मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाटतं असं... की!

अत्रुप्त आत्मा ·

हे विशेष आवडलं वाटतं असं... की हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध! यात मिसळून जावं उरलेल्या सगळ्या आयुष्याचे 'जगणे' होण्यासाठी मस्त मस्त मस्त.........

हे विशेष आवडलं वाटतं असं... की हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध! यात मिसळून जावं उरलेल्या सगळ्या आयुष्याचे 'जगणे' होण्यासाठी मस्त मस्त मस्त.........
वाटतं असं... की तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा.. आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी.. नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी! वाटतं असं... की पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं.. खऱ्या मीलनाचा मृद्गंध कळण्यासाठी! वाटतं असं... की तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी.. हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक.. मला समजण्यासाठी. वाटतं असं...

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

सये भांडतेस कशा..

कहर ·
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक..

मंतरलेली रात्र

सुमित_सौन्देकर ·
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले बोलक्या डोळ्यांस तूझ्या पाहूनी, मी मुका बापूडा मुकलो शब्दसखे सोडूनी गेले, अन मी एकटा पडलो तूझ्या चेहरयावरचे, भाव टिपण्यास मी तत्पर जणू चातक मी आकाशी, पावसाच्या

कस्तूरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अत्रुप्त आत्मा ·

मदनबाण 22/12/2014 - 13:18
हाय तिचा तो चेहेरा मोहक डोळे धुं....दं शराबी हो तन ही नाजुक ,नाजुक काया कांती त्यात गुलाबी हो आहाहा... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

गौरी लेले 22/12/2014 - 13:20
आहा ! कित्ती सुंदर हळुवार कविता आहे ही . बरेच दिवसांनी असे काही वाचायला मिळाले :) भोग नव्हे तो योग सुगंधी नशिबाच्या पलिकडला हो जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो ह्या ओळी फार आवडल्या . एखादा सुगंध हाती येता येता अलगद निसटुन जाणे ही वेदना काही औरच ! फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी ! लिहित रहा :)

In reply to by अनुप ढेरे

आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली. अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो| प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो| मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो| ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो| उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो -दिलीप बिरुटे

ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे ? अशी जोरदार शंका उपस्थित करीत कविता अत्यंत आवडल्याचे नोदवत आहे ! तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा :)

प्रचेतस 22/12/2014 - 13:56
काय ओ आत्मूदा, सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं. तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते. जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता. कविता आवडलीच. तुफ्फान झालीय.

प्यारे१ 22/12/2014 - 15:53
वा बुवा! सुंदरच. 'बघायला' जाताना ही कविता घेऊन जा बरोबर आणि म्हणा. येताना 'तिला'च घेऊन याल. >>>>चार दिसांची अल्लड सोबत >>>>जगणे जगणे झाली हो ह्याचं रुपांतर 'चार दिसांची अल्लड सोबत साथ आयुष्याची व्हावी हो!' असं व्हावं हीच त्या 'सत्यनारायणा'चरणी प्रार्थना. :) अवांतरः 'डाव्या' हाताच्या बुवांनी आज 'उजवा' हात वापरलेला दिसतोय. ;)

In reply to by प्यारे१

मदनबाण @आहाहा... Wink >>> बाणोबा ..निवड्क आहात हं अगदी! :-D =========================== गौरी लेले @फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी ! >> फेसबुकि मराठी.. @लिहित रहा>> नक्कीच! =========================== प्रा.डॉ.दिलीप बिरुटे @आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली.>> :-D धन्य हो आपुली हो! :-D @खुप दिवस झाले रसग्रहण पाडले सॉरी केले नव्हते आज सायंकाळी कवितेचं रसग्रहण करतोच करतो.>>> वाटिंग... ;) आपलं ..ते..हे...वेटिंग! =========================== स्नेहांकिता @धुंद शराबी डोळे अन गुलाबी काया अचानक सिंहावर बसून गर्जत डोळ्यांना सामोरी आली>> =)) _/\_ =)) =========================== प्रगो @ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे?>> हो....य महाराजा! म्याच लिवलिया. (याचा पुरावा..प्रत्यक्ष भेटीत दाखवेन..मंजे................. डायरीत काहि ओळी खरडल्या होत्या..सुरवातीच्या..त्याचा पुरावा! *mosking* ) @तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा Smile>> धन्यवाद. =========================== वल्ली @काय ओ आत्मूदा,सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं.>> मला नाही तसं वाटत...असो! @तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते.>> *mosking* कित्ती ते...?, व्बॉर..,धन्यवाद. :D @जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे >>> हां.....आत्त्ता कस्सं ग्गार..ग्गार वाटलं बरं! :COOL: @भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता. >> हम्म्म्म्म... @कविता आवडलीच. तुफ्फान झालीय. >> धन्यवाद. =========================== सूड @आयडी हॅक झालाय का तुमचा? >> मला स्वतःला अजुनंही तसं वाटत नाहि! ;) =========================== @प्यारे१ >> संपूर्ण प्रतिसाद,त्यातील भावना,आणि काहि विशेष निरिक्षणात्मक कल्पित सद् भावनांबद्दल,मनःपूर्वक आभार/हाबार! ===========================

In reply to by अत्रुप्त आत्मा

कविता- सर्वसामान्य वाचकांचं कवितेबाबत काय मागणं असतं तर ती कविता कळली पाहिजे. कवितेतून निर्भळ आनंद मिळाला पाहिजे. काव्यातून केल्या जाणार्‍या शब्दांच्या क्सरतीपेंक्षा कवितेतला आशय सहज वाचकाच्या र्‍ह्दयाला भिडला पाहिजे. अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे. कवितेतला प्राण म्हणजे आशय आणि आकृतीबंध या दोन्ही गोष्टी परिपूर्ण अशा दिसतात. चार चार ओळी दिसत असल्या तरी त्या कोणत्या एका वृत्तात आहेत असे म्हणता येणार नाही. अक्षर संख्या नियमित नाही म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे. कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो'' कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे. 'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो. कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे. आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो. कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे. कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान) आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते. कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय. स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं. आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते. स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा. आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो. कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते. आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो. साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/12/2014 - 09:55
अतिशय सुरेख रसग्रहण. बिरुटे सरांनी कवीचं मनोगत नेमकं टिपलंय असं जाणवतंय.
जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो
हे तर अगदी परफेक्ट. वास्तववादी, प्रत्ययकारी रचनाकार असे आम्ही उगीचच नाही म्हणत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, पहिल्यांदा मनःपूर्वक धन्यवाद. आता रसग्रहणा विषयी.. @अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे.>>> बरोबर. फक्त या आत्म्याचे मूळ एका सर्वांग सुंदर स्त्री चा फोटो आहे. (कविता येण्याआधी फक्त काहि क्षण फेसबुकावर पाहिलेला!) तरिही असं म्हणावं का?,की ही कविता म्हणजे फक्त त्याच एका स्त्री'ची..तर नाही..!!! अश्या कित्येक मंत्रमुग्धा यापूर्वीही पाहाण्यात आलेल्या आहेत.या नंतरही पहाण्यात येणार आहेतच. मग नेमके त्या फोटोचे वेगळेपण काय? तर तिचे डोळे या सर्व गोष्टी..,ज्या मी मांडल्या त्या.., अतीशय सहज पणे बोलत होते! बस्स!!! मला ते ऐकू यायला लागले,आणि कविता संपेपर्यंत नंतर दुसरे काहिच दिसले नाही. सुगंध सापडला तो तिथुन! (आणि सदर काव्याच्या काहि वेळा पूर्वीच माझ्याच कस्तुरीहीनाच्या धाग्यावर मी कस्तुरीचे गुणगान करत होतो. त्यात कस्तूरीच्या सुगंधाचं मी जे वर्णन केलय(आणि अनुभवलय..) तशीच ही स्त्री/किंबहुना तिचा तो फोटो होता.) @म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे.>> ठिक.. लिहिताना तर ,मुक्तछंद आहे किंवा काय? असं काहिही मनातच नव्हतं..(आणि इतर कवितांचे वेळीही ते असंही मी कधी पाहात नाही,मला जाणच नाही तेव्हढी त्यातली!) त्यामुळे आता पुन्हा या कवितेकडे पहाताना,मी तिला मुक्तछंद म्हणण्यापेक्षा छंदमुक्ति म्हणेन! तेच अधिक वास्तविकंही होइल माझ्यासाठी. @कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो>>> अतीशय अचूक. +++++११११११ @ कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे.>>> अनुभव नव्हे,फक्त अनुभूती! @'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो.>>> नाही नाही...अजिब्बात नाही. @कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे.>> हे कदाचित खरं असेल्,त्यावेळी लिहिताना असं कुठेतरी मला जाणवलं असेल @आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो. >> तेच वरचं म्हणतो परत. नाही नाही...अजिब्बात नाही.निवड करण्याइतका मी स्वतंत्र होतोच कुठे त्यावेळी..मी पूर्णतः त्या फोटोत अडकलेला होतो.( क्या बेहोशी है वो..और उसकी सुंदरता! हाय..हाय..!) मला असं वाटतं,की तुंम्ही माझ्या पौरोहित्याच्या व्यवसायामुळे त्या रचनेच्या प्रकाराकडे असं बघितलत्,पण ते चुकून किंवा नकळतंही माझ्या हातून घडलेलं असण्याची शक्यता नाही.कारण ज्या आरती'शी तुंम्ही तुलना केलेली आहे. ती आमच्या रोजच्या म्हणण्यातली आरती तर नाहीच,शिवाय मी सदर आरती गेल्या १५ वर्षात फारतर (खरोखर..) नगण्य वेळा म्हटलेली आहे. त्यामुळे तीचं बीज माझ्यात आलेलं नाही,तर नकळत तरी कुठून असं ते नंतर येणार..??? मी दुसर्या कडव्यात ती ओळ लिहुन गेलो,आणि तुंम्ही म्हणता ते ताल,नाद,लय मला त्यातून मिळालं,एव्ह्ढच चपखल पणे खरं आहे. :) @कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे >>> हे रुपकानी घेतलं तर खरच आहे. @परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे.>>> रैट्ट..रैट्ट... प्रेमकविताच! @कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान)>>> नाय हो नाय! =)) तसे (अजुन) काहिही नाय! =)) @आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते. >>> वर कवितेचं कारण स्पष्ट झालेलं आहेच. त्यामुळे यावर अधिक लिहित नाही. तरी थोडसं सांगतो. मी मुलतः (अगदी लहानपणापासून) चित्र,फुलं,रंग,रसं,गंध,रांगोळ्या यातला माणूस! त्यामुळे त्यासमं असं काही बेहोष करणारं सौंदर्य कुठेही दिसलं की मला स्वतःला काही कळायच्या आत,मी त्यात संपूर्णपणे मिसळला गेलेला असतो. तेच झालं त्या फोटोमुळे! (बाकि आपण बांधलेला अंदाज फक्त अत्तरांच्या बाबतीत खरा आहे. ;) पण तो इतर बाबतीतंही खरा ठरावा,असे मनापासून वाटते! :D ) @कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय.>> तुंम्ही बांधलेल्या अंदाजांनुसार,थोडसा गोंधळ झालाय कल्पनेच्या वापरात. पण असो..तो मुख्य मुद्दा नाही. @स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं.>> रैट्ट..रैट्ट.. http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif @आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते.>> *HAPPY* अगदी अगदी बरोब्बर! आणि सामान्यतः आपण ज्याला वासना म्हणतो,त्या वासने शिवाय जर का असं वर्णन येत असेल,तर ते मला आजंही नैसर्गिक आणि स्वाभाविक वाटतं! :) @स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा. आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा >>> http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif कल्पनेनी का असेना? खरच मी संगतो,माझ्यासाठी असा स्पर्श म्हणजे..(खरच झाला तर! ;) ..) मुक्ति देणारा स्पर्श. http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif @आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/saying-yes-nodding-smiley-emoticon.gif बिरुटे सर!!!!!!!!!!!!!! पुण्याला आलात,तर माझ्याकडून एक मस्तानी हो तुम्म्हाला या परफेक्ट मॅच निरिक्षणा बद्दल! हाय..हाय..मेरे मन को ही बोल डाला..! फक्त यात "आणि त्या (कल्पना केलेल्या..)आठवणींचा दरवळ" असा उचित बदल मी करून घेतो. :) @कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. >>> आता मी या स्त्रीला तिच्या लेखनातून भेटलेलो आहे. तिचे लेखन वाचलेले आहे. परस्पर ओळख म्हणाल..तर ती अजिबात नाही. सदर व्यक्ति माझ्या कलेची भरपूर तारिफ करणारी आहे. पण तरिही ते नातं एक कलाकर ते दुसरा कलाकार इतकच आहे. पण जसं तिचं सौंदर्य आहे,तसच लेखनंही आहे. म्हणून मला तो संवाद ऐकायला आला! बास्स...इतकेच. :) @प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. >>> नै ..नै..नै...चुकलं..चुकलं..चुकलं..काहितरी गडबड झाली. मी मला काय वाटलं ते सांगतो. @भोग नव्हे तो योग सुगंधी >>> @नशिबाच्या पलिकडला हो >>> अशी स्त्री जर का आपल्या सहजीवनात आली,तर स्वाभाविक पणे अनेक जणं त्याचा अनुषंग नशिब या घटनेशी जोडून तिथेच थांबतात. मला मात्र असं वाटतं,की माझ्या आयुष्यात अशी व्यक्ति माझ्या ओळखिची/सहजीवनाची होणे हा भाग,मी केवळ भोगाचा/उपभोगाचा/नशिबाचा भाग मानणार नाही. मला तो माझ्या जीवनधर्मामुळे(च) जुळून आलेला सुगंधी योग वाटेल.आणि म्हणून तो (कल्पित किंवा अज्ञानमूलक) नशिबाच्या पलिकडला आहे. आणि असा तो हाती आलेला योग म्हणजे.... ...........@जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो! >> असा झाला. म्हणजे पात्रता/अनुरूपता नसतानाही केवळ समाजधर्मामुळे/संस्कृतीमुळे अशा स्त्रीचा योग आयुष्यात आला तर तो परंपरागत नशिबाचा-भाग असू शकेल. मी म्हटलेल्या (माझ्यासारख्याच्या..) जीवनधर्मामुळे असा योग हाती येणं,हे त्या परंपरागत नशिबाच्या हातूनंही हुकलेलं आहे,एका मर्यादेत..मीच ते त्याच्याकडून जिंकुन घेतलेलं आहे---असं मी त्या ओळितून व्यक्त केलेलं आहे. :) @ दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते.आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो.>>> येस कल्पनेनी का असेना..? असा मनाला मिळणारा क्षणैक सुगंध,आपले "जगणे" होतोच. :) @साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. >>> यात... "सहज मंत्र म्हणावे..तसे हे सहज स्फुरलेलं काव्य." असा बदल मी करवून घेतो. बाकि बरोबरच आहे. :) @अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. >>> माझा उत्साह आणि जबाबदारी वाढविणार्‍या या ओळिंबद्द्ल,पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद!!! __/\__ आणि आभार! ============================================== http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-white-smiley-emoticon-animation.gif अतृप्त...

In reply to by सस्नेह

वल्ली, बुवा, आणि स्नेहांकिता रसग्रहणाच्या कौतुकाबद्द्ल तहेदिलसे शुक्रिया. कधी कधी काहीबाही लिहायला कौतुक हवच असतं ! :) -दिलीप बिरुटे

यमकांच्या ओळींची जुळली टोकं, भावनिक जिल्बीची भरली ताटं !! कधी हीना तर कधी खस मध्ये मन गुंतले , परी कस्तुरीने जगणे थांबले !! इतुके लग्ने लावियली वधू वरा तव मिळवियले, मांडपातच योग घडावा अन कस्तुरीनेच स्वयंवरावे !! परागकण तव उधळीता सुगंधी, अतृप्त न आत्मा तो राहील, चार दिसांची सोबत आता आयुष्याभरची होईल. !!

अत्म्याच्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक शिष्य (पम्या ठाणेकर)

वो गुर्जी दिक्षांत / दृष्टांत कधी देनार आम्हास्नी?

In reply to by प्रमोद देर्देकर

@मग आत्ता येणार्या शनिवारचा बेत आखतो चालेल काय? >>> व्हाय नॉट...चालेल की. मी शनिवारी संध्याकाळी.. ७ नंतर फ्री आहे. दुपारी २ ते ५ पण फ्री आहेच. :) फक्त..आता याबद्दलचे पुढील-खरडवहीत्,अथवा संदेशातून बोलू. :)

योगी९०० 23/12/2014 - 13:59
सुरेख कविता आणि बिरूटे सरांनी केलेले सुंदर रसग्रहण ..आहाहा...!! बघूया कोणी विडंबन पाडण्याची हिंमत करतोय काय..!!

बॅटमॅन 24/12/2014 - 12:09
मस्त कविता!!!!!!!! "कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् | भीरु: कुर्वीत किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ||" हा श्लोक उगीचच आठवला.

मदनबाण 22/12/2014 - 13:18
हाय तिचा तो चेहेरा मोहक डोळे धुं....दं शराबी हो तन ही नाजुक ,नाजुक काया कांती त्यात गुलाबी हो आहाहा... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

गौरी लेले 22/12/2014 - 13:20
आहा ! कित्ती सुंदर हळुवार कविता आहे ही . बरेच दिवसांनी असे काही वाचायला मिळाले :) भोग नव्हे तो योग सुगंधी नशिबाच्या पलिकडला हो जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो ह्या ओळी फार आवडल्या . एखादा सुगंध हाती येता येता अलगद निसटुन जाणे ही वेदना काही औरच ! फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी ! लिहित रहा :)

In reply to by अनुप ढेरे

आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली. अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो| प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो| मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो| ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो| उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो -दिलीप बिरुटे

ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे ? अशी जोरदार शंका उपस्थित करीत कविता अत्यंत आवडल्याचे नोदवत आहे ! तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा :)

प्रचेतस 22/12/2014 - 13:56
काय ओ आत्मूदा, सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं. तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते. जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता. कविता आवडलीच. तुफ्फान झालीय.

प्यारे१ 22/12/2014 - 15:53
वा बुवा! सुंदरच. 'बघायला' जाताना ही कविता घेऊन जा बरोबर आणि म्हणा. येताना 'तिला'च घेऊन याल. >>>>चार दिसांची अल्लड सोबत >>>>जगणे जगणे झाली हो ह्याचं रुपांतर 'चार दिसांची अल्लड सोबत साथ आयुष्याची व्हावी हो!' असं व्हावं हीच त्या 'सत्यनारायणा'चरणी प्रार्थना. :) अवांतरः 'डाव्या' हाताच्या बुवांनी आज 'उजवा' हात वापरलेला दिसतोय. ;)

In reply to by प्यारे१

मदनबाण @आहाहा... Wink >>> बाणोबा ..निवड्क आहात हं अगदी! :-D =========================== गौरी लेले @फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी ! >> फेसबुकि मराठी.. @लिहित रहा>> नक्कीच! =========================== प्रा.डॉ.दिलीप बिरुटे @आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली.>> :-D धन्य हो आपुली हो! :-D @खुप दिवस झाले रसग्रहण पाडले सॉरी केले नव्हते आज सायंकाळी कवितेचं रसग्रहण करतोच करतो.>>> वाटिंग... ;) आपलं ..ते..हे...वेटिंग! =========================== स्नेहांकिता @धुंद शराबी डोळे अन गुलाबी काया अचानक सिंहावर बसून गर्जत डोळ्यांना सामोरी आली>> =)) _/\_ =)) =========================== प्रगो @ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे?>> हो....य महाराजा! म्याच लिवलिया. (याचा पुरावा..प्रत्यक्ष भेटीत दाखवेन..मंजे................. डायरीत काहि ओळी खरडल्या होत्या..सुरवातीच्या..त्याचा पुरावा! *mosking* ) @तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा Smile>> धन्यवाद. =========================== वल्ली @काय ओ आत्मूदा,सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं.>> मला नाही तसं वाटत...असो! @तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते.>> *mosking* कित्ती ते...?, व्बॉर..,धन्यवाद. :D @जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे >>> हां.....आत्त्ता कस्सं ग्गार..ग्गार वाटलं बरं! :COOL: @भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता. >> हम्म्म्म्म... @कविता आवडलीच. तुफ्फान झालीय. >> धन्यवाद. =========================== सूड @आयडी हॅक झालाय का तुमचा? >> मला स्वतःला अजुनंही तसं वाटत नाहि! ;) =========================== @प्यारे१ >> संपूर्ण प्रतिसाद,त्यातील भावना,आणि काहि विशेष निरिक्षणात्मक कल्पित सद् भावनांबद्दल,मनःपूर्वक आभार/हाबार! ===========================

In reply to by अत्रुप्त आत्मा

कविता- सर्वसामान्य वाचकांचं कवितेबाबत काय मागणं असतं तर ती कविता कळली पाहिजे. कवितेतून निर्भळ आनंद मिळाला पाहिजे. काव्यातून केल्या जाणार्‍या शब्दांच्या क्सरतीपेंक्षा कवितेतला आशय सहज वाचकाच्या र्‍ह्दयाला भिडला पाहिजे. अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे. कवितेतला प्राण म्हणजे आशय आणि आकृतीबंध या दोन्ही गोष्टी परिपूर्ण अशा दिसतात. चार चार ओळी दिसत असल्या तरी त्या कोणत्या एका वृत्तात आहेत असे म्हणता येणार नाही. अक्षर संख्या नियमित नाही म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे. कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो'' कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे. 'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो. कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे. आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो. कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे. कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान) आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते. कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय. स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं. आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते. स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा. आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो. कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते. आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो. साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/12/2014 - 09:55
अतिशय सुरेख रसग्रहण. बिरुटे सरांनी कवीचं मनोगत नेमकं टिपलंय असं जाणवतंय.
जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो
हे तर अगदी परफेक्ट. वास्तववादी, प्रत्ययकारी रचनाकार असे आम्ही उगीचच नाही म्हणत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, पहिल्यांदा मनःपूर्वक धन्यवाद. आता रसग्रहणा विषयी.. @अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे.>>> बरोबर. फक्त या आत्म्याचे मूळ एका सर्वांग सुंदर स्त्री चा फोटो आहे. (कविता येण्याआधी फक्त काहि क्षण फेसबुकावर पाहिलेला!) तरिही असं म्हणावं का?,की ही कविता म्हणजे फक्त त्याच एका स्त्री'ची..तर नाही..!!! अश्या कित्येक मंत्रमुग्धा यापूर्वीही पाहाण्यात आलेल्या आहेत.या नंतरही पहाण्यात येणार आहेतच. मग नेमके त्या फोटोचे वेगळेपण काय? तर तिचे डोळे या सर्व गोष्टी..,ज्या मी मांडल्या त्या.., अतीशय सहज पणे बोलत होते! बस्स!!! मला ते ऐकू यायला लागले,आणि कविता संपेपर्यंत नंतर दुसरे काहिच दिसले नाही. सुगंध सापडला तो तिथुन! (आणि सदर काव्याच्या काहि वेळा पूर्वीच माझ्याच कस्तुरीहीनाच्या धाग्यावर मी कस्तुरीचे गुणगान करत होतो. त्यात कस्तूरीच्या सुगंधाचं मी जे वर्णन केलय(आणि अनुभवलय..) तशीच ही स्त्री/किंबहुना तिचा तो फोटो होता.) @म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे.>> ठिक.. लिहिताना तर ,मुक्तछंद आहे किंवा काय? असं काहिही मनातच नव्हतं..(आणि इतर कवितांचे वेळीही ते असंही मी कधी पाहात नाही,मला जाणच नाही तेव्हढी त्यातली!) त्यामुळे आता पुन्हा या कवितेकडे पहाताना,मी तिला मुक्तछंद म्हणण्यापेक्षा छंदमुक्ति म्हणेन! तेच अधिक वास्तविकंही होइल माझ्यासाठी. @कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो>>> अतीशय अचूक. +++++११११११ @ कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे.>>> अनुभव नव्हे,फक्त अनुभूती! @'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो.>>> नाही नाही...अजिब्बात नाही. @कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे.>> हे कदाचित खरं असेल्,त्यावेळी लिहिताना असं कुठेतरी मला जाणवलं असेल @आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो. >> तेच वरचं म्हणतो परत. नाही नाही...अजिब्बात नाही.निवड करण्याइतका मी स्वतंत्र होतोच कुठे त्यावेळी..मी पूर्णतः त्या फोटोत अडकलेला होतो.( क्या बेहोशी है वो..और उसकी सुंदरता! हाय..हाय..!) मला असं वाटतं,की तुंम्ही माझ्या पौरोहित्याच्या व्यवसायामुळे त्या रचनेच्या प्रकाराकडे असं बघितलत्,पण ते चुकून किंवा नकळतंही माझ्या हातून घडलेलं असण्याची शक्यता नाही.कारण ज्या आरती'शी तुंम्ही तुलना केलेली आहे. ती आमच्या रोजच्या म्हणण्यातली आरती तर नाहीच,शिवाय मी सदर आरती गेल्या १५ वर्षात फारतर (खरोखर..) नगण्य वेळा म्हटलेली आहे. त्यामुळे तीचं बीज माझ्यात आलेलं नाही,तर नकळत तरी कुठून असं ते नंतर येणार..??? मी दुसर्या कडव्यात ती ओळ लिहुन गेलो,आणि तुंम्ही म्हणता ते ताल,नाद,लय मला त्यातून मिळालं,एव्ह्ढच चपखल पणे खरं आहे. :) @कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे >>> हे रुपकानी घेतलं तर खरच आहे. @परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे.>>> रैट्ट..रैट्ट... प्रेमकविताच! @कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान)>>> नाय हो नाय! =)) तसे (अजुन) काहिही नाय! =)) @आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते. >>> वर कवितेचं कारण स्पष्ट झालेलं आहेच. त्यामुळे यावर अधिक लिहित नाही. तरी थोडसं सांगतो. मी मुलतः (अगदी लहानपणापासून) चित्र,फुलं,रंग,रसं,गंध,रांगोळ्या यातला माणूस! त्यामुळे त्यासमं असं काही बेहोष करणारं सौंदर्य कुठेही दिसलं की मला स्वतःला काही कळायच्या आत,मी त्यात संपूर्णपणे मिसळला गेलेला असतो. तेच झालं त्या फोटोमुळे! (बाकि आपण बांधलेला अंदाज फक्त अत्तरांच्या बाबतीत खरा आहे. ;) पण तो इतर बाबतीतंही खरा ठरावा,असे मनापासून वाटते! :D ) @कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय.>> तुंम्ही बांधलेल्या अंदाजांनुसार,थोडसा गोंधळ झालाय कल्पनेच्या वापरात. पण असो..तो मुख्य मुद्दा नाही. @स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं.>> रैट्ट..रैट्ट.. http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif @आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते.>> *HAPPY* अगदी अगदी बरोब्बर! आणि सामान्यतः आपण ज्याला वासना म्हणतो,त्या वासने शिवाय जर का असं वर्णन येत असेल,तर ते मला आजंही नैसर्गिक आणि स्वाभाविक वाटतं! :) @स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा. आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा >>> http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif कल्पनेनी का असेना? खरच मी संगतो,माझ्यासाठी असा स्पर्श म्हणजे..(खरच झाला तर! ;) ..) मुक्ति देणारा स्पर्श. http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif @आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/saying-yes-nodding-smiley-emoticon.gif बिरुटे सर!!!!!!!!!!!!!! पुण्याला आलात,तर माझ्याकडून एक मस्तानी हो तुम्म्हाला या परफेक्ट मॅच निरिक्षणा बद्दल! हाय..हाय..मेरे मन को ही बोल डाला..! फक्त यात "आणि त्या (कल्पना केलेल्या..)आठवणींचा दरवळ" असा उचित बदल मी करून घेतो. :) @कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. >>> आता मी या स्त्रीला तिच्या लेखनातून भेटलेलो आहे. तिचे लेखन वाचलेले आहे. परस्पर ओळख म्हणाल..तर ती अजिबात नाही. सदर व्यक्ति माझ्या कलेची भरपूर तारिफ करणारी आहे. पण तरिही ते नातं एक कलाकर ते दुसरा कलाकार इतकच आहे. पण जसं तिचं सौंदर्य आहे,तसच लेखनंही आहे. म्हणून मला तो संवाद ऐकायला आला! बास्स...इतकेच. :) @प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. >>> नै ..नै..नै...चुकलं..चुकलं..चुकलं..काहितरी गडबड झाली. मी मला काय वाटलं ते सांगतो. @भोग नव्हे तो योग सुगंधी >>> @नशिबाच्या पलिकडला हो >>> अशी स्त्री जर का आपल्या सहजीवनात आली,तर स्वाभाविक पणे अनेक जणं त्याचा अनुषंग नशिब या घटनेशी जोडून तिथेच थांबतात. मला मात्र असं वाटतं,की माझ्या आयुष्यात अशी व्यक्ति माझ्या ओळखिची/सहजीवनाची होणे हा भाग,मी केवळ भोगाचा/उपभोगाचा/नशिबाचा भाग मानणार नाही. मला तो माझ्या जीवनधर्मामुळे(च) जुळून आलेला सुगंधी योग वाटेल.आणि म्हणून तो (कल्पित किंवा अज्ञानमूलक) नशिबाच्या पलिकडला आहे. आणि असा तो हाती आलेला योग म्हणजे.... ...........@जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो! >> असा झाला. म्हणजे पात्रता/अनुरूपता नसतानाही केवळ समाजधर्मामुळे/संस्कृतीमुळे अशा स्त्रीचा योग आयुष्यात आला तर तो परंपरागत नशिबाचा-भाग असू शकेल. मी म्हटलेल्या (माझ्यासारख्याच्या..) जीवनधर्मामुळे असा योग हाती येणं,हे त्या परंपरागत नशिबाच्या हातूनंही हुकलेलं आहे,एका मर्यादेत..मीच ते त्याच्याकडून जिंकुन घेतलेलं आहे---असं मी त्या ओळितून व्यक्त केलेलं आहे. :) @ दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते.आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो.>>> येस कल्पनेनी का असेना..? असा मनाला मिळणारा क्षणैक सुगंध,आपले "जगणे" होतोच. :) @साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. >>> यात... "सहज मंत्र म्हणावे..तसे हे सहज स्फुरलेलं काव्य." असा बदल मी करवून घेतो. बाकि बरोबरच आहे. :) @अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. >>> माझा उत्साह आणि जबाबदारी वाढविणार्‍या या ओळिंबद्द्ल,पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद!!! __/\__ आणि आभार! ============================================== http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-white-smiley-emoticon-animation.gif अतृप्त...

In reply to by सस्नेह

वल्ली, बुवा, आणि स्नेहांकिता रसग्रहणाच्या कौतुकाबद्द्ल तहेदिलसे शुक्रिया. कधी कधी काहीबाही लिहायला कौतुक हवच असतं ! :) -दिलीप बिरुटे

यमकांच्या ओळींची जुळली टोकं, भावनिक जिल्बीची भरली ताटं !! कधी हीना तर कधी खस मध्ये मन गुंतले , परी कस्तुरीने जगणे थांबले !! इतुके लग्ने लावियली वधू वरा तव मिळवियले, मांडपातच योग घडावा अन कस्तुरीनेच स्वयंवरावे !! परागकण तव उधळीता सुगंधी, अतृप्त न आत्मा तो राहील, चार दिसांची सोबत आता आयुष्याभरची होईल. !!

अत्म्याच्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक शिष्य (पम्या ठाणेकर)

वो गुर्जी दिक्षांत / दृष्टांत कधी देनार आम्हास्नी?

In reply to by प्रमोद देर्देकर

@मग आत्ता येणार्या शनिवारचा बेत आखतो चालेल काय? >>> व्हाय नॉट...चालेल की. मी शनिवारी संध्याकाळी.. ७ नंतर फ्री आहे. दुपारी २ ते ५ पण फ्री आहेच. :) फक्त..आता याबद्दलचे पुढील-खरडवहीत्,अथवा संदेशातून बोलू. :)

योगी९०० 23/12/2014 - 13:59
सुरेख कविता आणि बिरूटे सरांनी केलेले सुंदर रसग्रहण ..आहाहा...!! बघूया कोणी विडंबन पाडण्याची हिंमत करतोय काय..!!

बॅटमॅन 24/12/2014 - 12:09
मस्त कविता!!!!!!!! "कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् | भीरु: कुर्वीत किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ||" हा श्लोक उगीचच आठवला.
लहरत लहरत आली बहरत साद मिळाली प्रेमाची मंद धुंद ही गो...ड सुगंधी कस्तुरि पहिल्या प्रेमाची हाय तिचा तो चेहेरा मोहक डोळे धुं....दं शराबी हो तन ही नाजुक ,नाजुक काया कांती त्यात गुलाबी हो हातावरची मउ-मेहेंदि ती जितक्या नाजुक रेषा हो मनावरी ती भिनता होते मोहक मोहक स्पर्शा हो! संवादी ते शब्द असे की श्रवणाने ऐकावे हो शब्द शब्द ही शीतल छाया शांत मना निजवावे हो.....! भोग नव्हे तो योग सुगंधी नशिबाच्या पलिकडला हो जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो! एक सुगंधा आली बहरत सुगं.........ध देऊन गेली हो चार दिसांची अल्लड सोबत जगणे जगणे झाली हो ======================= . अतृप्त..

कधी तू..... (वाहनवेड्याचं व्हर्जन)

वेल्लाभट ·
बहुगुणी यांच्या मायामी बीच ऑटो शो या धाग्यातील फोटो बराच काळ डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले. वाहनवेड्यासाठी वाहन काय असतं हे वेगळं सांगायला नको. तीच दारू असते, तेच प्रेम असतं, तोच जोश असतो, तेच समाधान असतं. त्याच वरून प्रेरणा घेत सुचलेलं हे विडंबनकाव्य. मूळ गाणं : कधी तू.... चित्रपट : मुंबई पुणे मुंबई कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात कधी तू.... रस्ता एक स्ट्रेट, आपलं जणु जेट स्पीडोमीटर वर एकशेसाठ टर्न अप द स्टिरियो, रोल डाउन द विंडो वेगाची मस्ती चाखण्यात कधी तू...

चांदणी

सुर्या गार्डी ·

रामदास 05/11/2014 - 11:34
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... नक्की कोण कोणाच्या मिठीत असणार आहे त्याचा निर्णय घ्या बॉ.

विवेकपटाईत 05/11/2014 - 20:24
काही तरी गोंधळ आहे.... चंद्रकोरीच्या मिठीत चांदणी जाणार. - याला काय म्हणावे ???? चंद्रमाच्या मिठीत चांदणी जाणार - कदाचित हेच म्हणायचं असेल

In reply to by विवेकपटाईत

स्वप्नज 05/11/2014 - 23:26
गोंधळ नाही हो विवेकजी, 'ती' चंद्रकोर, 'ती' चांदणी आणि तरीही त्यांची मिठी.....हे कायद्यालाही मान्य आहे हल्ली.... कवी पुरोगामी दिसतोय. ह.घ्या.

स्वप्नज 05/11/2014 - 23:39
१-२ तांत्रिक अडचणी सोडल्या तर कविता तशी मस्त आहे...भाव चांगला आहे कवितेतला. लुकलुकणारी चांदणी चंद्राचे लक्ष्य वेधण्यासाठी लुकलुकते ही कल्पना छान. अजून थोडीशी रंगवता आली असती..... छान आहे कविता.

सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. चंद्र हाच नायक आहे व चांदणी नायिका. पूर्ण चंद्रावर चांदणीचे प्रेम आहेच, पण तिथे मिलनाची अभिलाषा नाही. हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.

In reply to by सुर्या गार्डी

बहुगुणी 06/11/2014 - 23:42
पण हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे. हा अर्थ अभिप्रेत असेल तर interesting germ आहे! (फक्त तो तसा कवितेत मात्र उतरला नाहीये...)

रामदास 05/11/2014 - 11:34
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... नक्की कोण कोणाच्या मिठीत असणार आहे त्याचा निर्णय घ्या बॉ.

विवेकपटाईत 05/11/2014 - 20:24
काही तरी गोंधळ आहे.... चंद्रकोरीच्या मिठीत चांदणी जाणार. - याला काय म्हणावे ???? चंद्रमाच्या मिठीत चांदणी जाणार - कदाचित हेच म्हणायचं असेल

In reply to by विवेकपटाईत

स्वप्नज 05/11/2014 - 23:26
गोंधळ नाही हो विवेकजी, 'ती' चंद्रकोर, 'ती' चांदणी आणि तरीही त्यांची मिठी.....हे कायद्यालाही मान्य आहे हल्ली.... कवी पुरोगामी दिसतोय. ह.घ्या.

स्वप्नज 05/11/2014 - 23:39
१-२ तांत्रिक अडचणी सोडल्या तर कविता तशी मस्त आहे...भाव चांगला आहे कवितेतला. लुकलुकणारी चांदणी चंद्राचे लक्ष्य वेधण्यासाठी लुकलुकते ही कल्पना छान. अजून थोडीशी रंगवता आली असती..... छान आहे कविता.

सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. चंद्र हाच नायक आहे व चांदणी नायिका. पूर्ण चंद्रावर चांदणीचे प्रेम आहेच, पण तिथे मिलनाची अभिलाषा नाही. हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.

In reply to by सुर्या गार्डी

बहुगुणी 06/11/2014 - 23:42
पण हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे. हा अर्थ अभिप्रेत असेल तर interesting germ आहे! (फक्त तो तसा कवितेत मात्र उतरला नाहीये...)
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...

घेऊन जा

सह्यमित्र ·

लिहुन जा प्रेषक, (अ)सह्यमित्र, लक्ष रचनेत,पहिल्याच फटक्यात फड..मारला मी, पाहून जा || एकं'दरीत, चांगल्या शब्दात मनातल्या मनात, वाचुन जा || उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात चांगल्या पाण्यात, धुऊन जा || काव्य जातीत, शब्द मातीत कुंथा-कुंथीत, चाऊन जा || काव्यरस: शृं(नाही वाटलं)गार :-/ लेखनविषय:: प्रेम की काव्य??? :p

एस 31/10/2014 - 18:21
कविता आणि त्यातले अल्पाक्षरत्व आवडले.

लिहुन जा प्रेषक, (अ)सह्यमित्र, लक्ष रचनेत,पहिल्याच फटक्यात फड..मारला मी, पाहून जा || एकं'दरीत, चांगल्या शब्दात मनातल्या मनात, वाचुन जा || उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात चांगल्या पाण्यात, धुऊन जा || काव्य जातीत, शब्द मातीत कुंथा-कुंथीत, चाऊन जा || काव्यरस: शृं(नाही वाटलं)गार :-/ लेखनविषय:: प्रेम की काव्य??? :p

एस 31/10/2014 - 18:21
कविता आणि त्यातले अल्पाक्षरत्व आवडले.
गंध मातीत, पहिल्या सरीत भिजल्या रानात, घेऊन जा || श्रावणसरीत, रंगल्या नभात सोनेरी उन्हात, घेऊन जा || साजणवेळात, भिजल्या क्षणात रंगल्या गाण्यात, घेऊन जा || चिंब रातीत, मंद ज्योतीत धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी