मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला

पाहून घे महात्म्या

गंगाधर मुटे ·

वा वा... आनंदकंद वृत्त ! आमच्या बुवांचे फार आवडते वृत्त ! त्यांना कळवतो.... लगेच चाल लावुन देतील ते ! बाकी हे भारी आहे
शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
=))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2015 - 23:37
तुमच्या बुवांच्या आवाक्यात असेल तर शेतीला बेसूर बनण्यापासून रोखा म्हणावं. ग्रामीण जीवनाची लय बिघडलेली आहे, त्याला सुंदरशा लयीत आणण्यासाठी शासनकर्ते सरळ येतील अशी चाल सुचवा म्हणावं. अनंत उपकार होतील. :)

आदिजोशी 22/04/2015 - 14:47
शेवटची ओळः काही तरी 'अभय' कर; . आणि त्या खाली स्वाक्षरी: गंगाधर मुटे 'अभय' . वाचून डोळे भरून आले.

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने काल दिल्लीत असेच काही घडले. अनधिकृतपणे विजेचे कनेक्शन जोडून देनारे काल एक शेतकरी झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना फायर ब्रिगेडला पाचारण करण्याऐवजी पोलिसांना आवाहन करत होते.

वा वा... आनंदकंद वृत्त ! आमच्या बुवांचे फार आवडते वृत्त ! त्यांना कळवतो.... लगेच चाल लावुन देतील ते ! बाकी हे भारी आहे
शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
=))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2015 - 23:37
तुमच्या बुवांच्या आवाक्यात असेल तर शेतीला बेसूर बनण्यापासून रोखा म्हणावं. ग्रामीण जीवनाची लय बिघडलेली आहे, त्याला सुंदरशा लयीत आणण्यासाठी शासनकर्ते सरळ येतील अशी चाल सुचवा म्हणावं. अनंत उपकार होतील. :)

आदिजोशी 22/04/2015 - 14:47
शेवटची ओळः काही तरी 'अभय' कर; . आणि त्या खाली स्वाक्षरी: गंगाधर मुटे 'अभय' . वाचून डोळे भरून आले.

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने काल दिल्लीत असेच काही घडले. अनधिकृतपणे विजेचे कनेक्शन जोडून देनारे काल एक शेतकरी झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना फायर ब्रिगेडला पाचारण करण्याऐवजी पोलिसांना आवाहन करत होते.

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते

गर्भपातल्या रानी .....!

गंगाधर मुटे ·

वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही . जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही . माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही . शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?

नगरीनिरंजन 18/03/2015 - 18:58
कविता आवडली! पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.

विवेकपटाईत 18/03/2015 - 19:53
गारपिटीचे फोटो मेलेल्या पक्ष्यांचे फोटो झोपलेल्या शेतांचे फोटो सर्वच काही फेसबुक वर मित्रांसोबत शेयर केले सांयकाळी टीवी वर घूँट घूँट पीत चहा शेकऱ्यांच्या व्यथा गटकण्या शिवाय मी काहीही केले नाही.

वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही . जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही . माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही . शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?

नगरीनिरंजन 18/03/2015 - 18:58
कविता आवडली! पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.

विवेकपटाईत 18/03/2015 - 19:53
गारपिटीचे फोटो मेलेल्या पक्ष्यांचे फोटो झोपलेल्या शेतांचे फोटो सर्वच काही फेसबुक वर मित्रांसोबत शेयर केले सांयकाळी टीवी वर घूँट घूँट पीत चहा शेकऱ्यांच्या व्यथा गटकण्या शिवाय मी काहीही केले नाही.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया

" आईले विचारल म्या "

Sanjay Kokare ·

In reply to by प्रसाद गोडबोले

hitesh 16/01/2015 - 09:09
जागतिकीकरण : देश कशाला हवा ? आसा त्यानी दुसरा धागाही काढलाय. मग त्याना पुन्हा स्वतंत्र विदर्भ कशाला देताय ?

संदीप डांगे 15/01/2015 - 22:51
तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं जरासक ते सुद्दलेकन बी पावून गिउन घेत जा. अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत नस्ते, त्यात तुमी असं लीवसान तं कसं ज्यमीन भौ?

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 16/01/2015 - 21:20
तुमच्या कमेंट्स आमच्या डोक्यावरून गेल्या आहेत, कारण आमची गुडघ्यात असते ना म्हणून… जर इस्कटून सांगाल काय तुमचा पोईण्ट म्हणजे जरासक आमीबी हासु :-)

In reply to by Sanjay Kokare

कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ मी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?) नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?

In reply to by संदीप डांगे

नाखु 16/01/2015 - 09:59
कवीतेचा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे . पहिली गोष्ट म्हणजे कवीतेखाली नाव वेळ संपर्क इ. देऊ नका (आधिच्या "पूर्वसूरींनी" आपली साहित्यकला प्रसार्/प्रचार साठी याच मार्गांचा अवलंब केला त्यामुळे सहवेदना जाऊन फक्त वेदना उरली.) उगा त्यांच्याशी स्पर्धा का करता? :-\ *boredom* *TIRED* |-0 :boredom: निषाणी डावा अंगठा* मधील मोहन आगाशे *beee* :-\ (आम्ही शेतीत अंगठे बहाद्दर आहोत असे जाणकारांचे प्रशस्ती पत्रक प्राप्त)

गणेशा 16/01/2015 - 16:07
कविता अतिशय छान आहे, भाषा कुठली हे माहीती नाही पण वर्हाडी भाषा आहे का ? आपल्या स्वताच्या भाषेचा फिल खरेच खुप छान असतो.. शिवाय ऐरणी -- खानदेशी वर्हाडी भाषा वाचायला खरेच खुप छान वाटती. कवितेतला मतीत अर्थ खुप छान आहे.. तरी पण मांडणी थोदी सुट्टी सुट्टी करता येइल काय ? उदा. (मी माझ्या भाषेत लिहितोय, तुमची भाषा येत नाही मला) आई ? का ग आपण गरीब ? आपलं बी रगात लालच असतय नव्ह ? कधी भरल ग आपल पोटाच खळगं का आपल्याच घामाच्या सदर्‍याला शंभर ठिगळं ? माझा काळाकुट्ट बा आपल्याच गहान कापसाच्या शेतात राबतोय विनतोय आपला संसार दिसंदिस पांढर्‍या फेक सदर्‍यातल्या मालकास कवा कळतील हे आपल दिस ? का ग आई ? सांगना ? आता हे योग्य आहे असे मी म्हणत नाही, पण वाचक म्हणुन प्रत्येक वेळेस आई म्हणाली, आणि मुलगा म्हणाला हे काव्यात योग्य वाटत नाही ते गद्यात छान वाटते. बाकी भाषा आणि कविता दोन्ही आवडली आपली.

In reply to by प्रसाद गोडबोले

hitesh 16/01/2015 - 09:09
जागतिकीकरण : देश कशाला हवा ? आसा त्यानी दुसरा धागाही काढलाय. मग त्याना पुन्हा स्वतंत्र विदर्भ कशाला देताय ?

संदीप डांगे 15/01/2015 - 22:51
तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं जरासक ते सुद्दलेकन बी पावून गिउन घेत जा. अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत नस्ते, त्यात तुमी असं लीवसान तं कसं ज्यमीन भौ?

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 16/01/2015 - 21:20
तुमच्या कमेंट्स आमच्या डोक्यावरून गेल्या आहेत, कारण आमची गुडघ्यात असते ना म्हणून… जर इस्कटून सांगाल काय तुमचा पोईण्ट म्हणजे जरासक आमीबी हासु :-)

In reply to by Sanjay Kokare

कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ मी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?) नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?

In reply to by संदीप डांगे

नाखु 16/01/2015 - 09:59
कवीतेचा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे . पहिली गोष्ट म्हणजे कवीतेखाली नाव वेळ संपर्क इ. देऊ नका (आधिच्या "पूर्वसूरींनी" आपली साहित्यकला प्रसार्/प्रचार साठी याच मार्गांचा अवलंब केला त्यामुळे सहवेदना जाऊन फक्त वेदना उरली.) उगा त्यांच्याशी स्पर्धा का करता? :-\ *boredom* *TIRED* |-0 :boredom: निषाणी डावा अंगठा* मधील मोहन आगाशे *beee* :-\ (आम्ही शेतीत अंगठे बहाद्दर आहोत असे जाणकारांचे प्रशस्ती पत्रक प्राप्त)

गणेशा 16/01/2015 - 16:07
कविता अतिशय छान आहे, भाषा कुठली हे माहीती नाही पण वर्हाडी भाषा आहे का ? आपल्या स्वताच्या भाषेचा फिल खरेच खुप छान असतो.. शिवाय ऐरणी -- खानदेशी वर्हाडी भाषा वाचायला खरेच खुप छान वाटती. कवितेतला मतीत अर्थ खुप छान आहे.. तरी पण मांडणी थोदी सुट्टी सुट्टी करता येइल काय ? उदा. (मी माझ्या भाषेत लिहितोय, तुमची भाषा येत नाही मला) आई ? का ग आपण गरीब ? आपलं बी रगात लालच असतय नव्ह ? कधी भरल ग आपल पोटाच खळगं का आपल्याच घामाच्या सदर्‍याला शंभर ठिगळं ? माझा काळाकुट्ट बा आपल्याच गहान कापसाच्या शेतात राबतोय विनतोय आपला संसार दिसंदिस पांढर्‍या फेक सदर्‍यातल्या मालकास कवा कळतील हे आपल दिस ? का ग आई ? सांगना ? आता हे योग्य आहे असे मी म्हणत नाही, पण वाचक म्हणुन प्रत्येक वेळेस आई म्हणाली, आणि मुलगा म्हणाला हे काव्यात योग्य वाटत नाही ते गद्यात छान वाटते. बाकी भाषा आणि कविता दोन्ही आवडली आपली.
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?, आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!! आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते, आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!! आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते, आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!! आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते, आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!! आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते, आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!! आईल

(लेखणीने)

सूड ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 08/01/2015 - 15:59
>>'शबय शबय' >>
होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)

In reply to by पैसा

नाखु 09/01/2015 - 08:26
"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते." बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार. *blum3* :-P :P

In reply to by नाखु

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> . नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका .

सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;) जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात. सूड, त्यातलेच एक आहेत. आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.

In reply to by नाखु

बहुगुणी 08/01/2015 - 18:05
अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) ) अवांतरः मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.

खटपट्या 09/01/2015 - 00:51
खूपच जबरदस्त !! "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)

लै भारी .... :) हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली... म्हनलं चला आपणपण कविता पाडू तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस आशय नसेल तर कोणाचं काय जातं सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति यति विना काव्य हीच तं आमची नियती अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं नवकवि ईशाल म्हमईकर

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ पैजारबुवा,

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 08/01/2015 - 15:59
>>'शबय शबय' >>
होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)

In reply to by पैसा

नाखु 09/01/2015 - 08:26
"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते." बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार. *blum3* :-P :P

In reply to by नाखु

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> . नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका .

सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;) जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात. सूड, त्यातलेच एक आहेत. आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.

In reply to by नाखु

बहुगुणी 08/01/2015 - 18:05
अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) ) अवांतरः मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.

खटपट्या 09/01/2015 - 00:51
खूपच जबरदस्त !! "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)

लै भारी .... :) हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली... म्हनलं चला आपणपण कविता पाडू तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस आशय नसेल तर कोणाचं काय जातं सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति यति विना काव्य हीच तं आमची नियती अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं नवकवि ईशाल म्हमईकर

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ पैजारबुवा,
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने -अंगावर उठे 'शबय शबय'

माझेच (म्हणणे) खरे

नाखु ·

सतिश गावडे 05/01/2015 - 11:34
पण त्याचं काये काका, स्वस्तुतीमग्न पुरुषांच्या लक्षणांनुसार "जन काय म्हणतात" याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसते. अशांना कधीतरी मग अपचन होते आणि त्यांची जालिय प्रतिमा "हेवनवासी" होते.

प्रचेतस 05/01/2015 - 16:12
भारी. बाकी फूटनोट्स पाहून आमचे एक कवी मित्र पूर्वी कविता अशाच प्रकारे समजावून द्यायचे त्याची आठवण झाली.

सतिश गावडे 05/01/2015 - 11:34
पण त्याचं काये काका, स्वस्तुतीमग्न पुरुषांच्या लक्षणांनुसार "जन काय म्हणतात" याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसते. अशांना कधीतरी मग अपचन होते आणि त्यांची जालिय प्रतिमा "हेवनवासी" होते.

प्रचेतस 05/01/2015 - 16:12
भारी. बाकी फूटनोट्स पाहून आमचे एक कवी मित्र पूर्वी कविता अशाच प्रकारे समजावून द्यायचे त्याची आठवण झाली.
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे ·

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

ताई दीर तुझा गं वेडा

ज्ञानोबाचे पैजार ·

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.