मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शूट यू बासटर्ड

अद्द्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेली तीन वर्ष सलग लीग च्या सेमीजपर्यंत धडक दिली होती . . पण प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडलो होतो . . कधी वेळकाढू खेळ . . कधी ऐनवेळी केलेल्या चुका . कधी सामन्याच्या आदल्या दिवशी झालेली इंज्युरी . काहीना काही कारण . पण बाहेर पडलो होतो . . स्वस्तिक फुटबाल क्लब . हा आमचा क्लब . आम्ही ५-६ जणांनी सुरु केलेला . . रोज फुटबाल खेळायचो . . आणि सहज बोलता बोलता ठरलं कि लोकल लीग मध्ये पण टीम उतरवू . . ६ जण होतोच . आणखी ५-६ जण इकडून तिकडून मिळवले . . झाला क्लब सुरु . . यातले सहा जण म्हणजे . . म्हमद्या .

एक परंपरा

चिनार ·

चिनार. परम्परा असं लिहिण्यापेक्षा परंपरा असं लिहा. पर (र पुर्ण उमटला की शिफ्ट+ M) परा=परंपरा असा शब्द उमटेल.

स्पंदना 15/02/2015 - 13:17
नक्कि ना? ह्या मॅचपायी मला हार्ट अ‍ॅटॅक येतो की काय झाल होतं. तेंव्हा पासून जरा चोरुन चोरुन बघते मी. बाकी ते परंपरा दुरुस्त करते आहे.

असंका 16/02/2015 - 12:20
_/\_ सगळं चांगलं लिहिलंय; पण शेवट जरा 'बनी तो बनी; नै तो ....' असा झालाय.

स.मा. 16/02/2015 - 14:22
भारतासोबत क्रिकेट मॅच हरल्यानंतर पाकिस्तानात घरातले टि.व्हीे. रस्त्यांवर आणून फोडून टाकायची परंपरा चालूच आहे. त्यामुळं आपला राग टि.व्ही. फोडून शांत केल्यानंतर पाकिस्तानावाले नवीन टि.व्ही. आणतील, न आणून सांगतील कोणाला (कारण त्यांच्या बायकांमध्येही आपल्या टि.व्ही. सिरियल्स फार लोकप्रिय आहेत). म्हणून पाकड्यांच्या टि.व्ही. कंपन्यांना चांगले दिवस आले.

श्रीगुरुजी 16/02/2015 - 14:48
>>> आपली ब्याटिंग सुरु झाली. वसीम अक्रमचा मान राखून पहिला ओव्हर सचिन- सेहवागने शांततेत खेळून काढला. वासीम अक्रमच्या पहिल्याच षटकात सेहवाग आणि सचिन या दोघांनीही प्रत्येकी १ चौकार मारून षटकात ९ धावा केल्या होत्या. याला शांतपणे खेळून काढणे असे म्हणायचे असेल तर हरकत नाही. बाकी लेख ठीकठाक.

चिनार. परम्परा असं लिहिण्यापेक्षा परंपरा असं लिहा. पर (र पुर्ण उमटला की शिफ्ट+ M) परा=परंपरा असा शब्द उमटेल.

स्पंदना 15/02/2015 - 13:17
नक्कि ना? ह्या मॅचपायी मला हार्ट अ‍ॅटॅक येतो की काय झाल होतं. तेंव्हा पासून जरा चोरुन चोरुन बघते मी. बाकी ते परंपरा दुरुस्त करते आहे.

असंका 16/02/2015 - 12:20
_/\_ सगळं चांगलं लिहिलंय; पण शेवट जरा 'बनी तो बनी; नै तो ....' असा झालाय.

स.मा. 16/02/2015 - 14:22
भारतासोबत क्रिकेट मॅच हरल्यानंतर पाकिस्तानात घरातले टि.व्हीे. रस्त्यांवर आणून फोडून टाकायची परंपरा चालूच आहे. त्यामुळं आपला राग टि.व्ही. फोडून शांत केल्यानंतर पाकिस्तानावाले नवीन टि.व्ही. आणतील, न आणून सांगतील कोणाला (कारण त्यांच्या बायकांमध्येही आपल्या टि.व्ही. सिरियल्स फार लोकप्रिय आहेत). म्हणून पाकड्यांच्या टि.व्ही. कंपन्यांना चांगले दिवस आले.

श्रीगुरुजी 16/02/2015 - 14:48
>>> आपली ब्याटिंग सुरु झाली. वसीम अक्रमचा मान राखून पहिला ओव्हर सचिन- सेहवागने शांततेत खेळून काढला. वासीम अक्रमच्या पहिल्याच षटकात सेहवाग आणि सचिन या दोघांनीही प्रत्येकी १ चौकार मारून षटकात ९ धावा केल्या होत्या. याला शांतपणे खेळून काढणे असे म्हणायचे असेल तर हरकत नाही. बाकी लेख ठीकठाक.
लेखनविषय:
एक परंपरा शनीवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनीवार होता. शाळेची वेळ ११.३०-२.३. पण त्या दिवशी शाळा दहाC मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण २.३० वाजता एक क्रिकेट सामना सुरु होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं हि काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला कारण २.३० वाजता सुरु होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६ चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!! आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली ब्याटिंग होती. सचिन आणि सिद्धुनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटताक्क्षणिच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली.

पारंपारिक प्रतिस्पर्धी

मृत्युन्जय ·

मृत्युन्जय 10/02/2015 - 14:30
हा रुढार्थाने नविन लेख नाही. एका जुन्या लेखातच काही अ‍ॅडिशन करुन इथे देत आहे. मागचा लेख २०११ च्या विश्वचषकाच्या आधी लिहिला होता. त्यात २०११ ची भर घालुन हा लेख पाडला आहे. जुन्या लेखातच बदल करणे उचित ठरले असते पण मिपावर स्वसंपादनाची सोय नाही आणि थोडेफार बदल होते जे कदाचित संमंला सांगुन करता आले असते पण ३- ४ ठिकाणी थोडेफार बदल असल्याने त्यांना त्रास देणे योग्य वाटले नाही. तरीही हा धागा अयोग्य वाटत असल्यास उडवण्यात आला तर माझी काही हरकत नाही. अजुन एकः सर्व छायाचित्रे जालावरुन साभार

थॉर माणूस 10/02/2015 - 14:32
या पार्श्वभूमीवरच स्टार स्पोर्ट्सने बनवलेली "कब फोडेंगे यार" जाहिरातपण भारी आहे... :)

In reply to by थॉर माणूस

असंका 10/02/2015 - 14:56
+१ याला म्हणतात मिडिया हाईप... पण जाहिरात खरंच भारी आहे!! अशीच एक विडीओकॉनची पण होती...वॉशिंग मशिन मधून पाकिस्तानची हिरवी जर्सी बाहेर पडलेली दाखवली होती आणि खाली दोनच शब्द- "धो डाला!!" ह्या जाहिराती पाकिस्तानात दिस्ल्यावर तिकडे या कंपन्यांची उत्पादन कोण विकत घेत असेल असा प्रश्न पडतो.....

श्रीगुरुजी 10/02/2015 - 15:19
>>> १९९९ च्या विश्वचषकाच्या वेळेस वैरभाव परमोच्च शिखरावर होता. . . . भारताने त्याव्यतिरिक्त या विश्वचषकात काहीही कमावले नाही. But who cares? आम्ही पाकिस्तानला हरवले. एक दुरूस्ती. १९९९ मध्ये भारताने इंग्लंडला सुद्धा हरविले होते (केनयाला सुद्धा). परंतु भारत ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे, द. आफ्रिका व न्यूझीलँडकडून पराजित झाला होता. झिंबाब्वेविरूद्धच्या अनपेक्षित पराभवाने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

फारएन्ड 10/02/2015 - 15:30
मस्त उजळणी झाली! मीही लिहायचा विचार करत होतो पण बरेचसे येथे ऑलरेडी आलेले आहे. मजा आली वाचून. प्रत्येक मॅचची आठवण आली. अजून काही मुद्दे रिलेव्हंट आहेत, जमेल तसे लिहीतो. एक करेक्शन - मियाँदाद १९९६ च्या २-३ वर्षे आधीच संपला होता. त्याला बळंच आणला होता वर्ल्ड कप साठी. त्यातही त्याने विशेष काही केले नाही. भारताविरूध्दही अत्यंत स्लो खेळला होता तो, किंबहुना आपले बोलर त्याला मुद्दामच आउट करत नाहीयेत असे पाकिस्तानी खेळाडू म्हणत असतील असे तेव्हा लोक म्हणाले होते :). त्याने १९८६ मधे शारजात भारताला दिलेल्या धक्क्याची परतफेड भारताने २ वर्ल्ड कप मधे त्याचा पोपट करून व नंतर २००४ मधे तो कोच असताना त्याच्या संघाला त्यांच्याच घरी पहिल्यांदा हरवून केली आहे.

रंगोजी 10/02/2015 - 15:53
आठवणी जागवणारा लेख. सुंदर!! " २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता" हा उल्लेख आवडला नाही. प्रत्यक्षात दोन्ही सामने धोनीच्या कचखाऊ धोरणामुळे घालवले होते. आफ्रिकेविरुद्ध सचिन बाद झाला तेव्हा ४०वे षटक सुरु होते आणि २ बाद २६७ धावा झाल्या होत्या. तिथून जर २९६ पर्यंतच मजल मारू शकत असाल तर सचिनच्या शतकामुळे हरले म्हणण्यात काय अर्थ आहे?

In reply to by रंगोजी

थॉर माणूस 10/02/2015 - 17:11
सहमत, सचिनला दोष देणे निव्वळ पळवाट आहे... भारत वि. द. आफ्रिका... अत्यंत वाईट आठवण आहे ती माझ्यासाठी... स्टेडीअम मधून पाहीलेला सामना. पहील्या २० षटकांमधे प्रोजेक्टेड स्कोर ४००+ दाखवत होता... सचिन बाद झाला तेव्हाही प्रोजेक्टेड स्कोर ३५० च्या आसपास होता... नंतरची पडझड असह्य होती. त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा. मॅचभर स्टँडमधले लोक या दोघांच्या नावाने जे काही शिव्याशाप देत होते (नेमके हेच आमच्या इथे यायचे फिल्डींगला) त्यातले १०% जरी त्यांना ऐकू गेले असते तर फेफरे येऊन पडले असते. :)

In reply to by थॉर माणूस

श्रीगुरुजी 10/02/2015 - 17:50
>>> त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा. नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हती. २००४ मध्ये पाकिस्तानातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ३४९ धावा कुटल्या होत्या. पाकड्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन ४९ षटकात २४१ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात फक्त ९ धावा हव्या असताना नेहराने फक्त ३ धावा देऊन सामना ५ धावांनी जिंकायला मदत केली होती. हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते. २०११ च्या विश्वचषकात पाकड्यांना शेवटच्या २ षटकात ३२ धावा हव्या होत्या. नेहराने ४९ वे षटक अत्यंत उत्कृष्ट टाकून फक्त २ धावा देऊन उमर गुलला बाद केले होते.

In reply to by श्रीगुरुजी

रंगोजी 10/02/2015 - 22:24
>>> हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते. अहो पण २००४ चा नेहरा आणि २०११ चा यात जमीन अस्मानाचा फरक होता. २००३ मध्ये नेहरा जगातील सर्वोत्तम पैकी होता (आठवा इंग्लंड- डरबन). त्यावेळी १५० च्या जवळ जाणारा दुसरा कोणीच भारताकडे नव्हता. पण हाच नेहरा २०११ पर्यंत १३५ च्या खाली आला होता. त्या दिवशी नागपुरात खेळपट्टी संथ होती. हरभजनने सुंदर गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूला वळवला होता. ४०व्या षटकानंतर त्याचे आकडे ४-०-२०-२ होते. अशा वेळी धोनीने त्याची एक ओवर राखून ठेवली जी कधीच वापरली नाही. 'संसाधनाचा अपव्यय'. अर्थात तो जुगार खेळला आणि हरला. पण शेवटी जबाबदारी त्याचीच.

सौंदाळा 10/02/2015 - 16:30
सहीच, प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला. १५ फेब ची आतुरतेने वाट पाहत आहे. या स्पर्धेत भारताकडुन माझ्या तरी फारश्या अपेक्षा नाहीत. पाकड्यांना कुटले की भरुन पावलो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्पंदना 10/02/2015 - 17:37
ऑस्ट्रेलियात आल्यापासून भारतिय संघ नुसता हरणे एव्हढ एकच काम करतोय :( किती वाईट वाटावं काय सांगू. म्हणुन मी तरी ही मॅच बघायच धाडस ठेवत नाही ब्वा काय विश्वासच नाही उअरला संघावर. स्पोर्टस्मन्स स्पिरीट..स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. कितीदा ते स्पोर्टस्मन्स स्पिरीट दाखवायच आम्ही? परवा MCG वर ऑस्ट्रेलिया भारत मॅच होती तर पाकडी उगा त्यांचा टीशर्ट घालून भारताविरुद्ध ऑस्सीज्ञा चिअर करत होती. लय राग आला. कवटी तडकते का काय अस्सा!

योगी९०० 10/02/2015 - 16:41
प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला. +१ सुदैवाने हे सर्व सामने मी पाहिलेत. त्यातल्या त्यात २००३ चा सामना तर माझा सर्वात आवडता. या सामन्याआधी भारत जिंकावा म्हणून मी चक्क अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली होती. (नंतर फायनला कांगारूंनी झोडपल्यावर एका मित्राने स्पेशल फोन करून फायनच्या आधी का परत आवर्तने केली नाहीत म्हणून मला सॉलीड झाडले होते). ह्या २००३ च्या सामन्याची मी चक्क व्हीडीओ सीडी विकत घेतली होती. बाकी यावेळी क्रिकेटचा तेवढा काही उत्साह नाही. गेल्या तीन वर्षात एकही सामना पाहीला नाही आणि तितका इंटरेस्ट पण राहीला नाही. पेपरातून येणार्‍याबातम्यांनीच क्रिकेटचे अपडेटस घेतो. आपली टीम आणि त्यांचा परफॉर्मन्स बघता यावेळी "कब फोडेंगे यार" ला उत्तर मिळेल असे वाटते.

वेल्लाभट 10/02/2015 - 17:04
"Go home, you f****** bastard"
हे ते शब्द नव्हेत जर मी चुकत नसेन तर. एक अस्सल देशी शिवी होती ती. अनेकदा रिपीट बघितलाय तो विडियो त्यामुळे विसरणार नाही.

गणेशा 10/02/2015 - 19:32
नेहमीप्रमाणे सुंदर. कालच तुमच्या त्या ११ का काय खेळाडुंच्या धाग्यांची आठवण झाली आणि नेमके वाचन्खुन आठवली नाही असे वाटले होते. आणि आज निवडनुकीच्या धाग्यामुळे वाचणाला काही वेळ मिळालाच नाही.

निमिष ध. 10/02/2015 - 22:14
आधीही वाचला होता आणि आताची नविन भर पण आवडली. काही म्हणा तो १९९६ चा प्रसाद खूप डोक्यात बसला आहे. कळणार्‍या वयात पाहिलेला तो पहिला विश्वचषक असेल त्यामुळे म्हणा की उपखंडात होता म्हणून. आता पाहूच २०१५ मध्ये काय होतयं ते!

ईंद्रनिल 11/02/2015 - 01:46
सचिनचे शतक झाल्यामुळे भारत मॅच हरतो असे म्हणणारे लोक क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे विसरतात.सचिनचे शतक झाले की इतर दहा खेळाडु मुद्दाम खेळत नसत असाही कुणी निष्कर्ष काढु शकेल.ज्या ज्या वेळी भारत हरला त्या त्या वेळी बहुसंख्य खेळाडुंनी आपापली कामगिरी योग्य बजावली नाही हे एकमेव कारण पराभवाला असते,काहिच सामन्यात एखादा खेळाडु एकहाती सामना खेचुन आणत असतो.पण सचिनवर टिका करुन काही लोक स्वतःला प्रकाशात आणु इच्छितात त्याला त्यांची मत्सरग्रस्त मानसिकता कारण आहे याऊप्पर काही नाही.

In reply to by ईंद्रनिल

समान विषय व घटनाक्रम असल्यामुळे असे वाटू शकते. मृत्युन्जय यांचा हाच लेख गेल्या विश्वचषकाच्या भारत - पाक उपांत्य सामन्यापूर्वी प्रकाशित झाला होता.

पैसा 11/02/2015 - 10:40
यावेळेला पाकिस्तान आपल्या टीमला हरवेल का काय असे वाटते आहे मात्र! :(

क्लिंटन 13/02/2015 - 12:53
सुंदर लेख. हे सगळे सामने मी बघितले आहेत.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९९६ च्या सामन्यात पाकिस्तानच्या रशीद लतीफने बर्‍यापैकी फटकेबाजी करून भारतीय गोटात चिंता निर्माण केली होती.पण वेंकटपथी राजूने एका सुरेख चेंडूवर फटका मारायला क्रिझच्या बाहेर यायला भाग पाडले आणि त्या प्रयत्नात त्याला मोंगियाकरवी यष्टीचित करून घेतले. काही प्रमाणात १९९२ च्या सामन्यात वसीम अक्रमही असाच यष्टीचित झाला होता (गोलंदाज कोण होता हे लक्षात नाही). तसेच १९९६ मध्ये अनील कुंबळेने सलीम मलिकला (?) स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले होते तो झेल खरोखरच होता की चेंडू जमीनीला लागला होता यावर आम्हा मित्रमंडळींमध्ये बरीच चर्चा रंगली होती हे आठवते. एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद (एकेकाळी क्रिकेटमध्ये राजकारणाइतकाच इंटरेस्ट असलेला आणि त्याच्या ०.०१% ही इंटरेस्ट क्रिकेटमध्ये न राहिलेला आणि आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे १५ फेब्रुवारीला मॅच चालू असताना क्लास शिकवायला जाणार असलेला) क्लिंटन

मृत्युन्जय 10/02/2015 - 14:30
हा रुढार्थाने नविन लेख नाही. एका जुन्या लेखातच काही अ‍ॅडिशन करुन इथे देत आहे. मागचा लेख २०११ च्या विश्वचषकाच्या आधी लिहिला होता. त्यात २०११ ची भर घालुन हा लेख पाडला आहे. जुन्या लेखातच बदल करणे उचित ठरले असते पण मिपावर स्वसंपादनाची सोय नाही आणि थोडेफार बदल होते जे कदाचित संमंला सांगुन करता आले असते पण ३- ४ ठिकाणी थोडेफार बदल असल्याने त्यांना त्रास देणे योग्य वाटले नाही. तरीही हा धागा अयोग्य वाटत असल्यास उडवण्यात आला तर माझी काही हरकत नाही. अजुन एकः सर्व छायाचित्रे जालावरुन साभार

थॉर माणूस 10/02/2015 - 14:32
या पार्श्वभूमीवरच स्टार स्पोर्ट्सने बनवलेली "कब फोडेंगे यार" जाहिरातपण भारी आहे... :)

In reply to by थॉर माणूस

असंका 10/02/2015 - 14:56
+१ याला म्हणतात मिडिया हाईप... पण जाहिरात खरंच भारी आहे!! अशीच एक विडीओकॉनची पण होती...वॉशिंग मशिन मधून पाकिस्तानची हिरवी जर्सी बाहेर पडलेली दाखवली होती आणि खाली दोनच शब्द- "धो डाला!!" ह्या जाहिराती पाकिस्तानात दिस्ल्यावर तिकडे या कंपन्यांची उत्पादन कोण विकत घेत असेल असा प्रश्न पडतो.....

श्रीगुरुजी 10/02/2015 - 15:19
>>> १९९९ च्या विश्वचषकाच्या वेळेस वैरभाव परमोच्च शिखरावर होता. . . . भारताने त्याव्यतिरिक्त या विश्वचषकात काहीही कमावले नाही. But who cares? आम्ही पाकिस्तानला हरवले. एक दुरूस्ती. १९९९ मध्ये भारताने इंग्लंडला सुद्धा हरविले होते (केनयाला सुद्धा). परंतु भारत ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे, द. आफ्रिका व न्यूझीलँडकडून पराजित झाला होता. झिंबाब्वेविरूद्धच्या अनपेक्षित पराभवाने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

फारएन्ड 10/02/2015 - 15:30
मस्त उजळणी झाली! मीही लिहायचा विचार करत होतो पण बरेचसे येथे ऑलरेडी आलेले आहे. मजा आली वाचून. प्रत्येक मॅचची आठवण आली. अजून काही मुद्दे रिलेव्हंट आहेत, जमेल तसे लिहीतो. एक करेक्शन - मियाँदाद १९९६ च्या २-३ वर्षे आधीच संपला होता. त्याला बळंच आणला होता वर्ल्ड कप साठी. त्यातही त्याने विशेष काही केले नाही. भारताविरूध्दही अत्यंत स्लो खेळला होता तो, किंबहुना आपले बोलर त्याला मुद्दामच आउट करत नाहीयेत असे पाकिस्तानी खेळाडू म्हणत असतील असे तेव्हा लोक म्हणाले होते :). त्याने १९८६ मधे शारजात भारताला दिलेल्या धक्क्याची परतफेड भारताने २ वर्ल्ड कप मधे त्याचा पोपट करून व नंतर २००४ मधे तो कोच असताना त्याच्या संघाला त्यांच्याच घरी पहिल्यांदा हरवून केली आहे.

रंगोजी 10/02/2015 - 15:53
आठवणी जागवणारा लेख. सुंदर!! " २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता" हा उल्लेख आवडला नाही. प्रत्यक्षात दोन्ही सामने धोनीच्या कचखाऊ धोरणामुळे घालवले होते. आफ्रिकेविरुद्ध सचिन बाद झाला तेव्हा ४०वे षटक सुरु होते आणि २ बाद २६७ धावा झाल्या होत्या. तिथून जर २९६ पर्यंतच मजल मारू शकत असाल तर सचिनच्या शतकामुळे हरले म्हणण्यात काय अर्थ आहे?

In reply to by रंगोजी

थॉर माणूस 10/02/2015 - 17:11
सहमत, सचिनला दोष देणे निव्वळ पळवाट आहे... भारत वि. द. आफ्रिका... अत्यंत वाईट आठवण आहे ती माझ्यासाठी... स्टेडीअम मधून पाहीलेला सामना. पहील्या २० षटकांमधे प्रोजेक्टेड स्कोर ४००+ दाखवत होता... सचिन बाद झाला तेव्हाही प्रोजेक्टेड स्कोर ३५० च्या आसपास होता... नंतरची पडझड असह्य होती. त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा. मॅचभर स्टँडमधले लोक या दोघांच्या नावाने जे काही शिव्याशाप देत होते (नेमके हेच आमच्या इथे यायचे फिल्डींगला) त्यातले १०% जरी त्यांना ऐकू गेले असते तर फेफरे येऊन पडले असते. :)

In reply to by थॉर माणूस

श्रीगुरुजी 10/02/2015 - 17:50
>>> त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा. नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हती. २००४ मध्ये पाकिस्तानातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ३४९ धावा कुटल्या होत्या. पाकड्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन ४९ षटकात २४१ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात फक्त ९ धावा हव्या असताना नेहराने फक्त ३ धावा देऊन सामना ५ धावांनी जिंकायला मदत केली होती. हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते. २०११ च्या विश्वचषकात पाकड्यांना शेवटच्या २ षटकात ३२ धावा हव्या होत्या. नेहराने ४९ वे षटक अत्यंत उत्कृष्ट टाकून फक्त २ धावा देऊन उमर गुलला बाद केले होते.

In reply to by श्रीगुरुजी

रंगोजी 10/02/2015 - 22:24
>>> हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते. अहो पण २००४ चा नेहरा आणि २०११ चा यात जमीन अस्मानाचा फरक होता. २००३ मध्ये नेहरा जगातील सर्वोत्तम पैकी होता (आठवा इंग्लंड- डरबन). त्यावेळी १५० च्या जवळ जाणारा दुसरा कोणीच भारताकडे नव्हता. पण हाच नेहरा २०११ पर्यंत १३५ च्या खाली आला होता. त्या दिवशी नागपुरात खेळपट्टी संथ होती. हरभजनने सुंदर गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूला वळवला होता. ४०व्या षटकानंतर त्याचे आकडे ४-०-२०-२ होते. अशा वेळी धोनीने त्याची एक ओवर राखून ठेवली जी कधीच वापरली नाही. 'संसाधनाचा अपव्यय'. अर्थात तो जुगार खेळला आणि हरला. पण शेवटी जबाबदारी त्याचीच.

सौंदाळा 10/02/2015 - 16:30
सहीच, प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला. १५ फेब ची आतुरतेने वाट पाहत आहे. या स्पर्धेत भारताकडुन माझ्या तरी फारश्या अपेक्षा नाहीत. पाकड्यांना कुटले की भरुन पावलो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्पंदना 10/02/2015 - 17:37
ऑस्ट्रेलियात आल्यापासून भारतिय संघ नुसता हरणे एव्हढ एकच काम करतोय :( किती वाईट वाटावं काय सांगू. म्हणुन मी तरी ही मॅच बघायच धाडस ठेवत नाही ब्वा काय विश्वासच नाही उअरला संघावर. स्पोर्टस्मन्स स्पिरीट..स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. कितीदा ते स्पोर्टस्मन्स स्पिरीट दाखवायच आम्ही? परवा MCG वर ऑस्ट्रेलिया भारत मॅच होती तर पाकडी उगा त्यांचा टीशर्ट घालून भारताविरुद्ध ऑस्सीज्ञा चिअर करत होती. लय राग आला. कवटी तडकते का काय अस्सा!

योगी९०० 10/02/2015 - 16:41
प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला. +१ सुदैवाने हे सर्व सामने मी पाहिलेत. त्यातल्या त्यात २००३ चा सामना तर माझा सर्वात आवडता. या सामन्याआधी भारत जिंकावा म्हणून मी चक्क अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली होती. (नंतर फायनला कांगारूंनी झोडपल्यावर एका मित्राने स्पेशल फोन करून फायनच्या आधी का परत आवर्तने केली नाहीत म्हणून मला सॉलीड झाडले होते). ह्या २००३ च्या सामन्याची मी चक्क व्हीडीओ सीडी विकत घेतली होती. बाकी यावेळी क्रिकेटचा तेवढा काही उत्साह नाही. गेल्या तीन वर्षात एकही सामना पाहीला नाही आणि तितका इंटरेस्ट पण राहीला नाही. पेपरातून येणार्‍याबातम्यांनीच क्रिकेटचे अपडेटस घेतो. आपली टीम आणि त्यांचा परफॉर्मन्स बघता यावेळी "कब फोडेंगे यार" ला उत्तर मिळेल असे वाटते.

वेल्लाभट 10/02/2015 - 17:04
"Go home, you f****** bastard"
हे ते शब्द नव्हेत जर मी चुकत नसेन तर. एक अस्सल देशी शिवी होती ती. अनेकदा रिपीट बघितलाय तो विडियो त्यामुळे विसरणार नाही.

गणेशा 10/02/2015 - 19:32
नेहमीप्रमाणे सुंदर. कालच तुमच्या त्या ११ का काय खेळाडुंच्या धाग्यांची आठवण झाली आणि नेमके वाचन्खुन आठवली नाही असे वाटले होते. आणि आज निवडनुकीच्या धाग्यामुळे वाचणाला काही वेळ मिळालाच नाही.

निमिष ध. 10/02/2015 - 22:14
आधीही वाचला होता आणि आताची नविन भर पण आवडली. काही म्हणा तो १९९६ चा प्रसाद खूप डोक्यात बसला आहे. कळणार्‍या वयात पाहिलेला तो पहिला विश्वचषक असेल त्यामुळे म्हणा की उपखंडात होता म्हणून. आता पाहूच २०१५ मध्ये काय होतयं ते!

ईंद्रनिल 11/02/2015 - 01:46
सचिनचे शतक झाल्यामुळे भारत मॅच हरतो असे म्हणणारे लोक क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे विसरतात.सचिनचे शतक झाले की इतर दहा खेळाडु मुद्दाम खेळत नसत असाही कुणी निष्कर्ष काढु शकेल.ज्या ज्या वेळी भारत हरला त्या त्या वेळी बहुसंख्य खेळाडुंनी आपापली कामगिरी योग्य बजावली नाही हे एकमेव कारण पराभवाला असते,काहिच सामन्यात एखादा खेळाडु एकहाती सामना खेचुन आणत असतो.पण सचिनवर टिका करुन काही लोक स्वतःला प्रकाशात आणु इच्छितात त्याला त्यांची मत्सरग्रस्त मानसिकता कारण आहे याऊप्पर काही नाही.

In reply to by ईंद्रनिल

समान विषय व घटनाक्रम असल्यामुळे असे वाटू शकते. मृत्युन्जय यांचा हाच लेख गेल्या विश्वचषकाच्या भारत - पाक उपांत्य सामन्यापूर्वी प्रकाशित झाला होता.

पैसा 11/02/2015 - 10:40
यावेळेला पाकिस्तान आपल्या टीमला हरवेल का काय असे वाटते आहे मात्र! :(

क्लिंटन 13/02/2015 - 12:53
सुंदर लेख. हे सगळे सामने मी बघितले आहेत.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९९६ च्या सामन्यात पाकिस्तानच्या रशीद लतीफने बर्‍यापैकी फटकेबाजी करून भारतीय गोटात चिंता निर्माण केली होती.पण वेंकटपथी राजूने एका सुरेख चेंडूवर फटका मारायला क्रिझच्या बाहेर यायला भाग पाडले आणि त्या प्रयत्नात त्याला मोंगियाकरवी यष्टीचित करून घेतले. काही प्रमाणात १९९२ च्या सामन्यात वसीम अक्रमही असाच यष्टीचित झाला होता (गोलंदाज कोण होता हे लक्षात नाही). तसेच १९९६ मध्ये अनील कुंबळेने सलीम मलिकला (?) स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले होते तो झेल खरोखरच होता की चेंडू जमीनीला लागला होता यावर आम्हा मित्रमंडळींमध्ये बरीच चर्चा रंगली होती हे आठवते. एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद (एकेकाळी क्रिकेटमध्ये राजकारणाइतकाच इंटरेस्ट असलेला आणि त्याच्या ०.०१% ही इंटरेस्ट क्रिकेटमध्ये न राहिलेला आणि आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे १५ फेब्रुवारीला मॅच चालू असताना क्लास शिकवायला जाणार असलेला) क्लिंटन
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.

गलित आहे गात्र अजुनी

चिमिचांगा ·

टिल्लू 08/02/2015 - 00:40
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)

अर्धवटराव 08/02/2015 - 08:46
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.

In reply to by पाषाणभेद

किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))

hitesh 08/02/2015 - 10:44
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा

कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिमिचांगा 08/02/2015 - 20:04
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)

चौकटराजा 09/02/2015 - 06:05
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .

बाबा पाटील 09/02/2015 - 14:00
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:

टिल्लू 08/02/2015 - 00:40
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)

अर्धवटराव 08/02/2015 - 08:46
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.

In reply to by पाषाणभेद

किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))

hitesh 08/02/2015 - 10:44
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा

कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिमिचांगा 08/02/2015 - 20:04
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)

चौकटराजा 09/02/2015 - 06:05
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .

बाबा पाटील 09/02/2015 - 14:00
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार ·
लेखनप्रकार
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

धोनीच्या निवृत्ती निमित्ताने

शेखर काळे ·

In reply to by उगा काहितरीच

शेखर काळे 04/01/2015 - 04:40
त्याला चांगली जिर्याची फोडणी मारायची आणि खावून टाकायचं झालं. आहे काय नि नाही काय ?

पैसा 03/01/2015 - 19:39
तुमचे विचार आवडले आणि पटले. पण भारतात खरं तर क्रिकेट आता अति झालंय. त्यापेक्षा ऑलिंपिक्समधे ज्यात काही नाव मिळवता येईल अशा इतर खेळांकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे.

In reply to by पैसा

शेखर काळे 04/01/2015 - 04:39
अगदी पटलं. पण असं पहा की क्रिकेट मधे रणजीपर्यंत जरी खेळाडू पोचला तरी बर्यापैकी पैसा मिळतो म्हणजे इतर काही न करता वर्षभर क्रिकेट खेळला तरी. राष्ट्रीय प्रतीच्या खेळाडूला आपले धनार्जन स्वतःच करावे लागते - त्याला/तिला केवळ खेळून पुरेसा पैसा मिळू शकत नाही. शिवाय, क्रिकेट अती झाले आहे यावर सर्वांचेच(बर्याच लोकांचे) एकमत आहे. पण त्याला पर्यायी खेळ काय ? आपण किती वेळ बॅडमिन्टन, कबड्डी, मैदानी स्पर्धा, नेमबाजी, तिरंदाजी, सायकल स्पर्धा, इत्यादि, इत्यादि दूरथित्रवाणिवर कितपत पाहतो ?

In reply to by शेखर काळे

नगरीनिरंजन 04/01/2015 - 23:19
पण त्याला पर्यायी खेळ काय ? आपण किती वेळ बॅडमिन्टन, कबड्डी, मैदानी स्पर्धा, नेमबाजी, तिरंदाजी, सायकल स्पर्धा, इत्यादि, इत्यादि दूरथित्रवाणिवर कितपत पाहतो ?
=)) =)) काहीतरी पाहिलंच पाहिजे का? टीव्ही बंद करणे हा एक पर्याय आहे. कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम. बाकी नवी फळी वगैरे युद्धछाप भाषा संझगिरी वगैरेंनी अतिरेकी वापर केल्याने आता विनोदी वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम.>>> प्रचंड सहमत.

नाखु 05/01/2015 - 11:28
जे खेळती चांगले ते ते आपुले फक्त || बाकीचे सोडीले इतरांसी स्वस्त || ====================== क्रिकेट एक "सर्कस्-तमाशा फ्युजन" या "अ आ च्या"नव्या पुस्तकातून साभार

In reply to by उगा काहितरीच

शेखर काळे 04/01/2015 - 04:40
त्याला चांगली जिर्याची फोडणी मारायची आणि खावून टाकायचं झालं. आहे काय नि नाही काय ?

पैसा 03/01/2015 - 19:39
तुमचे विचार आवडले आणि पटले. पण भारतात खरं तर क्रिकेट आता अति झालंय. त्यापेक्षा ऑलिंपिक्समधे ज्यात काही नाव मिळवता येईल अशा इतर खेळांकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे.

In reply to by पैसा

शेखर काळे 04/01/2015 - 04:39
अगदी पटलं. पण असं पहा की क्रिकेट मधे रणजीपर्यंत जरी खेळाडू पोचला तरी बर्यापैकी पैसा मिळतो म्हणजे इतर काही न करता वर्षभर क्रिकेट खेळला तरी. राष्ट्रीय प्रतीच्या खेळाडूला आपले धनार्जन स्वतःच करावे लागते - त्याला/तिला केवळ खेळून पुरेसा पैसा मिळू शकत नाही. शिवाय, क्रिकेट अती झाले आहे यावर सर्वांचेच(बर्याच लोकांचे) एकमत आहे. पण त्याला पर्यायी खेळ काय ? आपण किती वेळ बॅडमिन्टन, कबड्डी, मैदानी स्पर्धा, नेमबाजी, तिरंदाजी, सायकल स्पर्धा, इत्यादि, इत्यादि दूरथित्रवाणिवर कितपत पाहतो ?

In reply to by शेखर काळे

नगरीनिरंजन 04/01/2015 - 23:19
पण त्याला पर्यायी खेळ काय ? आपण किती वेळ बॅडमिन्टन, कबड्डी, मैदानी स्पर्धा, नेमबाजी, तिरंदाजी, सायकल स्पर्धा, इत्यादि, इत्यादि दूरथित्रवाणिवर कितपत पाहतो ?
=)) =)) काहीतरी पाहिलंच पाहिजे का? टीव्ही बंद करणे हा एक पर्याय आहे. कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम. बाकी नवी फळी वगैरे युद्धछाप भाषा संझगिरी वगैरेंनी अतिरेकी वापर केल्याने आता विनोदी वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम.>>> प्रचंड सहमत.

नाखु 05/01/2015 - 11:28
जे खेळती चांगले ते ते आपुले फक्त || बाकीचे सोडीले इतरांसी स्वस्त || ====================== क्रिकेट एक "सर्कस्-तमाशा फ्युजन" या "अ आ च्या"नव्या पुस्तकातून साभार
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या काही क्रिकेट खेळाडुंच्या निवृत्तीनंतर असे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या की झाले .. आता क्रिकेट जग बुडले. क्रिकेट बघण्यात काही राम राहिलेला नाही. अरेरे, माझा प्रियतम खेळाडू त्याचे नाव इथे टाका> कसोटी / एक दिवसिय /व-वीस (टी-ट्वेंटीचे मराठी रुपांतर) सोडून आता निवृत्त्त जीवन जगणार. आपले इतके दिवस कमावलेले पैसे मनसोक्त भोगणार, आपल्या कुटुंबासमवेत, मुलांबरोबर, मित्रांसमवेत मजा करणार. माझे काय व्हायचे आता ? कोणाला दूरचित्रवाणीवर मी रात्र रात्र जागून, (दिवसा सामना असेल तर) हातातले काम बाजूला टाकून क्रिकेट खेळतांना पाहणार ?

तो आणि आम्ही

अभिदेश ·

खरच आम्ही सुदैवी होतो. त्याचा प्रत्येक सामना तुम्ही लिहला आहे तसाच अनुभवला आहे. आणि त्याने क्रिकेट सोडल्यावर मी पण क्रिकेट बघणं सोडले आहे.

बोका-ए-आझम 26/12/2014 - 11:09
त्याने हेही म्हटले नव्हते की माझ्या निवृत्तीला एक वर्ष झाल्यावरही माझी आठवण ठेवा... आम्ही ठेवली!

खूप छान लिहिलंय तुम्ही... शाळकरी वयात क्रिकेट या खेळाचा भयंकर तिटकारा होता. इतका की कोणी घरात टिव्हीवर मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टिव्ही बंद करायला लावायचे... तो आला आणि सगळं चित्र पालटलंच. त्याच्यामुळे मी क्रिकेट पाहू लागले, थोडंफार समजू लागलं. एक काळ तर असा आला की महत्वाच्या परीक्षा सुरू असतानाही अभ्यास गुंडाळून त्याची खेळी बघण्यात रमू लागले. कधीतरी रात्री उशीरा सामना संपत आलेला असे, कमी चेंडू आणि जास्त धावांचं आव्हान. घरात सगळे झोपलेले, फक्त मी आणि लहान भाऊ सोडून... पण हार दिसू लागली की भाऊही चिडून पाय आपटत निघून जायचा झोपायला. मी मात्र त्याच्यावरच्या विश्वासाने सामना शेवटपर्यंच बघायचे. अशक्य ते शक्य व्हायचं आणि मग त्याने विजयी धाव घेतल्यावर भावाला, जिंकलो रे आपण... असं सांगत बोलवायचे. मग तो अक्षरश: धावत यायचा तिथे आणि आम्ही पुन्हा त्याच्या खेळीत रमून जायचो... एका रक्षाबंधनच्या संध्याकाळी एका सामन्यात त्याची खेळी सुरू असताना मामा आलेला... आईची पाट मांडण्यासाठी सुरू असलेली लगबग आणि एवढा ओव्हर संपू दे ना... म्हणणारी मी... खूप खूप आठवणी जागवल्यात.. सुदैवाने नवऱ्याचीही आवड जुळली आणि अनेक सामन्यांचा एकत्र आनंद घेता आला. मात्र तो निवृत्त झाला आणि खूप मोठा आनंद संपूनच गेल्यासारखं वाटलं... माझं क्रिकेटप्रेम आटलं.. आता मी क्रिकेट बघत नाही... त्याच्या खेळीने दिलेला आनंद मात्र कायम सोबत राहणार आहे...

In reply to by बाबा पाटील

माझे डोळे पण पाणावलेत... लेखाने... कदाचित... हिरो कपची सेमीफायनल, शारजाचं वादळ, पाकिस्तनविरुद्धचा चेन्नईतला पराभव, ते १७५... कदाचित...

श्रीगुरुजी 26/12/2014 - 13:45
मस्त लिहिलंय. तो असावा असं अजूनही वाटतंय. त्याच्याशिवाय भारतीय संघ अळणी वाटतो. १९८७ पर्यंत देव्हार्‍यात गावसकर विराजमान होता. नंतर २ वर्षे देव्हारा रिकामा राहिला. १९८९ मध्ये त्याची प्रतिष्ठापना झाली. १ वर्षापूर्वी देव्हारा परत रिकामा झाला. आता फक्त त्याची आठवण काढत क्रिकेट बघतो.

सुजित पवार 26/12/2014 - 19:15
डोळ्यात पाणी आलं.... शेवट्चि म्याच पाह्तान झालेलि हालत आज परत अनुभवलि. तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं ..... अगदि असच झालय

In reply to by सुजित पवार

अमित खोजे 26/12/2014 - 22:16
तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं
++११११

बहुगुणी 28/12/2014 - 23:50
अभिदेशः तुमच्या इथल्या जेमतेम एक महिन्याच्या वास्तव्यातला हा पहिला लेख दिसतोय, आणि सचिनने ज्याप्रमाणे सफाईने वीस वर्षे कर्तृत्व गाजवलं, त्याच सफाईने तुम्ही या लेखात असंख्य चाह्त्यांच्या भावना शब्दबद्द केल्या आहेत हे उल्लेखनीय!

फारएन्ड 29/12/2014 - 02:45
जबरी आलेख! लेख आवडला प्रचंड. क्रिकेटचे संदर्भही अचूक आहेत. खरा फॅनच से लिहू शकतो! त्या सगळ्या मॅचेसच्या आठवणी परत जाग्या झाल्या.

नन्दादीप 29/12/2014 - 13:32
अंमळ डोळे पाणावले.... (वर्ल्ड्कपच्या वेळी क्वार्टर, सेमि आणि फायनल तर उभा राहून बघितल्या... जाहिरात लागली कि बसायचो...का तर मी बसलो कि विकेट पडायची म्हणून....)

खरच आम्ही सुदैवी होतो. त्याचा प्रत्येक सामना तुम्ही लिहला आहे तसाच अनुभवला आहे. आणि त्याने क्रिकेट सोडल्यावर मी पण क्रिकेट बघणं सोडले आहे.

बोका-ए-आझम 26/12/2014 - 11:09
त्याने हेही म्हटले नव्हते की माझ्या निवृत्तीला एक वर्ष झाल्यावरही माझी आठवण ठेवा... आम्ही ठेवली!

खूप छान लिहिलंय तुम्ही... शाळकरी वयात क्रिकेट या खेळाचा भयंकर तिटकारा होता. इतका की कोणी घरात टिव्हीवर मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टिव्ही बंद करायला लावायचे... तो आला आणि सगळं चित्र पालटलंच. त्याच्यामुळे मी क्रिकेट पाहू लागले, थोडंफार समजू लागलं. एक काळ तर असा आला की महत्वाच्या परीक्षा सुरू असतानाही अभ्यास गुंडाळून त्याची खेळी बघण्यात रमू लागले. कधीतरी रात्री उशीरा सामना संपत आलेला असे, कमी चेंडू आणि जास्त धावांचं आव्हान. घरात सगळे झोपलेले, फक्त मी आणि लहान भाऊ सोडून... पण हार दिसू लागली की भाऊही चिडून पाय आपटत निघून जायचा झोपायला. मी मात्र त्याच्यावरच्या विश्वासाने सामना शेवटपर्यंच बघायचे. अशक्य ते शक्य व्हायचं आणि मग त्याने विजयी धाव घेतल्यावर भावाला, जिंकलो रे आपण... असं सांगत बोलवायचे. मग तो अक्षरश: धावत यायचा तिथे आणि आम्ही पुन्हा त्याच्या खेळीत रमून जायचो... एका रक्षाबंधनच्या संध्याकाळी एका सामन्यात त्याची खेळी सुरू असताना मामा आलेला... आईची पाट मांडण्यासाठी सुरू असलेली लगबग आणि एवढा ओव्हर संपू दे ना... म्हणणारी मी... खूप खूप आठवणी जागवल्यात.. सुदैवाने नवऱ्याचीही आवड जुळली आणि अनेक सामन्यांचा एकत्र आनंद घेता आला. मात्र तो निवृत्त झाला आणि खूप मोठा आनंद संपूनच गेल्यासारखं वाटलं... माझं क्रिकेटप्रेम आटलं.. आता मी क्रिकेट बघत नाही... त्याच्या खेळीने दिलेला आनंद मात्र कायम सोबत राहणार आहे...

In reply to by बाबा पाटील

माझे डोळे पण पाणावलेत... लेखाने... कदाचित... हिरो कपची सेमीफायनल, शारजाचं वादळ, पाकिस्तनविरुद्धचा चेन्नईतला पराभव, ते १७५... कदाचित...

श्रीगुरुजी 26/12/2014 - 13:45
मस्त लिहिलंय. तो असावा असं अजूनही वाटतंय. त्याच्याशिवाय भारतीय संघ अळणी वाटतो. १९८७ पर्यंत देव्हार्‍यात गावसकर विराजमान होता. नंतर २ वर्षे देव्हारा रिकामा राहिला. १९८९ मध्ये त्याची प्रतिष्ठापना झाली. १ वर्षापूर्वी देव्हारा परत रिकामा झाला. आता फक्त त्याची आठवण काढत क्रिकेट बघतो.

सुजित पवार 26/12/2014 - 19:15
डोळ्यात पाणी आलं.... शेवट्चि म्याच पाह्तान झालेलि हालत आज परत अनुभवलि. तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं ..... अगदि असच झालय

In reply to by सुजित पवार

अमित खोजे 26/12/2014 - 22:16
तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं
++११११

बहुगुणी 28/12/2014 - 23:50
अभिदेशः तुमच्या इथल्या जेमतेम एक महिन्याच्या वास्तव्यातला हा पहिला लेख दिसतोय, आणि सचिनने ज्याप्रमाणे सफाईने वीस वर्षे कर्तृत्व गाजवलं, त्याच सफाईने तुम्ही या लेखात असंख्य चाह्त्यांच्या भावना शब्दबद्द केल्या आहेत हे उल्लेखनीय!

फारएन्ड 29/12/2014 - 02:45
जबरी आलेख! लेख आवडला प्रचंड. क्रिकेटचे संदर्भही अचूक आहेत. खरा फॅनच से लिहू शकतो! त्या सगळ्या मॅचेसच्या आठवणी परत जाग्या झाल्या.

नन्दादीप 29/12/2014 - 13:32
अंमळ डोळे पाणावले.... (वर्ल्ड्कपच्या वेळी क्वार्टर, सेमि आणि फायनल तर उभा राहून बघितल्या... जाहिरात लागली कि बसायचो...का तर मी बसलो कि विकेट पडायची म्हणून....)
लेखनविषय:
लेखनप्रकार
Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो. ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा .

ये रे माझ्या मागल्या........

जे.पी.मॉर्गन ·

शलभ 10/12/2014 - 15:26
सहीच लिहीलयं..
हे छायाचित्र मी काढलेलं असतं तर मिपाच्या स्पर्धेत "भूक" विषयासाठी हीच एंट्री पाठवली असती
आणि पहिला लंबर पण मिळाला असता..:)

In reply to by सिरुसेरि

सिरुसेरि, >>शेवटी रिमोट आपल्याच हाती आहे इतकं सोपं नाहिये हे. ही काही पटकथा असलेली सास-बहू सीरियल नाही की नाही आवडली तर बंद करा. अहो आवर्जून बघण्या - दाखवण्यासारख्या फार कमी गोष्टी उरल्या आहेत. ह्या लोकांनीसुद्धा माती खाल्ली तर पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील. जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

प्यारे१ 10/12/2014 - 17:06
@ जे पी, >>> पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील. तुमची क्रिकेटची पॅशन जाणून आहे. पण ह्या धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे? की पोरांना शिकवण्यापेक्षा जास्त आपल्या करंट्या टीमचा नेहमीचा नतद्रष्टपणा जास्त त्रास देतो आहे? (अर्थात एखादी गोष्ट माझी म्हटलं की त्रास होणं स्वाभाविकच म्हणा)

In reply to by प्यारे१

स्पा 10/12/2014 - 17:42
असेच म्हणतो
धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे
हा सगळ्यात भिकार मार्ग आहे क्रिकेट कडे फक्त एक खेळ म्हणून पाहावे त्रास कमी होईल

बोका-ए-आझम 10/12/2014 - 16:03
परफाॅर्मन्स खराब असला तरी पैसे मिळणारच असतात त्यामुळे कुणालाही काहीही पडलेली नाही. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि क्रिकेटबाह्य गोष्टींनी भारतीय क्रिकेटपटूंएवढी कमाई होत नसेल म्हणून ते खेळतात. असल्या लोकांच्या परफाॅर्मन्सने आपला मूड खराब करुन घेण्याएवढे ते महत्वाचे आहेत का हा खरा प्रश्न आहे. आता काल चँपियन्स ट्राॅफीमध्ये भारताने १८ वर्षांनंतर नेदरलँडला हरवलं. पण हाॅकीपटूंना जिंकल्यावर मिळणारा मोबदल्यापेक्षा क्रिकेटपटूंना गेल्यावर मिळणारा मोबदला जर जास्त असेल तर कोणाच्याही मनात जिंकण्याची इच्छा निर्माणच नाही होणार. मी तर हायलाइट्स बघतोि आणि तेही आपण मॅच जिंकली असेल तरच. Nobody is that important that I should lose my happiness because of their performance!

सिरुसेरि 10/12/2014 - 18:04
आपल्या लोकांच्या जुन्या मॅचेस यु ट्युब वर आहेत . त्यांतून धडपड करणं, झुंजणं अशा बरयाच गोष्टी शिकता येतील . उदाहरणासाठी - सचिन चे डेसेर्ट स्टोर्म , शोएबला मारलेली सिक्स , राहूलने अ‍ॅलन डोनाल्ड्ला मारलेली सिक्स , कैफची नेट्वेस्ट मधली लगान खेळी , कपिल , कुंबळे , जवागल , प्रसाद यांनी काढ्लेल्या विकेट्स ...

In reply to by सिरुसेरि

सचिन , द्रविड , कुंबळे , श्रीनाथ इ नक्कीच मोठे खेळाडू असतील . पण भारताला क्रिकेट मध्ये सगळ्यात मोठे बहुमान कोणी मिळवून दिले ? २०-२० विश्व कप कुणी जिंकला ? कसोटी क्रिकेट मध्ये क्रमांक १ कुणी मिळवला ? १९८४ नंतर एकदिवसीय विश्व कप कुणी जिंकला ? पोरा सोरानीच ना ? धोनी , कोहली , इशांत शर्मा , रोहित शर्मा यांनी . वैयक्तिक performance मध्ये बिग ४ भारी असतील पण टीम जिंकण्यासाठी नवीन दमाची पोर लागतात . जी १९८४ च्या टीम मध्ये होती , जी २०-२० विश्व कप मध्ये होती आणि २०११ मध्ये होती . आता पण टीम मध्ये नवीन रक्त आहे . ते धड्पद्तिल कदाचित हारतील पण . पण एक दिवस ते ऑस्ट्रेलिया ला धोबीपछाड देतील . ते पण त्यांच्या घरात . थोडा वेळ द्यावा लागेल पण एक दिवस नक्की . अजून तर पहिली कसोटी च बाकी आहे . पुढे बघुयात काय होते . नाही तरी वैयक्तिक performance ने आतापर्यंत काय भल केल होत ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 10/12/2014 - 20:24
बीसीसीआयचा ह्या सगळ्या विजयांमध्ये काहीही हातच नव्हे तर बोट देखील नाही. असा निरागसपणा हवा प्यारे! कधी शिकणार तू?

शिद 10/12/2014 - 20:23
अजूनपण बरीच लोक क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळात भावनिकदृष्ट्या गुंतून आहेत हे पाहून मौज वाटते.
पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील.
फारच आशावादी अपेक्षा. शुभेच्छा. :) बाकी चालू द्या.

स्पंदना 11/12/2014 - 06:23
लाज वाटुन राह्यली ना भावा टीव्हीकडे पहायची!! लय म्हण्जे लय वाटतं, आरं जरा हला, जरा हला!! ह्यांच काय न्हाय, हितली ठोकताहेत, आन ही आपली मेंगळटागत बॉलच्या मागन मागन, अंदाज घावतोय का न्हाय करत .....जाउ दे कोण डोकं पिकवणारं?

In reply to by जे.पी.मॉर्गन

झालं..संपली म्याच..जिंकू असे वाटत असताना..फिरली..आणि हरली.. पण लढली आणि हरली...हाराकिरी नै केली हे विशेष

मेघवेडा 14/12/2014 - 02:25
जेप्या, फ्रस्ट्रेशन दिसतंय रे पण कोहलीनं आशा चेतवलीन लेका. विंडीजसमोर ७०-७५ का किती त्या धावा हव्या असतानाचा तो गेम आठवा आणि आज बेट्यानं काय केलंन ते बघा तोलूनमापून. रिकी पॉण्टिंगची आठवण आल्यावाचून राहत नाही. तोच खडूसपणा, तोच आगाऊपणा, वही जझबा इ. बॅटिंगमध्येही नि कॅप्टन्सीमध्येही. माझ्यामते धोन्या काही टेस्ट खेळत नाही या मालिकेनंतर. आज हरलो खरे तू म्हणतोस तसं डोळ्यांला डोळे भिडवून नडले तरी. माझ्यामते कोहलीच्या सेनापतीपदाचा यात महत्त्वाचा भाग असावा. कोहली आणि विज्याला फुल मार्क्स, रहाणे दुर्दैवी पण त्या साहानं विकेट फेकली नाही तर काय म्हणायचं? अननुभव आड आला शेवट. पण सोडून नाही दिली म्याच तिसर्‍याच दिवशी हे महत्त्वाचं. नाहीतर २०११ इंग्लंड-ऑझी दौरे आपण पहिली म्याच हरल्यावरच (आणि यंदाचा इंग्लंड दौरा साउदम्प्टनला जाड्याने कूकचा कॅच टाकल्यापासून) सोडून दिले होते.

पैसा 17/12/2014 - 22:56
पण क्रिकेटचा सगळा खेळखंडोबा बघून मुलं आता क्रिकेट सोडून दुसरीकडे वळायला लागली. माझा मुलगा शाळेत असताना राज्य स्तरावर प्रशिक्षण घेत होता. पण त्याने आता क्रिकेट बघणेही जवळपास बंद केले आहे आणि फूटबॉल सुरू केला आहे.

शलभ 10/12/2014 - 15:26
सहीच लिहीलयं..
हे छायाचित्र मी काढलेलं असतं तर मिपाच्या स्पर्धेत "भूक" विषयासाठी हीच एंट्री पाठवली असती
आणि पहिला लंबर पण मिळाला असता..:)

In reply to by सिरुसेरि

सिरुसेरि, >>शेवटी रिमोट आपल्याच हाती आहे इतकं सोपं नाहिये हे. ही काही पटकथा असलेली सास-बहू सीरियल नाही की नाही आवडली तर बंद करा. अहो आवर्जून बघण्या - दाखवण्यासारख्या फार कमी गोष्टी उरल्या आहेत. ह्या लोकांनीसुद्धा माती खाल्ली तर पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील. जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

प्यारे१ 10/12/2014 - 17:06
@ जे पी, >>> पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील. तुमची क्रिकेटची पॅशन जाणून आहे. पण ह्या धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे? की पोरांना शिकवण्यापेक्षा जास्त आपल्या करंट्या टीमचा नेहमीचा नतद्रष्टपणा जास्त त्रास देतो आहे? (अर्थात एखादी गोष्ट माझी म्हटलं की त्रास होणं स्वाभाविकच म्हणा)

In reply to by प्यारे१

स्पा 10/12/2014 - 17:42
असेच म्हणतो
धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे
हा सगळ्यात भिकार मार्ग आहे क्रिकेट कडे फक्त एक खेळ म्हणून पाहावे त्रास कमी होईल

बोका-ए-आझम 10/12/2014 - 16:03
परफाॅर्मन्स खराब असला तरी पैसे मिळणारच असतात त्यामुळे कुणालाही काहीही पडलेली नाही. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि क्रिकेटबाह्य गोष्टींनी भारतीय क्रिकेटपटूंएवढी कमाई होत नसेल म्हणून ते खेळतात. असल्या लोकांच्या परफाॅर्मन्सने आपला मूड खराब करुन घेण्याएवढे ते महत्वाचे आहेत का हा खरा प्रश्न आहे. आता काल चँपियन्स ट्राॅफीमध्ये भारताने १८ वर्षांनंतर नेदरलँडला हरवलं. पण हाॅकीपटूंना जिंकल्यावर मिळणारा मोबदल्यापेक्षा क्रिकेटपटूंना गेल्यावर मिळणारा मोबदला जर जास्त असेल तर कोणाच्याही मनात जिंकण्याची इच्छा निर्माणच नाही होणार. मी तर हायलाइट्स बघतोि आणि तेही आपण मॅच जिंकली असेल तरच. Nobody is that important that I should lose my happiness because of their performance!

सिरुसेरि 10/12/2014 - 18:04
आपल्या लोकांच्या जुन्या मॅचेस यु ट्युब वर आहेत . त्यांतून धडपड करणं, झुंजणं अशा बरयाच गोष्टी शिकता येतील . उदाहरणासाठी - सचिन चे डेसेर्ट स्टोर्म , शोएबला मारलेली सिक्स , राहूलने अ‍ॅलन डोनाल्ड्ला मारलेली सिक्स , कैफची नेट्वेस्ट मधली लगान खेळी , कपिल , कुंबळे , जवागल , प्रसाद यांनी काढ्लेल्या विकेट्स ...

In reply to by सिरुसेरि

सचिन , द्रविड , कुंबळे , श्रीनाथ इ नक्कीच मोठे खेळाडू असतील . पण भारताला क्रिकेट मध्ये सगळ्यात मोठे बहुमान कोणी मिळवून दिले ? २०-२० विश्व कप कुणी जिंकला ? कसोटी क्रिकेट मध्ये क्रमांक १ कुणी मिळवला ? १९८४ नंतर एकदिवसीय विश्व कप कुणी जिंकला ? पोरा सोरानीच ना ? धोनी , कोहली , इशांत शर्मा , रोहित शर्मा यांनी . वैयक्तिक performance मध्ये बिग ४ भारी असतील पण टीम जिंकण्यासाठी नवीन दमाची पोर लागतात . जी १९८४ च्या टीम मध्ये होती , जी २०-२० विश्व कप मध्ये होती आणि २०११ मध्ये होती . आता पण टीम मध्ये नवीन रक्त आहे . ते धड्पद्तिल कदाचित हारतील पण . पण एक दिवस ते ऑस्ट्रेलिया ला धोबीपछाड देतील . ते पण त्यांच्या घरात . थोडा वेळ द्यावा लागेल पण एक दिवस नक्की . अजून तर पहिली कसोटी च बाकी आहे . पुढे बघुयात काय होते . नाही तरी वैयक्तिक performance ने आतापर्यंत काय भल केल होत ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 10/12/2014 - 20:24
बीसीसीआयचा ह्या सगळ्या विजयांमध्ये काहीही हातच नव्हे तर बोट देखील नाही. असा निरागसपणा हवा प्यारे! कधी शिकणार तू?

शिद 10/12/2014 - 20:23
अजूनपण बरीच लोक क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळात भावनिकदृष्ट्या गुंतून आहेत हे पाहून मौज वाटते.
पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील.
फारच आशावादी अपेक्षा. शुभेच्छा. :) बाकी चालू द्या.

स्पंदना 11/12/2014 - 06:23
लाज वाटुन राह्यली ना भावा टीव्हीकडे पहायची!! लय म्हण्जे लय वाटतं, आरं जरा हला, जरा हला!! ह्यांच काय न्हाय, हितली ठोकताहेत, आन ही आपली मेंगळटागत बॉलच्या मागन मागन, अंदाज घावतोय का न्हाय करत .....जाउ दे कोण डोकं पिकवणारं?

In reply to by जे.पी.मॉर्गन

झालं..संपली म्याच..जिंकू असे वाटत असताना..फिरली..आणि हरली.. पण लढली आणि हरली...हाराकिरी नै केली हे विशेष

मेघवेडा 14/12/2014 - 02:25
जेप्या, फ्रस्ट्रेशन दिसतंय रे पण कोहलीनं आशा चेतवलीन लेका. विंडीजसमोर ७०-७५ का किती त्या धावा हव्या असतानाचा तो गेम आठवा आणि आज बेट्यानं काय केलंन ते बघा तोलूनमापून. रिकी पॉण्टिंगची आठवण आल्यावाचून राहत नाही. तोच खडूसपणा, तोच आगाऊपणा, वही जझबा इ. बॅटिंगमध्येही नि कॅप्टन्सीमध्येही. माझ्यामते धोन्या काही टेस्ट खेळत नाही या मालिकेनंतर. आज हरलो खरे तू म्हणतोस तसं डोळ्यांला डोळे भिडवून नडले तरी. माझ्यामते कोहलीच्या सेनापतीपदाचा यात महत्त्वाचा भाग असावा. कोहली आणि विज्याला फुल मार्क्स, रहाणे दुर्दैवी पण त्या साहानं विकेट फेकली नाही तर काय म्हणायचं? अननुभव आड आला शेवट. पण सोडून नाही दिली म्याच तिसर्‍याच दिवशी हे महत्त्वाचं. नाहीतर २०११ इंग्लंड-ऑझी दौरे आपण पहिली म्याच हरल्यावरच (आणि यंदाचा इंग्लंड दौरा साउदम्प्टनला जाड्याने कूकचा कॅच टाकल्यापासून) सोडून दिले होते.

पैसा 17/12/2014 - 22:56
पण क्रिकेटचा सगळा खेळखंडोबा बघून मुलं आता क्रिकेट सोडून दुसरीकडे वळायला लागली. माझा मुलगा शाळेत असताना राज्य स्तरावर प्रशिक्षण घेत होता. पण त्याने आता क्रिकेट बघणेही जवळपास बंद केले आहे आणि फूटबॉल सुरू केला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

जे.पी.मॉर्गन ·

In reply to by अनुप कोहळे

बहुगुणी 04/12/2014 - 18:06
मॉर्गन: तुमचे दिवसागणिक विश्लेषण वाच्ण्यास उत्सूक आहे. +१. खास मॉर्गनी-शैलीत असं विश्लेषण आलं तर बहार येईल!

सौंदाळा 04/12/2014 - 13:47
मालिका रंगतदार होईल अशी अपेक्षा २०१५ ची विश्ववषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्याने या मालिकेचा पुरेपुर फायदा भारतीय संघाला होईल.

बोका-ए-आझम 04/12/2014 - 13:59
भारत वि. आॅस्ट्रेलिया सामने गेल्या विश्वचषकापासून चुरशीचे होऊ लागले आहेत. त्यांच्यात आता एकतर्फी असं काही राहिलेलं नाही. भारतीय संघ प्रथमच तेंडुलकरशिवाय आॅस्ट्रेलियात खेळतोय आणि आॅस्ट्रेलियन संघही एवढा अनुभवी नाही. तरीपण दोन्हीही संघ आता तरूण रक्ताने सळसळणारे असल्यामुळे घमासान होणार हे नक्कीच!

त्यामुळे, पंचांची भुमिका महत्वाची. शिवाय मुरलीला जशी अर्जूनाची साथ मिळाली, तशी साथ आपला धोनी देईल का?

स्पंदना 05/12/2014 - 03:06
सुरेख लिहिलयं. त्याला पिचवर कोसळताना पाह्यल्यावरच ठोका चुकला होता. हे काही खर नाही अस वाटल. रिवाजांची सारी घडी मोडुन सगळ ऑस्ट्रेलिया डोळे पुसताना पाह्यलं. लेख लिहिता लिहिता शोकातून शौर्याकडे जाण्याची पद्धनत आवडली.

बाळकडू १९५७ /५८ साली एका मराठी मासिकात माधव मंत्री यांचा लेख वाचला ऑस्ट्रेलियात क्रिकेट म्याच पहात असतानाचा अनुभव होता त्यांचा त्यांच्या बाजूला बसलेली एक स्त्री आपल्या सात आठ वर्षाच्या मुलाला गोलंदाजीत बदल का केला हे समजावून सांगत होती. ते पाहून मंत्री [खालील प्रमाणे काहीसे ] लिहिते झाले ' सामान्य प्रेक्षक जर इतका knowledgeable असेल तर खेळाडू '' तयार '' असणारच . त्याला बाळकडूच तसे मिळाले आहे

In reply to by देशपांडे विनायक

ऑस्ट्रेलियाचं खेळांचं वेड सर्वश्रुत आहे. मुळात मुबलक जमीन आणि मनुष्यबळाची कमी ह्यामुळे ऑस्ट्रेलियन्स (स्त्रिया देखील) निसर्गतःच मजबूत बांध्याचे असतात. त्यात उत्तम आर्थिक परिस्थितीमुळे sports culture रुजलं ह्यात काहीच नवं नाही. पोट सुटलेले ऑझी लोकं दिसणं विरळाच. पावला पावलावर मैदानं, टेनिस कोर्ट्स.....अश्या सांस्क्रुतिक संपन्नतेचा हेवा वाटतो ना? जे.पी.

सिरुसेरि 05/12/2014 - 11:20
भारताने UDRS (Umpire Decision Review System) ला विरोध करणे सोडून द्यावे . बरेचदा भारतीय खेळाडू खुपदा चूकीच्या Umpire Decision चे बळी ठरले आहेत ( विषेश करून तेंडूलकर ). तसेच २०११ चा world cup जिंकण्यात भारताला UDRS चा ही खूप ऊपयोग झाला . तेव्हा UDRS (Umpire Decision Review System) चा परत वापर करणे योग्य ठरेल .

श्रीगुरुजी 05/12/2014 - 14:41
छान लिहिलंय. कांगारू माजोरडे असले तरी त्यांच्या संघाविषयी एक वेगळेच आकर्षण आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानण्याची त्यांची लढाऊ वृत्ती आवडते. त्यांच्या सध्याच्या संघातील स्टीव्हन स्मिथ हा माझा आवडता खेळाडू आहे. ९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेवर मी एक लेख लिहिला आहे. १-२ दिवसातच लेख प्रसिद्ध करेन.

प्यारे१ 05/12/2014 - 15:31
जे पी मॉर्गन ह्यांचा लेख म्हणजे पर्वणी. बाकी मृत्यू कुणाला कधी कुठल्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरं. मृत्यू कुणालाच आवडत नाही. २५ व्या वर्षी तर कुठल्याही कारणानं नाहीच्च.

In reply to by टिलू

८५-८६ मध्ये झालेला बेन्सन अँड हेजेस कप जास्त लक्षांत राहिला तो सदानंद विश्वनाथ (लेग अंपायर पाशी धावत जावून अपील करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक) आणि पहिल्यापासूनच आक्रमण करायचे असते, हा नविन धडा देणार्‍या श्रीकांत मुळे. कितीही मॅचेस बघीतल्या तरी ह्या ८५-८६ची सर नाही. विशेषतः पाकिस्तान बरोबरच्या फायनल मॅचची. (http://www.youtube.com/watch?v=q0EfZEpd9J8&ytsession=lWI0_vAerJ_LTjkMfNcV5yC_afokwLqQ38kQScH8zQiHU06DUSMzU4JszuA-zYhlXgP5BZxdZ883X6qiHiAGtaiozkx8Pgnif_hwG3HdxT2VTCQ8ymNdY0Hs1_Kl8h7VrRV5RI-N1zEGS1IdBsCSzzI1kIhXV36gxq3mMF5xXFsXh5DG8I4TfA_aEV6Uhy051FdITOvP0BccWaCxzJuU1bvp2CVALzyIR4PjFUA_LKxMAVFV5ul8tJWdp1jqX6ZdNplB2R_AIaTViAYsnSUKthfgkI6AkYSfusFTG-N467GfPO3sK9iUxHv2gka1OY6uUoLziV2CblY) देवाने जर कधी मौका दिलाच तर हीच सीरीज बघायचा हट्ट धरीन. आमची लेखणी ह्या सीरीजचा न्याय देवू शकत नाही.कधी जमलेच तर ह्या सीरीजचा आनंद जरूर घ्या.

In reply to by अनुप कोहळे

बहुगुणी 04/12/2014 - 18:06
मॉर्गन: तुमचे दिवसागणिक विश्लेषण वाच्ण्यास उत्सूक आहे. +१. खास मॉर्गनी-शैलीत असं विश्लेषण आलं तर बहार येईल!

सौंदाळा 04/12/2014 - 13:47
मालिका रंगतदार होईल अशी अपेक्षा २०१५ ची विश्ववषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्याने या मालिकेचा पुरेपुर फायदा भारतीय संघाला होईल.

बोका-ए-आझम 04/12/2014 - 13:59
भारत वि. आॅस्ट्रेलिया सामने गेल्या विश्वचषकापासून चुरशीचे होऊ लागले आहेत. त्यांच्यात आता एकतर्फी असं काही राहिलेलं नाही. भारतीय संघ प्रथमच तेंडुलकरशिवाय आॅस्ट्रेलियात खेळतोय आणि आॅस्ट्रेलियन संघही एवढा अनुभवी नाही. तरीपण दोन्हीही संघ आता तरूण रक्ताने सळसळणारे असल्यामुळे घमासान होणार हे नक्कीच!

त्यामुळे, पंचांची भुमिका महत्वाची. शिवाय मुरलीला जशी अर्जूनाची साथ मिळाली, तशी साथ आपला धोनी देईल का?

स्पंदना 05/12/2014 - 03:06
सुरेख लिहिलयं. त्याला पिचवर कोसळताना पाह्यल्यावरच ठोका चुकला होता. हे काही खर नाही अस वाटल. रिवाजांची सारी घडी मोडुन सगळ ऑस्ट्रेलिया डोळे पुसताना पाह्यलं. लेख लिहिता लिहिता शोकातून शौर्याकडे जाण्याची पद्धनत आवडली.

बाळकडू १९५७ /५८ साली एका मराठी मासिकात माधव मंत्री यांचा लेख वाचला ऑस्ट्रेलियात क्रिकेट म्याच पहात असतानाचा अनुभव होता त्यांचा त्यांच्या बाजूला बसलेली एक स्त्री आपल्या सात आठ वर्षाच्या मुलाला गोलंदाजीत बदल का केला हे समजावून सांगत होती. ते पाहून मंत्री [खालील प्रमाणे काहीसे ] लिहिते झाले ' सामान्य प्रेक्षक जर इतका knowledgeable असेल तर खेळाडू '' तयार '' असणारच . त्याला बाळकडूच तसे मिळाले आहे

In reply to by देशपांडे विनायक

ऑस्ट्रेलियाचं खेळांचं वेड सर्वश्रुत आहे. मुळात मुबलक जमीन आणि मनुष्यबळाची कमी ह्यामुळे ऑस्ट्रेलियन्स (स्त्रिया देखील) निसर्गतःच मजबूत बांध्याचे असतात. त्यात उत्तम आर्थिक परिस्थितीमुळे sports culture रुजलं ह्यात काहीच नवं नाही. पोट सुटलेले ऑझी लोकं दिसणं विरळाच. पावला पावलावर मैदानं, टेनिस कोर्ट्स.....अश्या सांस्क्रुतिक संपन्नतेचा हेवा वाटतो ना? जे.पी.

सिरुसेरि 05/12/2014 - 11:20
भारताने UDRS (Umpire Decision Review System) ला विरोध करणे सोडून द्यावे . बरेचदा भारतीय खेळाडू खुपदा चूकीच्या Umpire Decision चे बळी ठरले आहेत ( विषेश करून तेंडूलकर ). तसेच २०११ चा world cup जिंकण्यात भारताला UDRS चा ही खूप ऊपयोग झाला . तेव्हा UDRS (Umpire Decision Review System) चा परत वापर करणे योग्य ठरेल .

श्रीगुरुजी 05/12/2014 - 14:41
छान लिहिलंय. कांगारू माजोरडे असले तरी त्यांच्या संघाविषयी एक वेगळेच आकर्षण आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानण्याची त्यांची लढाऊ वृत्ती आवडते. त्यांच्या सध्याच्या संघातील स्टीव्हन स्मिथ हा माझा आवडता खेळाडू आहे. ९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेवर मी एक लेख लिहिला आहे. १-२ दिवसातच लेख प्रसिद्ध करेन.

प्यारे१ 05/12/2014 - 15:31
जे पी मॉर्गन ह्यांचा लेख म्हणजे पर्वणी. बाकी मृत्यू कुणाला कधी कुठल्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरं. मृत्यू कुणालाच आवडत नाही. २५ व्या वर्षी तर कुठल्याही कारणानं नाहीच्च.

In reply to by टिलू

८५-८६ मध्ये झालेला बेन्सन अँड हेजेस कप जास्त लक्षांत राहिला तो सदानंद विश्वनाथ (लेग अंपायर पाशी धावत जावून अपील करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक) आणि पहिल्यापासूनच आक्रमण करायचे असते, हा नविन धडा देणार्‍या श्रीकांत मुळे. कितीही मॅचेस बघीतल्या तरी ह्या ८५-८६ची सर नाही. विशेषतः पाकिस्तान बरोबरच्या फायनल मॅचची. (http://www.youtube.com/watch?v=q0EfZEpd9J8&ytsession=lWI0_vAerJ_LTjkMfNcV5yC_afokwLqQ38kQScH8zQiHU06DUSMzU4JszuA-zYhlXgP5BZxdZ883X6qiHiAGtaiozkx8Pgnif_hwG3HdxT2VTCQ8ymNdY0Hs1_Kl8h7VrRV5RI-N1zEGS1IdBsCSzzI1kIhXV36gxq3mMF5xXFsXh5DG8I4TfA_aEV6Uhy051FdITOvP0BccWaCxzJuU1bvp2CVALzyIR4PjFUA_LKxMAVFV5ul8tJWdp1jqX6ZdNplB2R_AIaTViAYsnSUKthfgkI6AkYSfusFTG-N467GfPO3sK9iUxHv2gka1OY6uUoLziV2CblY) देवाने जर कधी मौका दिलाच तर हीच सीरीज बघायचा हट्ट धरीन. आमची लेखणी ह्या सीरीजचा न्याय देवू शकत नाही.कधी जमलेच तर ह्या सीरीजचा आनंद जरूर घ्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

चतुरंग ·

चतुरंग 23/11/2014 - 18:24
क्रामनिकने कास्पारोवला हरवले त्यावेळेपासून हा बचाव भलताच प्रसिद्ध झाला. या सामन्यात सगळ्याच डावात मॅग्नु पांढर्‍याने खेळताना हाच बचाव वापरला गेलाय. नवव्या खेळीला आनंदने उंट डी७ अशी वेगळी चाल केली आणि मॅग्नुसला थोडे विचारात पाडले.

चतुरंग 23/11/2014 - 18:39
पट्टी मोकळी करुन देण्यासाठी पुढची खेळी सी६ असे प्यादे सरकवून घोड्याला हुसकावून लावणे असू शकेल, त्याआधीच मॅग्नुस त्याचा घोडा एफ ६ असा नेऊन ठेवू शकतो. ई५ वरच्या प्याद्याला त्याने उंट, घोडा आनी हत्ती असे तीन जोर लावून ठेवलेत त्यामुळे ते प्यादे आणि घोडा अशा काँबिनेशनने ठाणे धरुन ठेवायचे हा प्लॅन आहे. आनंदकडे काय प्रत्युत्तर आहे? एफ ८ वरचा काळा उंट बाहेर काढून हत्तींचा समन्वय करणे आणि पांढर्‍याला आत घुसण्यापासून रोखणे.

In reply to by संजय क्षीरसागर

बहुगुणी 23/11/2014 - 18:59
या दुव्यावर जाऊन Magnus Carlsen vs Viswanathan Anand [*] असं लिहिलं आहे त्यावर क्लिक करा (आता १२वा डाव्यात तुम्हाला हे करता येईल्) म्हणजे पट दिसू लागेल, त्या पटाखाली साधारण मध्यभागी डावीकडे embed दिसेल, त्यावर क्लिक करून This game or the whole tournament? असे options मिळतील. त्यानंतर Game सिलेक्ट करा, मग small 567X720 किंवा big 726X705 असे options मिळतील. small 567X720 वर क्लिक करून जो code दिसेल तो कॉपी करा, आणि मिपाच्या खिडकीत पेस्ट करा.

चतुरंग 23/11/2014 - 18:52
आहे. जी ४ असे प्यादे सरकले आणि घोडा डी२, ई४ असा उड्यामारुन दुसरा घोडा एफ६ वरती आला तर काळ्याची परिथिती कठिण होणार.. आनंदने वजिराच्या बाजूला प्रतिहल्ल्याची तयारी केलीच पाहिजे परंतु त्याची मोहोरी तिकडे हलवणे आत्ता कठिण दिसते आहे..

चतुरंग 23/11/2014 - 18:56
पुढे आहे फक्त ५ मिनिटांनी..अजूनतरी स्थिती बरोबरीची आहे परंतु आनंदने आता ए प्यादे सरकवून पटाचा भाग व्यापणे गरजेचे आहे अन्यथा जागेची घुसमट मोहोर्‍यांची मुसकटदाबी करते आणि मग डाव कठिण होत जातो. एकदम थेट हल्ला करण्यापेक्षा मॅग्नुस अजगरासारखी घुसमट करतो..

In reply to by चतुरंग

चतुरंग 23/11/2014 - 18:59
आणि मॅग्नुसने ताबडतो ए ४ असे प्यादे सरकवून त्याची वाट रोखली, घोडा ई ७ मधे घेऊन जी६ किंवा सी ६ असा येण्याची तयारी शिवाय पांढरा उंट मोकळा करुन घेतला..

In reply to by रामदास

चतुरंग 23/11/2014 - 19:14
पटाच्या मध्यात कार्लसनचे वर्चस्व आहे. तिथून पोझीशन भेदून मोहोरी आत घुसवणे हा उद्देश.

बहुगुणी 23/11/2014 - 19:33
आनंदने कार्लसनच्या घोड्यासाठी हत्ती (आणि उंट) ईरेला घालण्यापेक्षा सी प्यादे पुढे का सरकवलं नसेल?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 23/11/2014 - 19:46
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की पांढर्‍या उंटाची हलायची घरं जवळपास बंद होतात. राजाच्या बाजूला घरं बंद झालीच आहेत. त्यात सी प्यादे सरकले की उंट बंदिस्त झाला आणि डी ७ असा मागे गेला तर हत्तीच्या वाटेत येतोय त्यामुळे ते प्यादे सरकवणे अवघ्ड आहे...

चतुरंग 23/11/2014 - 19:48
एफ ४ असे प्यादे खेळला तर मात्र सी ६ ही थ्रेट होते कारण तो घोडा हलला तर एफ ४ वरचे प्यादे किंचित दुबळे होते..

चतुरंग 23/11/2014 - 19:57
कार्लसन घोडा एच५ असा आणून एफ ४ ची तयारी करणार त्यामुळे आनंदला सी ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे ढकलणे भाग आहे. परंतु मग एफ प्यादे ५ मधे आले तर उंट घोडा असा फोर्क देऊ शकते...त्यामुळे त्या दोन मोहोर्‍यांना जागा हवी!

चतुरंग 23/11/2014 - 19:58
गँबल खेळला!! बी प्यादे पाच वर टाकले. सॅक्रिफाईस.. वजिराची बाजू मोकळी करुन हत्ती घुसवणे हा प्लॅन आहे का?

चतुरंग 23/11/2014 - 20:05
इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली आहे की तीनही प्रोसेसिंग इंजिन्स काळ्याची थिती किंचित सरस दाखवत आहेत!! आनंदला हे अ‍ॅडवांटेज जिंकण्यापर्यंत नेता येईल का?

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:09
आनंदची स्थिती आता जास्त चांगली आहे..तुम्ही पुन्हा काळ्या पांढर्‍या मोहोर्‍यांचा घोळ घालताय का?

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:30
मोक्याच्या जागांवर असली तरी त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट मार्ग नाहीये. उलट बी संभ अचानक मोकळा झाल्याने मॅग्नुसला ते खिंडार कसे बुजवावे हा प्रश्न सतावणार आहे. आता बी स्तंभाचे वर्चस्व विरुद्ध घोड्यांई थिती आणि डी स्तंभाचे वर्चस्व असा लढा आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:38
परंतु त्याला थेट काउंट्र करण्यापेक्षा बी स्तंव्भ मोकळा करुन खेळाचा रोख हलवणे हाच प्रतिहल्ला ठरु शकतोय..

चतुरंग 23/11/2014 - 20:26
लक्ष देणे गरजेचे आहे. चौदा खेळ्यांना साधारणपणे तीस मिनिटे आहेत. थिती बर्‍यापैकी काँप्लिकेटेड असल्याने वेळ बराच लागणार आहे..

गमतीशिर आहे. जेंव्हा त्याला नक्की काय करावं हा प्रश्न पडतो तेंव्हा तो, निर्णय शिताफीनं प्रतिस्पर्ध्याकडे पास करतो!

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:34
करायलाच हवी होती कारण त्याने घोडा एफ ४ ही आनंदची खेळी रोखली गेली..त्यात सयकॉलॉजी नाहीये थेट खेळ आहे..

चतुरंग 23/11/2014 - 20:41
हत्ती बी ४ टाकलाय आनंदने हत्तीचा सॅक्रिफाईस आणि दोन मोहोरी + दोन प्यादी असा मामला होणार बीस्तंभातले प्यादे डोकेदुखी करायचा प्लॅन आनंदचा!!

In reply to by चतुरंग

चतुरंग 23/11/2014 - 21:49
महागात पदले...त्याला पुरेसे कोंपेन्सेशन नव्हते आणि मॅग्नुसने एवढ्या ताणात अचूक निर्णय घेतला त्याबद्दल त्याला मानायलाच हवे. आनंदने देखील हे प्रेस कॉन्फरंसमधे मान्य केले..

चतुरंग 23/11/2014 - 21:14
गेल्यात जमा आहे. घोडा खाता येत नाही आता राजा सी ६ घेऊन थोडेफार चान्सेस आहेत, मॅग्नुसने त्याचा टेंपरामेंट न घालवता खेळ केलाय...सामन्यातला हा बहुदा शेवटचा डाव ठरणार..

चतुरंग 23/11/2014 - 21:20
आणि एकेक मूवचे कॅलक्यूलेशन! तुफान चाललाय डाव. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असा डाव बघितला नव्हता! आनंदने डावत पुन्हा जान आणली आहे!!

In reply to by चतुरंग

कार्लसनचे हत्ती सगळी वाट लावून टाकतील. पण गेम बहारदार होतोयं हे निखालस! आणि त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! वर्ल्ड चँपियनशिप इतकी जवळून आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.

चतुरंग 23/11/2014 - 21:29
मॅग्नुस पुन्हा चँपिअन झाला! आनंदचे कॅलक्यूलेशन चुकले कुठे तरी... अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता... मॅग्नुसच्या चॅंपिअनशिपसाठी त्याचे अभिनंदन!! :)

In reply to by चतुरंग

हे मात्र अमान्य. कारण कार्लसनचे दोन हत्ती मात करायला पुरेसे होते म्हणून आनंदला हार मानावी लागली.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 21:42
शेवटी हत्ती रहात नव्हते. खेळ जवळपास तोललेला होता. आर बी ३ झाले असते तर चित्र बरेच वेगळे दिसू शकले असते..निदान आनंदने आजचा ड्रॉ करायला हवा होता तो नर्वस डिसिजन मधे गेला आणि डाव गमावून बसला. मॅग्नुसने त्याचे टेंपरामेंट चांगलेच टिकवलेन.

मी मागच्या वर्षीच म्हटलं होतं आनंदचा सचीन तेंडूलकर झालाय. तुम्ही लोक ऐकत नाही माझं. मी आज डाव पाहिला नाही. माझा मानसिक त्रास वाचला धन्यवाद. लोभ असावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 23/11/2014 - 21:54
इथे आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता! यात स्वेच्छेने निवृत्ती वगैरे घ्यायचा प्रश्न नाहीये त्यामुळे सचिन आनंदची तुलना पूर्णपणे अयोग्य आहे. प्रेस कॉन्फरंसमध्ये देखील आनंदला विचारले की आता तो चेस खेळणे सोडणार आहे का त्याने एका शब्दात उअत्तर दिले "नाही!"

In reply to by चतुरंग

या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता!
एकदम मान्य! बहुदा त्यानं त्याचे सेकंडस बदलायला हवेत, म्हणजे विचारांचा अँगल बदलायला हवा. तो (बहुतेक) क्लिष्ट विचार करतो (लाँग ड्रॉन प्लान) आणि कार्लसन सोपा आणि सहज विचार करतो त्यामुळे त्याचा खेळ जास्त इफेक्टीव आणि थरारक होतो.

In reply to by चतुरंग

गेले दोन दिवस बुद्धीबळाच्या जेष्ठ जाणकारांचे बुद्धीबळाबद्दलचे लेखन वाचतोय. जवळ जवळ सर्वांचेच मत बनले आहे की 'दोघांच्याही डावात सर्वोत्तम खेळ बघायला मिळाला नाही, पण दोघांच्या संयम हाच या लढतीतला मोठा फरक होता, त्यात तरुण कार्लसनने बाजी मारली. तरुण वयातील आक्रमकता त्याच्या खेळीत नव्हती तर प्रचंड असा संयम होता आणि हेच सर्वात महत्वाचे होते पण यात आनंदच्या वाढत्या वयाचा मुद्दा राहुन राहुन येतोच खेळाडुला वय नसतं तो केव्हाही फॉर्ममधे येऊ शकतो पण शारिरीक मानसिक क्षमता वयोमानानुसार कमी होत जाते हेच सत्य आनंदलाही शेवटी स्वीकारावे लागले'' आनंद पूर्वीच्या स्पर्धा जिंकल्यामुळे या स्पर्धेत तो आव्हानवीर म्हणुन उतरला ही गोष्ट मान्य. पण त्या खोडसाळ कार्लसनचं मत आपण वाचलं असेलच की त्याला आनंद या स्पर्धेत आव्हानवीर म्हणुन आला याचंच आश्चर्य वाटलं याचा अर्थ अस की तो आनंदला जोखून आहे. रंगाशेठ, तुम्ही बुद्धीबळाचे उत्तम जाणकार आहात. आनंदला किमान दोन डावात जिंकण्याची उत्तम संधी होती आणि आनंदने अशावेळी चुका केल्या आणि वर्चस्व असलेल्या डावात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्याचं कारण एकच आनंद त्याच्याविरुद्ध मानसिक लढाईत आनंद कमी पडला आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. -दिलीप बिरुटे

कंजूस 23/11/2014 - 23:12
मला असं म्हणायचय की कार्लसन पुढे आनंदचा टिकाव लागत नाही हे सिध्द झालंय कारण १)आनंदची पांढरी असली की कार्लच्या खोड्या सुरू होतात -वजीर मारणे, राजाला हलवून कोट न करू देणे, उंट घोडे उडवणे. हे करताना पांढरीवाला निराश होऊन चुकला की तो डावपण खिशात टाकणे. याचे एक उदा॰ खंदकवाला अभेद्य किल्याचा किल्लेदार सूस्त राहतो आणि शत्रू फितुरी करवून किल्ला खिशात टाकतो. २)त्याच्याकडे पांढरी असतांना त्याला हवा तसा खेळ करवतोच ३)राजा एचपासून सीपर्यँत हलवायला घाबरत नाही.

आनंद 24/11/2014 - 11:31
कार्लसन चे अभिनंदन! ११ सामने बघताना मजा आली. या बुद्धीबळ्मय वातावरणात. मि.पा. वर बुद्धीबळ स्पर्धा घेता येतिल का?

कंजूस 24/11/2014 - 15:45
या खेळात एका उंटासाठी हत्तीचा का बळी दिला हे कळले नाही. नंतर राजाने घोडा का घेतला नाही -कार्लचा हत्ती बी स्तंभात बी१ येउन उंटाची पाठ मोडेल वाटते. सुमो कुस्तीचे पैलवान जिंकले की योकोझुना होतात. पुढच्या स्पर्धेत हरले तरी खेळतात. शिवाय आखाड्यात नवीन पैलवानांना सरावासाठी त्यांच्याशी कुस्ती करतात. हेसुध्दा एक कामच असते. आनंदने आता हेच करावे.

In reply to by जेपी

त्यात आनंद जिंकला तरी एक गुणानं कार्लसन पुढेच राहाणार म्हणून १२ वी गेम झाली नाही, आणि मॅच संपली.

मला वाटतय आता कार्लसनला हरवायला कोणी तरी एकदम तरुण माणुसच आला पाहिजेल करुआना , अनिश किंवा नाकामुरा वगैरे . आनंदला कुठे कमी लेखायचा प्रयत्न नाही पण आनंदच्या खेळातुन सरळ सरळ स्पष्ट पणे त्याचं वय जाणवत होतं . आता पाहु कॅन्डीडेट्स टुर्नामेन्टची वाट :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बदलायचा आवकाश आहे. लाँग ड्रॉन प्लान्सपेक्षा, सुटसुटीत तीन किंवा चार चालींचे निर्विवाद प्लान्स करत इनिशिएटीव स्वतःकडे ठेवायचा प्रश्न आहे. तुम्ही कार्लसनचे सगळे गेम्स पाहा, तो इनिशिएटीव कायम स्वतःकडे ठेवतो. आनंदची बोर्ड-विजन (म्हणजे खेळी करुन झाल्यावर बोर्ड कसा दिसेल ते विज्युअलाइज करण्याची क्षमता) निव्वळ असामान्य आहे (आणि ती देखिल वेगवेगळ्या काँबिनेशन्सच्या सात-आठ मूव्हज नंतर!). त्यानं ११ व्या गेममधे विपरित परिस्थितीत केलेला खेळ अद्वितीय होता. १० व्या गेममधे वजीर जिवंत करुन सुद्धा त्याचा फायदा उठवू शकला नाही हे त्याचं केवळ दुर्दैव ! (खरं तर कार्लसनची न डगमगता खेळण्याची क्षमता!) माझ्या मते त्यानं ताज्या दमाचे (तरुण) सेकंड्स घेतले की काम झालं. बुद्धीबळात क्षमता कधीही कमी होत नाही, फक्त विचार करण्याची पद्धत बदलायला लागते. कारण खेळ तर त्याच्याकडे आहेच. सलग ५ वेळा जगज्जेतेपद राखणं सोपी गोष्ट नाही.

vikramaditya 26/11/2014 - 13:43
The top three players in the history of Modern Chess are Bobby Fischer, Garry Kasparov and Magnus Carlsen. (as per the opinion of most experts) अमित करमरकर ह्यांचा पूर्ण लेख वाचनीय आहे. तज्ञांच्या मते वर उल्लेखलेले तीन्ही खेळाडु आपल्या काळाच्या पुढे होते/ आहे. (अहेड ऑफ देअर टाईम्स) लेखकाच्या मते आनंद आणि क्रॅमनिक हे ग्रेट चँपियन असले तरी , नॉट इन द सेम क्लास.

कंजूस 26/11/2014 - 14:05
संक्षी ,दहाव्या गेममध्ये प्यादाचा वजीर करण्याच्या चार खेळी अगोदर पट फिरवून अदलाबदल केली असती तर तो गेम कार्लसनने जिंकून दाखवला असता याबद्दल खात्री आहे. मी लहानपणी धाकट्या भावाबरोबर खेळायचो आणि हरलो म्हणायचो तेव्हा माझा गेम तो घेऊन मला पुन्हा हरवायचा !

In reply to by कंजूस

कार्लसननं ज्या पद्धतीनं तो गेम ड्रॉकडे नेला, ती त्याची न डगमगण्याची क्षमता कुणीही विसरु शकणार नाही. तो जिनिअस आहे. यापूर्वी एकही चेस चँपियनशिप मॅच इतकी लक्षपूर्वक पाहिली नव्हती कारण (खरं तर) चेस बोअर व्हायचा. ज्या वेळी कार्लसनचा खेळ पाहिला तेंव्हापासून मला चेसमधे इंटरेस्ट निर्माण झाला. माझ्या दृष्टीनं तरी, आपला-परका अशा बालिश कल्पना खेळात कधीच नसतात, खेळ हा खेळ असतो आणि कौशल्य हे कौशल्यंच असतं. तस्मात, मी आनंदचा चाहता वगैरे नाही पण त्याची बोर्ड विज्युअलायजेशन कपॅसिटी (ची ग्रँडमास्टची बेसिक रिक्वायरमंट आहे), कार्लसनपेक्षा भारी आहे.... तो डावपेच लांबचे आखतो त्यामुळे अपयशी होतोयं.

चतुरंग 23/11/2014 - 18:24
क्रामनिकने कास्पारोवला हरवले त्यावेळेपासून हा बचाव भलताच प्रसिद्ध झाला. या सामन्यात सगळ्याच डावात मॅग्नु पांढर्‍याने खेळताना हाच बचाव वापरला गेलाय. नवव्या खेळीला आनंदने उंट डी७ अशी वेगळी चाल केली आणि मॅग्नुसला थोडे विचारात पाडले.

चतुरंग 23/11/2014 - 18:39
पट्टी मोकळी करुन देण्यासाठी पुढची खेळी सी६ असे प्यादे सरकवून घोड्याला हुसकावून लावणे असू शकेल, त्याआधीच मॅग्नुस त्याचा घोडा एफ ६ असा नेऊन ठेवू शकतो. ई५ वरच्या प्याद्याला त्याने उंट, घोडा आनी हत्ती असे तीन जोर लावून ठेवलेत त्यामुळे ते प्यादे आणि घोडा अशा काँबिनेशनने ठाणे धरुन ठेवायचे हा प्लॅन आहे. आनंदकडे काय प्रत्युत्तर आहे? एफ ८ वरचा काळा उंट बाहेर काढून हत्तींचा समन्वय करणे आणि पांढर्‍याला आत घुसण्यापासून रोखणे.

In reply to by संजय क्षीरसागर

बहुगुणी 23/11/2014 - 18:59
या दुव्यावर जाऊन Magnus Carlsen vs Viswanathan Anand [*] असं लिहिलं आहे त्यावर क्लिक करा (आता १२वा डाव्यात तुम्हाला हे करता येईल्) म्हणजे पट दिसू लागेल, त्या पटाखाली साधारण मध्यभागी डावीकडे embed दिसेल, त्यावर क्लिक करून This game or the whole tournament? असे options मिळतील. त्यानंतर Game सिलेक्ट करा, मग small 567X720 किंवा big 726X705 असे options मिळतील. small 567X720 वर क्लिक करून जो code दिसेल तो कॉपी करा, आणि मिपाच्या खिडकीत पेस्ट करा.

चतुरंग 23/11/2014 - 18:52
आहे. जी ४ असे प्यादे सरकले आणि घोडा डी२, ई४ असा उड्यामारुन दुसरा घोडा एफ६ वरती आला तर काळ्याची परिथिती कठिण होणार.. आनंदने वजिराच्या बाजूला प्रतिहल्ल्याची तयारी केलीच पाहिजे परंतु त्याची मोहोरी तिकडे हलवणे आत्ता कठिण दिसते आहे..

चतुरंग 23/11/2014 - 18:56
पुढे आहे फक्त ५ मिनिटांनी..अजूनतरी स्थिती बरोबरीची आहे परंतु आनंदने आता ए प्यादे सरकवून पटाचा भाग व्यापणे गरजेचे आहे अन्यथा जागेची घुसमट मोहोर्‍यांची मुसकटदाबी करते आणि मग डाव कठिण होत जातो. एकदम थेट हल्ला करण्यापेक्षा मॅग्नुस अजगरासारखी घुसमट करतो..

In reply to by चतुरंग

चतुरंग 23/11/2014 - 18:59
आणि मॅग्नुसने ताबडतो ए ४ असे प्यादे सरकवून त्याची वाट रोखली, घोडा ई ७ मधे घेऊन जी६ किंवा सी ६ असा येण्याची तयारी शिवाय पांढरा उंट मोकळा करुन घेतला..

In reply to by रामदास

चतुरंग 23/11/2014 - 19:14
पटाच्या मध्यात कार्लसनचे वर्चस्व आहे. तिथून पोझीशन भेदून मोहोरी आत घुसवणे हा उद्देश.

बहुगुणी 23/11/2014 - 19:33
आनंदने कार्लसनच्या घोड्यासाठी हत्ती (आणि उंट) ईरेला घालण्यापेक्षा सी प्यादे पुढे का सरकवलं नसेल?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 23/11/2014 - 19:46
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की पांढर्‍या उंटाची हलायची घरं जवळपास बंद होतात. राजाच्या बाजूला घरं बंद झालीच आहेत. त्यात सी प्यादे सरकले की उंट बंदिस्त झाला आणि डी ७ असा मागे गेला तर हत्तीच्या वाटेत येतोय त्यामुळे ते प्यादे सरकवणे अवघ्ड आहे...

चतुरंग 23/11/2014 - 19:48
एफ ४ असे प्यादे खेळला तर मात्र सी ६ ही थ्रेट होते कारण तो घोडा हलला तर एफ ४ वरचे प्यादे किंचित दुबळे होते..

चतुरंग 23/11/2014 - 19:57
कार्लसन घोडा एच५ असा आणून एफ ४ ची तयारी करणार त्यामुळे आनंदला सी ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे ढकलणे भाग आहे. परंतु मग एफ प्यादे ५ मधे आले तर उंट घोडा असा फोर्क देऊ शकते...त्यामुळे त्या दोन मोहोर्‍यांना जागा हवी!

चतुरंग 23/11/2014 - 19:58
गँबल खेळला!! बी प्यादे पाच वर टाकले. सॅक्रिफाईस.. वजिराची बाजू मोकळी करुन हत्ती घुसवणे हा प्लॅन आहे का?

चतुरंग 23/11/2014 - 20:05
इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली आहे की तीनही प्रोसेसिंग इंजिन्स काळ्याची थिती किंचित सरस दाखवत आहेत!! आनंदला हे अ‍ॅडवांटेज जिंकण्यापर्यंत नेता येईल का?

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:09
आनंदची स्थिती आता जास्त चांगली आहे..तुम्ही पुन्हा काळ्या पांढर्‍या मोहोर्‍यांचा घोळ घालताय का?

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:30
मोक्याच्या जागांवर असली तरी त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट मार्ग नाहीये. उलट बी संभ अचानक मोकळा झाल्याने मॅग्नुसला ते खिंडार कसे बुजवावे हा प्रश्न सतावणार आहे. आता बी स्तंभाचे वर्चस्व विरुद्ध घोड्यांई थिती आणि डी स्तंभाचे वर्चस्व असा लढा आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:38
परंतु त्याला थेट काउंट्र करण्यापेक्षा बी स्तंव्भ मोकळा करुन खेळाचा रोख हलवणे हाच प्रतिहल्ला ठरु शकतोय..

चतुरंग 23/11/2014 - 20:26
लक्ष देणे गरजेचे आहे. चौदा खेळ्यांना साधारणपणे तीस मिनिटे आहेत. थिती बर्‍यापैकी काँप्लिकेटेड असल्याने वेळ बराच लागणार आहे..

गमतीशिर आहे. जेंव्हा त्याला नक्की काय करावं हा प्रश्न पडतो तेंव्हा तो, निर्णय शिताफीनं प्रतिस्पर्ध्याकडे पास करतो!

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 20:34
करायलाच हवी होती कारण त्याने घोडा एफ ४ ही आनंदची खेळी रोखली गेली..त्यात सयकॉलॉजी नाहीये थेट खेळ आहे..

चतुरंग 23/11/2014 - 20:41
हत्ती बी ४ टाकलाय आनंदने हत्तीचा सॅक्रिफाईस आणि दोन मोहोरी + दोन प्यादी असा मामला होणार बीस्तंभातले प्यादे डोकेदुखी करायचा प्लॅन आनंदचा!!

In reply to by चतुरंग

चतुरंग 23/11/2014 - 21:49
महागात पदले...त्याला पुरेसे कोंपेन्सेशन नव्हते आणि मॅग्नुसने एवढ्या ताणात अचूक निर्णय घेतला त्याबद्दल त्याला मानायलाच हवे. आनंदने देखील हे प्रेस कॉन्फरंसमधे मान्य केले..

चतुरंग 23/11/2014 - 21:14
गेल्यात जमा आहे. घोडा खाता येत नाही आता राजा सी ६ घेऊन थोडेफार चान्सेस आहेत, मॅग्नुसने त्याचा टेंपरामेंट न घालवता खेळ केलाय...सामन्यातला हा बहुदा शेवटचा डाव ठरणार..

चतुरंग 23/11/2014 - 21:20
आणि एकेक मूवचे कॅलक्यूलेशन! तुफान चाललाय डाव. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असा डाव बघितला नव्हता! आनंदने डावत पुन्हा जान आणली आहे!!

In reply to by चतुरंग

कार्लसनचे हत्ती सगळी वाट लावून टाकतील. पण गेम बहारदार होतोयं हे निखालस! आणि त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! वर्ल्ड चँपियनशिप इतकी जवळून आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.

चतुरंग 23/11/2014 - 21:29
मॅग्नुस पुन्हा चँपिअन झाला! आनंदचे कॅलक्यूलेशन चुकले कुठे तरी... अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता... मॅग्नुसच्या चॅंपिअनशिपसाठी त्याचे अभिनंदन!! :)

In reply to by चतुरंग

हे मात्र अमान्य. कारण कार्लसनचे दोन हत्ती मात करायला पुरेसे होते म्हणून आनंदला हार मानावी लागली.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 23/11/2014 - 21:42
शेवटी हत्ती रहात नव्हते. खेळ जवळपास तोललेला होता. आर बी ३ झाले असते तर चित्र बरेच वेगळे दिसू शकले असते..निदान आनंदने आजचा ड्रॉ करायला हवा होता तो नर्वस डिसिजन मधे गेला आणि डाव गमावून बसला. मॅग्नुसने त्याचे टेंपरामेंट चांगलेच टिकवलेन.

मी मागच्या वर्षीच म्हटलं होतं आनंदचा सचीन तेंडूलकर झालाय. तुम्ही लोक ऐकत नाही माझं. मी आज डाव पाहिला नाही. माझा मानसिक त्रास वाचला धन्यवाद. लोभ असावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 23/11/2014 - 21:54
इथे आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता! यात स्वेच्छेने निवृत्ती वगैरे घ्यायचा प्रश्न नाहीये त्यामुळे सचिन आनंदची तुलना पूर्णपणे अयोग्य आहे. प्रेस कॉन्फरंसमध्ये देखील आनंदला विचारले की आता तो चेस खेळणे सोडणार आहे का त्याने एका शब्दात उअत्तर दिले "नाही!"

In reply to by चतुरंग

या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता!
एकदम मान्य! बहुदा त्यानं त्याचे सेकंडस बदलायला हवेत, म्हणजे विचारांचा अँगल बदलायला हवा. तो (बहुतेक) क्लिष्ट विचार करतो (लाँग ड्रॉन प्लान) आणि कार्लसन सोपा आणि सहज विचार करतो त्यामुळे त्याचा खेळ जास्त इफेक्टीव आणि थरारक होतो.

In reply to by चतुरंग

गेले दोन दिवस बुद्धीबळाच्या जेष्ठ जाणकारांचे बुद्धीबळाबद्दलचे लेखन वाचतोय. जवळ जवळ सर्वांचेच मत बनले आहे की 'दोघांच्याही डावात सर्वोत्तम खेळ बघायला मिळाला नाही, पण दोघांच्या संयम हाच या लढतीतला मोठा फरक होता, त्यात तरुण कार्लसनने बाजी मारली. तरुण वयातील आक्रमकता त्याच्या खेळीत नव्हती तर प्रचंड असा संयम होता आणि हेच सर्वात महत्वाचे होते पण यात आनंदच्या वाढत्या वयाचा मुद्दा राहुन राहुन येतोच खेळाडुला वय नसतं तो केव्हाही फॉर्ममधे येऊ शकतो पण शारिरीक मानसिक क्षमता वयोमानानुसार कमी होत जाते हेच सत्य आनंदलाही शेवटी स्वीकारावे लागले'' आनंद पूर्वीच्या स्पर्धा जिंकल्यामुळे या स्पर्धेत तो आव्हानवीर म्हणुन उतरला ही गोष्ट मान्य. पण त्या खोडसाळ कार्लसनचं मत आपण वाचलं असेलच की त्याला आनंद या स्पर्धेत आव्हानवीर म्हणुन आला याचंच आश्चर्य वाटलं याचा अर्थ अस की तो आनंदला जोखून आहे. रंगाशेठ, तुम्ही बुद्धीबळाचे उत्तम जाणकार आहात. आनंदला किमान दोन डावात जिंकण्याची उत्तम संधी होती आणि आनंदने अशावेळी चुका केल्या आणि वर्चस्व असलेल्या डावात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्याचं कारण एकच आनंद त्याच्याविरुद्ध मानसिक लढाईत आनंद कमी पडला आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. -दिलीप बिरुटे

कंजूस 23/11/2014 - 23:12
मला असं म्हणायचय की कार्लसन पुढे आनंदचा टिकाव लागत नाही हे सिध्द झालंय कारण १)आनंदची पांढरी असली की कार्लच्या खोड्या सुरू होतात -वजीर मारणे, राजाला हलवून कोट न करू देणे, उंट घोडे उडवणे. हे करताना पांढरीवाला निराश होऊन चुकला की तो डावपण खिशात टाकणे. याचे एक उदा॰ खंदकवाला अभेद्य किल्याचा किल्लेदार सूस्त राहतो आणि शत्रू फितुरी करवून किल्ला खिशात टाकतो. २)त्याच्याकडे पांढरी असतांना त्याला हवा तसा खेळ करवतोच ३)राजा एचपासून सीपर्यँत हलवायला घाबरत नाही.

आनंद 24/11/2014 - 11:31
कार्लसन चे अभिनंदन! ११ सामने बघताना मजा आली. या बुद्धीबळ्मय वातावरणात. मि.पा. वर बुद्धीबळ स्पर्धा घेता येतिल का?

कंजूस 24/11/2014 - 15:45
या खेळात एका उंटासाठी हत्तीचा का बळी दिला हे कळले नाही. नंतर राजाने घोडा का घेतला नाही -कार्लचा हत्ती बी स्तंभात बी१ येउन उंटाची पाठ मोडेल वाटते. सुमो कुस्तीचे पैलवान जिंकले की योकोझुना होतात. पुढच्या स्पर्धेत हरले तरी खेळतात. शिवाय आखाड्यात नवीन पैलवानांना सरावासाठी त्यांच्याशी कुस्ती करतात. हेसुध्दा एक कामच असते. आनंदने आता हेच करावे.

In reply to by जेपी

त्यात आनंद जिंकला तरी एक गुणानं कार्लसन पुढेच राहाणार म्हणून १२ वी गेम झाली नाही, आणि मॅच संपली.

मला वाटतय आता कार्लसनला हरवायला कोणी तरी एकदम तरुण माणुसच आला पाहिजेल करुआना , अनिश किंवा नाकामुरा वगैरे . आनंदला कुठे कमी लेखायचा प्रयत्न नाही पण आनंदच्या खेळातुन सरळ सरळ स्पष्ट पणे त्याचं वय जाणवत होतं . आता पाहु कॅन्डीडेट्स टुर्नामेन्टची वाट :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बदलायचा आवकाश आहे. लाँग ड्रॉन प्लान्सपेक्षा, सुटसुटीत तीन किंवा चार चालींचे निर्विवाद प्लान्स करत इनिशिएटीव स्वतःकडे ठेवायचा प्रश्न आहे. तुम्ही कार्लसनचे सगळे गेम्स पाहा, तो इनिशिएटीव कायम स्वतःकडे ठेवतो. आनंदची बोर्ड-विजन (म्हणजे खेळी करुन झाल्यावर बोर्ड कसा दिसेल ते विज्युअलाइज करण्याची क्षमता) निव्वळ असामान्य आहे (आणि ती देखिल वेगवेगळ्या काँबिनेशन्सच्या सात-आठ मूव्हज नंतर!). त्यानं ११ व्या गेममधे विपरित परिस्थितीत केलेला खेळ अद्वितीय होता. १० व्या गेममधे वजीर जिवंत करुन सुद्धा त्याचा फायदा उठवू शकला नाही हे त्याचं केवळ दुर्दैव ! (खरं तर कार्लसनची न डगमगता खेळण्याची क्षमता!) माझ्या मते त्यानं ताज्या दमाचे (तरुण) सेकंड्स घेतले की काम झालं. बुद्धीबळात क्षमता कधीही कमी होत नाही, फक्त विचार करण्याची पद्धत बदलायला लागते. कारण खेळ तर त्याच्याकडे आहेच. सलग ५ वेळा जगज्जेतेपद राखणं सोपी गोष्ट नाही.

vikramaditya 26/11/2014 - 13:43
The top three players in the history of Modern Chess are Bobby Fischer, Garry Kasparov and Magnus Carlsen. (as per the opinion of most experts) अमित करमरकर ह्यांचा पूर्ण लेख वाचनीय आहे. तज्ञांच्या मते वर उल्लेखलेले तीन्ही खेळाडु आपल्या काळाच्या पुढे होते/ आहे. (अहेड ऑफ देअर टाईम्स) लेखकाच्या मते आनंद आणि क्रॅमनिक हे ग्रेट चँपियन असले तरी , नॉट इन द सेम क्लास.

कंजूस 26/11/2014 - 14:05
संक्षी ,दहाव्या गेममध्ये प्यादाचा वजीर करण्याच्या चार खेळी अगोदर पट फिरवून अदलाबदल केली असती तर तो गेम कार्लसनने जिंकून दाखवला असता याबद्दल खात्री आहे. मी लहानपणी धाकट्या भावाबरोबर खेळायचो आणि हरलो म्हणायचो तेव्हा माझा गेम तो घेऊन मला पुन्हा हरवायचा !

In reply to by कंजूस

कार्लसननं ज्या पद्धतीनं तो गेम ड्रॉकडे नेला, ती त्याची न डगमगण्याची क्षमता कुणीही विसरु शकणार नाही. तो जिनिअस आहे. यापूर्वी एकही चेस चँपियनशिप मॅच इतकी लक्षपूर्वक पाहिली नव्हती कारण (खरं तर) चेस बोअर व्हायचा. ज्या वेळी कार्लसनचा खेळ पाहिला तेंव्हापासून मला चेसमधे इंटरेस्ट निर्माण झाला. माझ्या दृष्टीनं तरी, आपला-परका अशा बालिश कल्पना खेळात कधीच नसतात, खेळ हा खेळ असतो आणि कौशल्य हे कौशल्यंच असतं. तस्मात, मी आनंदचा चाहता वगैरे नाही पण त्याची बोर्ड विज्युअलायजेशन कपॅसिटी (ची ग्रँडमास्टची बेसिक रिक्वायरमंट आहे), कार्लसनपेक्षा भारी आहे.... तो डावपेच लांबचे आखतो त्यामुळे अपयशी होतोयं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.