घेण्याचा निर्णय घेतल्यावर खास 'प्री-दीक्षा' फोटोशूट करून शहरभर तिच्या विविध भावमुद्रांचे दर्शन घडवणाऱ्या फोटोंसकट काव्यपंक्ती आणि दीक्षा सोहळ्याची तारीख, ठिकाण वगैरे माहिती देणारे मोठमोठे फ्लेक्स चौका-चौकांत झळकले होते. सोहळ्याच्या दोन-चार दिवस आधी एका संध्याकाळी तिची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भर रहदारीच्या वेळी 'रस्ता आडवणे' सारखी इतरेजनांसाठी 'निरुपद्रवी' गोष्टही झाली. गमतीचा भाग म्हणजे फ्लेक्सवरच्या तिच्या साजशृंगारातल्या सुंदर सुंदर छब्या पाहून तिच्या संन्यासाविषयी कौतुक वाटण्यापेक्षा 'एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती, तर तरुण-अविवाहित मंडळी 'वेगळ्याच' कारणासाठी 'हळहळत' होती 😀

चित्रगुप्त 25/06/2024 - 13:05
एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती
असे प्रकार पूर्वीही कानावर आलेले आहेत. यात " कुछ तो गडबड है..." असे वाटते. म्हणजे कसले तरी 'फाऊंडेशन' स्थापित करणे यात बहुतेकदा काहीतरी आर्थिक गणित/सोय/झमेला असतो, तसे यातही असावे, असे आमच्या बालबुद्धीस वाटते. -- कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो. (अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच)

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 27/06/2024 - 15:13
गडबड रेहनेकी संभावना तो हैं... पण,
"कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो."
ह्याचा काही उपयोग होइल असे वाटत नाही. काहीवेळा आम्ही मित्रमंडळी गमतीत बोलत असलो तरी मुस्लिमांपेक्षा अधिक धार्मिक कट्टरता त्या लोकांमध्ये पाहिली आहे!
"अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच"
+१००० 😀

In reply to by टर्मीनेटर

गवि 27/06/2024 - 15:50
अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ?
तुम्ही आणि चित्रगुप्त काका एकाच पंगतीतले. आपल्याला काय करायचे आहे? काडीचा रस नाही. वगैरे सर्वात शेवटी एक वैधानिक सिग्नेचर टाकून सर्व चालू.. ;-)

In reply to by चित्रगुप्त

नठ्यारा 27/06/2024 - 18:01
अवांतर : यावरनं आपल्या अमरावतीतल्या खाबियादीदी आणि तलवारनानांची गोष्ट आठवली ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india/jain-sadhvi-in-police-custody/story-HL12xtfEBbVsYJrBmJdk7K.html -ना.न.
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

मारवा ·

In reply to by आंद्रे वडापाव

समर्थन कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे. खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात . सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं, त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 12:25
तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.
अ ति श य स्तुत्य !

सर टोबी 17/06/2024 - 12:28
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

टर्मीनेटर 17/06/2024 - 13:50
स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'? पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे. गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय. भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील! भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा? आपण लेखात म्हंटले आहे,
एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.
मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा! शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच. इति लेखनसीमा.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 17:02
हेच तर्कशास्त्र वापरून… माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच. सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:17
"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀 अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास : १) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!" आणि, २) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!" ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास : १) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे. आणि, २) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे. (वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀) बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही! असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत! (समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी) - टर्मीनेटर.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 22:19
सर, आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो. तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:27
त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.
म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे! "संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

In reply to by कांदा लिंबू

भागो 18/06/2024 - 06:09
जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? हा जोक आधीच येऊन गेला आहे. तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

In reply to by भागो

स्वधर्म 18/06/2024 - 14:38
मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत. मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

In reply to by चौकस२१२

स्वधर्म 18/06/2024 - 22:24
त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे. पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा. अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 18/06/2024 - 15:22
ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba-gurmeet-ram-rahim-singh-1542623/

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 15:40
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.
जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

In reply to by कांदा लिंबू

स्वधर्म 18/06/2024 - 22:32
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय? बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 19/06/2024 - 05:04
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?
हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे. यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

In reply to by कांदा लिंबू

भागो 20/06/2024 - 09:00
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>> कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

In reply to by स्वधर्म

चौकस२१२ 20/06/2024 - 04:58
इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

In reply to by टर्मीनेटर

आग्या१९९० 17/06/2024 - 18:02
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

In reply to by आग्या१९९०

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:59
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल. बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम! आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 18/06/2024 - 16:36
लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... एकूण खालेलं प्राणी मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा ) ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

In reply to by टर्मीनेटर

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत. कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं. दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे. आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;) ' कुरबानी कुरबानी' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ? कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =)))) दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 18/06/2024 - 19:06
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 18/06/2024 - 16:44
कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का? धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ? टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये , अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:31
१. तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -
... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.
तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -
इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो. Islam Teaches Kindness to Animals
दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल. २. भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 18:59
1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे 2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. 3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे 4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? 7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती. 8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,? 9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/06/2024 - 19:45
प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे. Islam means “submission to the will of God” इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण. आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे. कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे. आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत. ४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच. आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही. त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात ४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे. कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:39
खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.
Islam Teaches Kindness to Animals
पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही. पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 19:09
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे. जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही. जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

In reply to by मारवा

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:33
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा 17/06/2024 - 16:42
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:59
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो
१. मान्य आहे. मागे घेतो. पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का? --- कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही. पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल. २. पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

नठ्यारा 18/06/2024 - 13:25
लोकहो, इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे? त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील. या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 18/06/2024 - 19:10
तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 18/06/2024 - 22:40
चौकस२१२, माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो. -नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 19/06/2024 - 20:43
मुटके साहेब बातमी वाचली, आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀 असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे. लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो 20/06/2024 - 08:56
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

In reply to by भागो

सुबोध खरे 20/06/2024 - 10:43
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

In reply to by सुबोध खरे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/06/2024 - 12:44
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 20/06/2024 - 11:49
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 20/06/2024 - 12:58
तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 14:18
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 17:43
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

In reply to by भागो

रामचंद्र 20/06/2024 - 18:00
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र 20/06/2024 - 18:04
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.

In reply to by आंद्रे वडापाव

समर्थन कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे. खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात . सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं, त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 12:25
तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.
अ ति श य स्तुत्य !

सर टोबी 17/06/2024 - 12:28
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

टर्मीनेटर 17/06/2024 - 13:50
स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'? पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे. गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय. भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील! भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा? आपण लेखात म्हंटले आहे,
एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.
मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा! शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच. इति लेखनसीमा.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 17:02
हेच तर्कशास्त्र वापरून… माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच. सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:17
"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀 अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास : १) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!" आणि, २) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!" ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास : १) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे. आणि, २) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे. (वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀) बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही! असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत! (समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी) - टर्मीनेटर.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 22:19
सर, आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो. तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:27
त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.
म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे! "संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

In reply to by कांदा लिंबू

भागो 18/06/2024 - 06:09
जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? हा जोक आधीच येऊन गेला आहे. तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

In reply to by भागो

स्वधर्म 18/06/2024 - 14:38
मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत. मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

In reply to by चौकस२१२

स्वधर्म 18/06/2024 - 22:24
त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे. पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा. अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 18/06/2024 - 15:22
ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba-gurmeet-ram-rahim-singh-1542623/

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 15:40
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.
जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

In reply to by कांदा लिंबू

स्वधर्म 18/06/2024 - 22:32
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय? बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 19/06/2024 - 05:04
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?
हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे. यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

In reply to by कांदा लिंबू

भागो 20/06/2024 - 09:00
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>> कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

In reply to by स्वधर्म

चौकस२१२ 20/06/2024 - 04:58
इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

In reply to by टर्मीनेटर

आग्या१९९० 17/06/2024 - 18:02
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

In reply to by आग्या१९९०

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:59
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल. बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम! आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 18/06/2024 - 16:36
लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... एकूण खालेलं प्राणी मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा ) ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

In reply to by टर्मीनेटर

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत. कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं. दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे. आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;) ' कुरबानी कुरबानी' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ? कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =)))) दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 18/06/2024 - 19:06
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 18/06/2024 - 16:44
कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का? धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ? टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये , अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:31
१. तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -
... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.
तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -
इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो. Islam Teaches Kindness to Animals
दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल. २. भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 18:59
1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे 2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. 3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे 4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? 7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती. 8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,? 9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/06/2024 - 19:45
प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे. Islam means “submission to the will of God” इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण. आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे. कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे. आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत. ४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच. आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही. त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात ४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे. कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:39
खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.
Islam Teaches Kindness to Animals
पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही. पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 19:09
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे. जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही. जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

In reply to by मारवा

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:33
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा 17/06/2024 - 16:42
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:59
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो
१. मान्य आहे. मागे घेतो. पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का? --- कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही. पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल. २. पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

नठ्यारा 18/06/2024 - 13:25
लोकहो, इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे? त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील. या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 18/06/2024 - 19:10
तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 18/06/2024 - 22:40
चौकस२१२, माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो. -नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 19/06/2024 - 20:43
मुटके साहेब बातमी वाचली, आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀 असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे. लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो 20/06/2024 - 08:56
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

In reply to by भागो

सुबोध खरे 20/06/2024 - 10:43
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

In reply to by सुबोध खरे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/06/2024 - 12:44
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 20/06/2024 - 11:49
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 20/06/2024 - 12:58
तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 14:18
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 17:43
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

In reply to by भागो

रामचंद्र 20/06/2024 - 18:00
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र 20/06/2024 - 18:04
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.
आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे".