मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!

nemake_va_mojake ·
लेखनविषय:
काव्यरस
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली. "या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता. आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर. या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं... दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक माझ्याकडे पाहू लागतात यापैकी कुठल्या पोस्टचा मी टारगेट अॉडिअन्स असेन? असेनच का? कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स. जसं की मी चाललोय भर संध्याकाळी उपनगरीय स्टेशनातून बाहेर या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होत

मुर्द्राक्षास...

nemake_va_mojake ·

In reply to by प्रसाद गोडबोले

nemake_va_mojake 29/01/2022 - 20:25
त्यामुळे विनोदाखेरीज उत्तराची अपेक्षा नसावी असं वाटलं. पुढे आलेलं उत्तर पुरेसं करमणूकप्रधान असल्याने हा प्रश्न सत्कारणी लागला असं समजतोय.

In reply to by Trump

nemake_va_mojake 29/01/2022 - 19:58
मधुराष्टकम् या श्रीकृष्णस्तोत्राच्या छंदावर बेतलेलं आहे पण त्यापलीकडे काही संबंध नाही. त्या पवित्र स्तोत्राचं विडंबन वगैरे तर नक्कीच नाही. हा विषय अगदी साध्या गप्पांमधून आलेला. पाककृती व त्याविषयी ऐकून या ओळी डोक्यात आल्या. निव्वळ करमणूक म्हणून. ही कविता नाही. हलकी पद्यरचना म्हणा हवं तर

चौथा कोनाडा 29/01/2022 - 12:43
स.न.वि.नि. आपली "द्राक्षाचा मुरांबा" ही कविता मिळाली. समजावून घेण्यास तजज्ञांची मदत घेत आहे. पुढील वेळी "द्राक्षाचा मुरांबा"ची पाकॄ टाकावी विनंती ! कळावे, आवि, - द्राक्षासवकुमार मद्यार्कवाडे

In reply to by चौथा कोनाडा

nemake_va_mojake 29/01/2022 - 19:52
सौ. मृणाल आठल्ये यांच्या फेसबुक पेज वरून - "द्राक्षारंबा" पिकलेल्या हिरव्या द्राक्षांचा मोरंबा. जसा पिकल्या आंब्याचा करतो तसाच करायचा. * २ वाट्या द्राक्षं गोड पण मऊ नसलेली वेलचीचे दाणे घालून वाफवली. पाणी न घालता. *३ वाट्या पाका साठी साखर घेतली. पाक थोडा जास्तच हवा होता. पक्का पाक केला. *त्यात केशर आणि वेलची पूड घातली. *वाफवलेली द्राक्षं पाकात घातल्यावर थोडं पाणी सुटतं. ते आटवून हव्या त्या consistency ला आल्यावर मोरंबा लगेच डब्यात काढला. *महत्त्वाची टीप---शिजवलेल्या पातेल्याच्या गरमीमुळे मोरंबा, जॅम या पदार्थांची consistency बदलते. कोरडेपणा येतो. -------------------------

In reply to by प्रसाद गोडबोले

nemake_va_mojake 29/01/2022 - 20:25
त्यामुळे विनोदाखेरीज उत्तराची अपेक्षा नसावी असं वाटलं. पुढे आलेलं उत्तर पुरेसं करमणूकप्रधान असल्याने हा प्रश्न सत्कारणी लागला असं समजतोय.

In reply to by Trump

nemake_va_mojake 29/01/2022 - 19:58
मधुराष्टकम् या श्रीकृष्णस्तोत्राच्या छंदावर बेतलेलं आहे पण त्यापलीकडे काही संबंध नाही. त्या पवित्र स्तोत्राचं विडंबन वगैरे तर नक्कीच नाही. हा विषय अगदी साध्या गप्पांमधून आलेला. पाककृती व त्याविषयी ऐकून या ओळी डोक्यात आल्या. निव्वळ करमणूक म्हणून. ही कविता नाही. हलकी पद्यरचना म्हणा हवं तर

चौथा कोनाडा 29/01/2022 - 12:43
स.न.वि.नि. आपली "द्राक्षाचा मुरांबा" ही कविता मिळाली. समजावून घेण्यास तजज्ञांची मदत घेत आहे. पुढील वेळी "द्राक्षाचा मुरांबा"ची पाकॄ टाकावी विनंती ! कळावे, आवि, - द्राक्षासवकुमार मद्यार्कवाडे

In reply to by चौथा कोनाडा

nemake_va_mojake 29/01/2022 - 19:52
सौ. मृणाल आठल्ये यांच्या फेसबुक पेज वरून - "द्राक्षारंबा" पिकलेल्या हिरव्या द्राक्षांचा मोरंबा. जसा पिकल्या आंब्याचा करतो तसाच करायचा. * २ वाट्या द्राक्षं गोड पण मऊ नसलेली वेलचीचे दाणे घालून वाफवली. पाणी न घालता. *३ वाट्या पाका साठी साखर घेतली. पाक थोडा जास्तच हवा होता. पक्का पाक केला. *त्यात केशर आणि वेलची पूड घातली. *वाफवलेली द्राक्षं पाकात घातल्यावर थोडं पाणी सुटतं. ते आटवून हव्या त्या consistency ला आल्यावर मोरंबा लगेच डब्यात काढला. *महत्त्वाची टीप---शिजवलेल्या पातेल्याच्या गरमीमुळे मोरंबा, जॅम या पदार्थांची consistency बदलते. कोरडेपणा येतो. -------------------------
लेखनविषय:
काव्यरस
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर *मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा

{आरती कोव्हिडची}

प्रसाद गोडबोले ·

निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या
ह्या ह्या ह्या ह्या..... या कोव्हिड देवाला एखादा बोकड अर्पण केला तर त्याच्या जाचातुन आपली सुटका होईल का? पैजरबुवा,

तुमच्या कवीता लई भारी आसतात. मनाला कधी गुदगुल्या करतात तर कधी टोचतात पण काहीतरी संदेश जरूर देतात. करोना करोना लागला जगताचे पाठी कोंदाटली सारी गावं अवघे घरा भिंती पाठी करोना करोना नाही उतारे मंतर रावा घरामंदी सारे तवा भेटाले नंतर करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ करोना करोना लागल्या आवघ्याले भुका द्यारे घासतला घास करोना करोना कुणाच्या तोंडाला पदर कुणा नशिबी चादर करोना करोना साद घाली माणुसकीला आली नाथांची आठवू नका गंगा गोदामाई भेटवू म्हणे आतला विश्वंभर . करोना करोना पहीली लाट जगावर स्वार होती तेव्हां बहिणाबाईंच्या कवीता वाचत होतो. त्यातूनच स्फुर्ती मीळाली.

कर्नल साब, कडक स॓ल्युट . करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ . ___/\__.

निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या
ह्या ह्या ह्या ह्या..... या कोव्हिड देवाला एखादा बोकड अर्पण केला तर त्याच्या जाचातुन आपली सुटका होईल का? पैजरबुवा,

तुमच्या कवीता लई भारी आसतात. मनाला कधी गुदगुल्या करतात तर कधी टोचतात पण काहीतरी संदेश जरूर देतात. करोना करोना लागला जगताचे पाठी कोंदाटली सारी गावं अवघे घरा भिंती पाठी करोना करोना नाही उतारे मंतर रावा घरामंदी सारे तवा भेटाले नंतर करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ करोना करोना लागल्या आवघ्याले भुका द्यारे घासतला घास करोना करोना कुणाच्या तोंडाला पदर कुणा नशिबी चादर करोना करोना साद घाली माणुसकीला आली नाथांची आठवू नका गंगा गोदामाई भेटवू म्हणे आतला विश्वंभर . करोना करोना पहीली लाट जगावर स्वार होती तेव्हां बहिणाबाईंच्या कवीता वाचत होतो. त्यातूनच स्फुर्ती मीळाली.

कर्नल साब, कडक स॓ल्युट . करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ . ___/\__.
मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8 ________________________________________________________________________ आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस । विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥ पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी। चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी । आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*। ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥ लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*। मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या। घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या। निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार ·
लेखनविषय:
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

(चकणा जरा)

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 11/12/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti 11/12/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,

चित्रगुप्त 11/12/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti 11/12/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.

काही बोलायचे आहे ( विरसग्रहण)

प्रकाश घाटपांडे ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समद्या रसांचा विरस करता येतुय कि! यौंद्या कंच्या बी रसात. :)

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
सद्य परिस्थितीवर भाष्य दिसतं. बाय द वे, एकदा की कोणाला देव मानले की मग देवाविरुद्ध बोलता येत नसते अशा आशयाची एक स्वाक्षरी फ़ेमस होती मिपावर. आठवत नाही, गेले ते दिवस उरल्या आठवणी. गाणं आणि रसग्रहण मस्त आहे, म्हणजे लै भिडलं वगैरे असे नै वाटलं. बाकी लिहिते राहा. बरेच वर्ष झाले भेटून, भेटलो की... ’रसग्रहण’ करु या..! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 11/05/2021 - 11:54
मी तर म्हणतो देवाला उदबत्ती लावल्याने देव प्रसन्न होतो की आपल्याला प्रसन्न वाटते हे देखील जे लोक शोधत नाहीत ते भक्ती करु तरी क्शी शकतात ?

बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते हा विचार बाजूला ठेउन लिवलय

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>> बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते. एक तर पहिल्याछुट त्यांनी तुम्हाला माफ़ केले असते आणि म्हणाले असते. कुसुमाग्रजांची क्षमा मागून लिहितो. पुरे झाले विरसग्रहण, पु-या झाल्या कविता पुरे झाले पुणे-बिणे, पुरे झाला मिसळपाव. मोरासारखा छाती काढून पुढे ये. जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग तुझ्या प्याक मधे स्वर्ग आहे सारा. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

माहितगार 22/05/2021 - 14:40
सुबद्ध सूरावटींच्या लयीत हरवले जाताना सर्वच काव्यातील शब्दांकडे नीटसे लक्ष जात नाही.
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही
यात निराशेच्या वणव्याने ग्रासलेले असतानाही, प्रेमाचे दूर जाणे मोठ्यामनाने स्विकारणारा, केलेल्या त्यागाचा वीररस आहे, रुपेरी गलबत जबरदस्तीने उचलून आणण्याचा वीररस दाखवू इच्छिणार्‍यांना, प्रेमा खातर केलेल्या त्यागाचा वीररस कळण्याची शक्यता कमीच.
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पूर्ण व्यक्त होण्यासाठी अक्षरे उपलब्ध करता येणार नाहीत, पाकळीचे उमलत्या प्रेमाचे पूर्ण फुलात रुपांतर होऊ शकणार नाही ह्या निराशेच्या वणव्याची/ निखार्‍याची बाधा दूर जाणार्‍या प्रेयसीस हकनाक होऊ देणार नाही. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याचे सकारात्मकतेचे शिखर कविने गाठले आहे त्यामुळे त्याला विरह सहनशीलतेने झेलण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याची सकारात्मकता आणि श्रद्धा आहे म्हणूनच निराशेचा वणवा झेलताना निखाराही बाहेर पडू देणार नाही ह्या पेक्षा कोणतीमोठी श्रद्धा ? नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' या ओळीत आस्तीक्याचे शिखर आहे. ह्या कवितेत कुणि महानुभाव नास्तीक्य शोधूपहात असतील तर बिच्चारे महानुभाव ! :)
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
ह्या ओळीत प्रितीच्या भावनेची सर्वोच्चता जी भक्तीचे रूप घेते, पण प्रितीमंदिराचे दर्शन न घेताच परतावे लागते, परिस्थितीवश प्रेयसी दूर जाताना माझे प्रेम मोठे तू प्रेमाचा घात केला अशा कोणत्या भावनेचा स्पर्श सुद्धा न होऊ देता कवि जेवढी प्रिती जडली त्याची भक्ती तोलणार नाही असे म्हणतोय
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे पण तिची जी काही परिस्थिती किंवा निर्णय आहे तो कवि स्विकारायचा आहे कारण प्रेयसीला दुख्खाचा किंवा निराशेच्या निखार्‍याचा स्पर्षही होऊ नये. आणि आपली भावना व्यक्त करताना दूर दूर पर्यंत शंका येऊ नये प्रेमाचे भांडे फुटून प्रेयसीला इजा होण्याची शक्यता राहू नये म्हणून कवि धार्मिक रूपक वापरत असण्याची दाट शक्यता वाटते. मला कुसुमाग्रजांच्या व्यक्तिगत जिवनाची आजिबात कल्पना नाही आणि वर प्रमाणे मी काढलेला अर्थ पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते माहित नाही पण इन एनी केस नात्यातील श्रद्धा एवढी की निखार्‍याने इजा होऊ नये म्हणून सगळे झेलण्यासाठी स्वतःहून स्विकारलेला अबोला याचा हिंदूधर्मात देवावर टिका राग करण्यास वाव नसल्याचा लादलेल्या सेन्सॉरशीप रिलेटेड कुणि अर्थ काढतोय पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते कोण जाणे ? देवावर टिका न करु देणारे काही असतात नाही असे नाही पण मोठ्या मनाने मोठ्या प्रमाणातील राग आणि टिका झेलणारा आमचे हिंदू देव (यादी मागील धाग्यातून देऊन झालेली आहे) नास्तिकांना का दिसेनासे होत असतील. कितीतरी संतसाहित्य ते भक्तीरुपात देवा प्रती राग आणि टिकारसही दिसून येतो याची माहिती परधर्मीयांना नसणे समजण्यासारखे आहे हिंदू धर्मीयांना का नसावी? असो एकुण कुसुमाग्रजांची कविता विरसाकडून खर्‍याखुर्‍या प्रेमाच्या सकारात्मक श्रद्धेच्या वीररसाकडे जाते. याचा एक नवा अर्थबोध होण्याचा योग धागालेखातील विरसग्रहणामुळे आला यासाठी धागा लेखकाचे अनेक आभार.

In reply to by माहितगार

माहितगार 22/05/2021 - 14:45
* मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे एवजी ** मनातून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समद्या रसांचा विरस करता येतुय कि! यौंद्या कंच्या बी रसात. :)

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
सद्य परिस्थितीवर भाष्य दिसतं. बाय द वे, एकदा की कोणाला देव मानले की मग देवाविरुद्ध बोलता येत नसते अशा आशयाची एक स्वाक्षरी फ़ेमस होती मिपावर. आठवत नाही, गेले ते दिवस उरल्या आठवणी. गाणं आणि रसग्रहण मस्त आहे, म्हणजे लै भिडलं वगैरे असे नै वाटलं. बाकी लिहिते राहा. बरेच वर्ष झाले भेटून, भेटलो की... ’रसग्रहण’ करु या..! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 11/05/2021 - 11:54
मी तर म्हणतो देवाला उदबत्ती लावल्याने देव प्रसन्न होतो की आपल्याला प्रसन्न वाटते हे देखील जे लोक शोधत नाहीत ते भक्ती करु तरी क्शी शकतात ?

बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते हा विचार बाजूला ठेउन लिवलय

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>> बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते. एक तर पहिल्याछुट त्यांनी तुम्हाला माफ़ केले असते आणि म्हणाले असते. कुसुमाग्रजांची क्षमा मागून लिहितो. पुरे झाले विरसग्रहण, पु-या झाल्या कविता पुरे झाले पुणे-बिणे, पुरे झाला मिसळपाव. मोरासारखा छाती काढून पुढे ये. जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग तुझ्या प्याक मधे स्वर्ग आहे सारा. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

माहितगार 22/05/2021 - 14:40
सुबद्ध सूरावटींच्या लयीत हरवले जाताना सर्वच काव्यातील शब्दांकडे नीटसे लक्ष जात नाही.
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही
यात निराशेच्या वणव्याने ग्रासलेले असतानाही, प्रेमाचे दूर जाणे मोठ्यामनाने स्विकारणारा, केलेल्या त्यागाचा वीररस आहे, रुपेरी गलबत जबरदस्तीने उचलून आणण्याचा वीररस दाखवू इच्छिणार्‍यांना, प्रेमा खातर केलेल्या त्यागाचा वीररस कळण्याची शक्यता कमीच.
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पूर्ण व्यक्त होण्यासाठी अक्षरे उपलब्ध करता येणार नाहीत, पाकळीचे उमलत्या प्रेमाचे पूर्ण फुलात रुपांतर होऊ शकणार नाही ह्या निराशेच्या वणव्याची/ निखार्‍याची बाधा दूर जाणार्‍या प्रेयसीस हकनाक होऊ देणार नाही. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याचे सकारात्मकतेचे शिखर कविने गाठले आहे त्यामुळे त्याला विरह सहनशीलतेने झेलण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याची सकारात्मकता आणि श्रद्धा आहे म्हणूनच निराशेचा वणवा झेलताना निखाराही बाहेर पडू देणार नाही ह्या पेक्षा कोणतीमोठी श्रद्धा ? नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' या ओळीत आस्तीक्याचे शिखर आहे. ह्या कवितेत कुणि महानुभाव नास्तीक्य शोधूपहात असतील तर बिच्चारे महानुभाव ! :)
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
ह्या ओळीत प्रितीच्या भावनेची सर्वोच्चता जी भक्तीचे रूप घेते, पण प्रितीमंदिराचे दर्शन न घेताच परतावे लागते, परिस्थितीवश प्रेयसी दूर जाताना माझे प्रेम मोठे तू प्रेमाचा घात केला अशा कोणत्या भावनेचा स्पर्श सुद्धा न होऊ देता कवि जेवढी प्रिती जडली त्याची भक्ती तोलणार नाही असे म्हणतोय
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे पण तिची जी काही परिस्थिती किंवा निर्णय आहे तो कवि स्विकारायचा आहे कारण प्रेयसीला दुख्खाचा किंवा निराशेच्या निखार्‍याचा स्पर्षही होऊ नये. आणि आपली भावना व्यक्त करताना दूर दूर पर्यंत शंका येऊ नये प्रेमाचे भांडे फुटून प्रेयसीला इजा होण्याची शक्यता राहू नये म्हणून कवि धार्मिक रूपक वापरत असण्याची दाट शक्यता वाटते. मला कुसुमाग्रजांच्या व्यक्तिगत जिवनाची आजिबात कल्पना नाही आणि वर प्रमाणे मी काढलेला अर्थ पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते माहित नाही पण इन एनी केस नात्यातील श्रद्धा एवढी की निखार्‍याने इजा होऊ नये म्हणून सगळे झेलण्यासाठी स्वतःहून स्विकारलेला अबोला याचा हिंदूधर्मात देवावर टिका राग करण्यास वाव नसल्याचा लादलेल्या सेन्सॉरशीप रिलेटेड कुणि अर्थ काढतोय पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते कोण जाणे ? देवावर टिका न करु देणारे काही असतात नाही असे नाही पण मोठ्या मनाने मोठ्या प्रमाणातील राग आणि टिका झेलणारा आमचे हिंदू देव (यादी मागील धाग्यातून देऊन झालेली आहे) नास्तिकांना का दिसेनासे होत असतील. कितीतरी संतसाहित्य ते भक्तीरुपात देवा प्रती राग आणि टिकारसही दिसून येतो याची माहिती परधर्मीयांना नसणे समजण्यासारखे आहे हिंदू धर्मीयांना का नसावी? असो एकुण कुसुमाग्रजांची कविता विरसाकडून खर्‍याखुर्‍या प्रेमाच्या सकारात्मक श्रद्धेच्या वीररसाकडे जाते. याचा एक नवा अर्थबोध होण्याचा योग धागालेखातील विरसग्रहणामुळे आला यासाठी धागा लेखकाचे अनेक आभार.

In reply to by माहितगार

माहितगार 22/05/2021 - 14:45
* मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे एवजी ** मनातून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे.
लेखनविषय:
काव्यरस
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन! माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात.

थोतांडवादी

आनन्दा ·
लेखनविषय:
काव्यरस
अरे थोतांड थोतांड कसे रचले कुभांड धागा वाचता वाचता पसरले की भोकांड सारे भोकांड पंडित झाले की हो एकत्रित आणि लागले उकरू काहीतरी विपरीत करोनाच्या काळजीने जीव झाला माझा अर्धा ढवळ्या पवळ्याच्या जोडीने सुरू उलटीची स्पर्धा आले पंडित प्रकांड कधी उकरोनी कांड कुणी म्हणे नोटकांड कोणी म्हणे नॉटिकांड परी कसे विसरले बोलायला अटकांड भुलले वासनाकंड विझवले अग्निकांड जीव पुरता शिणला सारे थोतांड वाचून शुक्रवार आहे चला येऊ पेट्रोल टाकून

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

दडपे पोहे.....

माम्लेदारचा पन्खा ·

Gk 27/07/2020 - 17:28
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत

mrcoolguynice 27/07/2020 - 18:17
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर . f

सुखीमाणूस 27/07/2020 - 20:18
चुर्चुरित कविता... मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला... २ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती

यश राज 27/07/2020 - 21:45
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट. https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-his-birthday-unique-way-326463

मन्या ऽ 29/07/2020 - 11:38
मस्त खुसखुशीत विडंबन! दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D

Gk 27/07/2020 - 17:28
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत

mrcoolguynice 27/07/2020 - 18:17
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर . f

सुखीमाणूस 27/07/2020 - 20:18
चुर्चुरित कविता... मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला... २ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती

यश राज 27/07/2020 - 21:45
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट. https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-his-birthday-unique-way-326463

मन्या ऽ 29/07/2020 - 11:38
मस्त खुसखुशीत विडंबन! दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D
लेखनविषय:
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चि