मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

राघव ·

प्रचेतस 28/03/2019 - 08:46
क्या बात.....!!! खूपच जबरदस्त. दिलेरखानाने सुलतानढवा केला हे मात्र काहीसे अनुचित वाटते. सुलतानढवा म्हणजे अचानक केलेला निकराचा हल्ला. तसा दिलेरखानाने केल्याचे आढळत नाही. पुरंदराच्या माचीची तटबंदी जेव्हा खानाच्या तोफांनी उद्धवस्त झाली त्यानंतरच मुघल सैन्य आत शिरु शकले. चुभूदेघे. लॉर्ड ऑफ द रिंग्स मधलं हेल्म्स डीपचं युद्ध पाहून मला नेहमीच पुरंदरच्या युद्धाची आठवण येते. अर्थात ते मात्र आभासी, पुरंदरचं युद्ध मात्र खरंखुरं, वास्तवातलं.

In reply to by प्रचेतस

राघव 29/03/2019 - 10:40
धन्यवाद! बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या ग्रंथात सुलतानढवा असाच उल्लेख आढळला. बुरूज [बहुदा पांढरा] उडाल्यानंतर खिंडार पडल्यावर मावळ्यांची घालमेल झाली. त्यानंतर निकराचा हल्ला म्हणून मुख्य दरवाज्यावरून सुलतानढवा करण्यात आला. त्यावेळी दरवाजे उघडून मुरारबाजी आणि ७०० मावळे प्रतिकाराला बाहेर पडले. खानाचा निरोप आल्यावर कृद्ध झालेले मुरारबाजी आपल्या मावळ्यांसह सरळ गड उतरून दिलेरखानावर चाल करून गेले. असा प्रकार थोड्या आधी सिंहगडावर वेढा असतांना तेथील किल्लेदाराने यशस्वी केलेला होता. त्याचा संदर्भ लक्षात ठेवून योजनापूर्वकही हा हल्ला मुरारबाजींनी केलेला असू शकतो, पण त्यात ते स्वतः पडले. पण मुरारबाजींवर जास्त माहिती मिळत नाही. त्रोटक माहिती मिळाली ती अशी - मूळ गाव:- किंजळोली, तालुका:- महाडकर. घराणं:- महाडकर, देशपांडे ही बहुदा त्यांना/त्यांच्या वडिलांना मिळालेली पदवी असावी. वडील आदिलशहाच्या चाकरीत होते. मुले पाच, त्यात मुरारबाजी थोरले. ते चंद्रराव मोर्‍यांच्या चाकरीत होते. जावळी पडल्यावर महाराजांस सामिल झाले. बाकी काहीच माहिती, उल्लेख मिळत नाहीत. एकदम पुरंदराच्या लढाईचाच उल्लेख मिळतो. आपणांस काही अधिक माहिती असल्यास जरूर सांगावे. एवढी जबरदस्त तलवार फक्त किल्लेदार म्हणूनच राहिली असेल असे वाटत नाही. असो.

In reply to by राघव

प्रचेतस 29/03/2019 - 11:14
आताच सभासद बखर चाळली असता सुलतानढव्याचा पुढिलप्रमाणे उल्लेख आढळला. ऐसे म्हणून दुसरें दिवशीं दिलेरखान मिरजाराजियाच्या भेटींस आला आणि बोलूं लागला की "उगीच कायें म्हणून बैसलेत? गोटाजवळ कोंढाणा व पुरंधर हे दोन किल्ले आहेत. पुरंधरास आपण सुलतानढवा करिंतो आणि गड घेतो. तुम्हीं कोंढाणा गड घेणे. गड घेत चाललां म्हणजे शिवाजी येईल. धन्स. तुमच्या लेखनामुळे मजकडील माहितीही सुधारली गेली. बाकी सभासद बखरीत मुरार बाजी परभू असाच उल्लेख आढळतो. देशपांडे हे तर पदनाम नक्कीच.

प्रचेतस 28/03/2019 - 08:46
क्या बात.....!!! खूपच जबरदस्त. दिलेरखानाने सुलतानढवा केला हे मात्र काहीसे अनुचित वाटते. सुलतानढवा म्हणजे अचानक केलेला निकराचा हल्ला. तसा दिलेरखानाने केल्याचे आढळत नाही. पुरंदराच्या माचीची तटबंदी जेव्हा खानाच्या तोफांनी उद्धवस्त झाली त्यानंतरच मुघल सैन्य आत शिरु शकले. चुभूदेघे. लॉर्ड ऑफ द रिंग्स मधलं हेल्म्स डीपचं युद्ध पाहून मला नेहमीच पुरंदरच्या युद्धाची आठवण येते. अर्थात ते मात्र आभासी, पुरंदरचं युद्ध मात्र खरंखुरं, वास्तवातलं.

In reply to by प्रचेतस

राघव 29/03/2019 - 10:40
धन्यवाद! बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या ग्रंथात सुलतानढवा असाच उल्लेख आढळला. बुरूज [बहुदा पांढरा] उडाल्यानंतर खिंडार पडल्यावर मावळ्यांची घालमेल झाली. त्यानंतर निकराचा हल्ला म्हणून मुख्य दरवाज्यावरून सुलतानढवा करण्यात आला. त्यावेळी दरवाजे उघडून मुरारबाजी आणि ७०० मावळे प्रतिकाराला बाहेर पडले. खानाचा निरोप आल्यावर कृद्ध झालेले मुरारबाजी आपल्या मावळ्यांसह सरळ गड उतरून दिलेरखानावर चाल करून गेले. असा प्रकार थोड्या आधी सिंहगडावर वेढा असतांना तेथील किल्लेदाराने यशस्वी केलेला होता. त्याचा संदर्भ लक्षात ठेवून योजनापूर्वकही हा हल्ला मुरारबाजींनी केलेला असू शकतो, पण त्यात ते स्वतः पडले. पण मुरारबाजींवर जास्त माहिती मिळत नाही. त्रोटक माहिती मिळाली ती अशी - मूळ गाव:- किंजळोली, तालुका:- महाडकर. घराणं:- महाडकर, देशपांडे ही बहुदा त्यांना/त्यांच्या वडिलांना मिळालेली पदवी असावी. वडील आदिलशहाच्या चाकरीत होते. मुले पाच, त्यात मुरारबाजी थोरले. ते चंद्रराव मोर्‍यांच्या चाकरीत होते. जावळी पडल्यावर महाराजांस सामिल झाले. बाकी काहीच माहिती, उल्लेख मिळत नाहीत. एकदम पुरंदराच्या लढाईचाच उल्लेख मिळतो. आपणांस काही अधिक माहिती असल्यास जरूर सांगावे. एवढी जबरदस्त तलवार फक्त किल्लेदार म्हणूनच राहिली असेल असे वाटत नाही. असो.

In reply to by राघव

प्रचेतस 29/03/2019 - 11:14
आताच सभासद बखर चाळली असता सुलतानढव्याचा पुढिलप्रमाणे उल्लेख आढळला. ऐसे म्हणून दुसरें दिवशीं दिलेरखान मिरजाराजियाच्या भेटींस आला आणि बोलूं लागला की "उगीच कायें म्हणून बैसलेत? गोटाजवळ कोंढाणा व पुरंधर हे दोन किल्ले आहेत. पुरंधरास आपण सुलतानढवा करिंतो आणि गड घेतो. तुम्हीं कोंढाणा गड घेणे. गड घेत चाललां म्हणजे शिवाजी येईल. धन्स. तुमच्या लेखनामुळे मजकडील माहितीही सुधारली गेली. बाकी सभासद बखरीत मुरार बाजी परभू असाच उल्लेख आढळतो. देशपांडे हे तर पदनाम नक्कीच.
मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं..

अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल

खिलजि ·

खिलजि 07/05/2018 - 16:22
कधी कधी वाईट वाटतं जणू अश्रूही स्वस्त होतात पण दुर्लक्ष करता तिथे दिवस कसे मस्त जातात मला माहित आहे मी प्रतिभेशी घटस्फोट घेतला आहे उरावर नाचू नका माझ्या मी माझाच कडेलोट केला आहे तो छिन्नविछिन्न देह आणि त्याचे झालेले तुकडे अजूनही तिथेच असतील विखुरलेले नका जुळवू परत त्यांना आता ते निखारे कधीच आहेत विझलेले चित्कार उठतो मनात नेहेमी तेव्हा दग्धभू धोरण स्वीकारतो मीच स्वतःला तेव्हा एक " भ्याड पळपुटा" समजतो तो का येतो ( प्रतिसाद ) कुणाचा ? कुठून येतो ते देव जाणे मी मात्र तीळतीळ तुटतो करतो नको ती जहाल कवने मला तुलाही दुखवायचं नाही आहे कारण तुझ्यात ती मूर्तिमंत प्रतिभा आहे मी एक सामान्य कल्पना धारक बोल फक्त एकदा , फक्त एकदा " तुझी मैत्री मान्य आहे " सोड ते पाश त्या जुन्या आठवणी इथे कुणीच अजरामर नसतो ना असतात कुणाच्या विखारी वाणी चल दोघेही पुन्हा मित्र होऊ , करू धमाल गाणी सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 07/05/2018 - 18:26
स्वागत आहे मित्रा इथे ... कसं काय चाललंय , बरं हाय ना . काय सिद्धेश्वर

खिलजि 07/05/2018 - 16:22
कधी कधी वाईट वाटतं जणू अश्रूही स्वस्त होतात पण दुर्लक्ष करता तिथे दिवस कसे मस्त जातात मला माहित आहे मी प्रतिभेशी घटस्फोट घेतला आहे उरावर नाचू नका माझ्या मी माझाच कडेलोट केला आहे तो छिन्नविछिन्न देह आणि त्याचे झालेले तुकडे अजूनही तिथेच असतील विखुरलेले नका जुळवू परत त्यांना आता ते निखारे कधीच आहेत विझलेले चित्कार उठतो मनात नेहेमी तेव्हा दग्धभू धोरण स्वीकारतो मीच स्वतःला तेव्हा एक " भ्याड पळपुटा" समजतो तो का येतो ( प्रतिसाद ) कुणाचा ? कुठून येतो ते देव जाणे मी मात्र तीळतीळ तुटतो करतो नको ती जहाल कवने मला तुलाही दुखवायचं नाही आहे कारण तुझ्यात ती मूर्तिमंत प्रतिभा आहे मी एक सामान्य कल्पना धारक बोल फक्त एकदा , फक्त एकदा " तुझी मैत्री मान्य आहे " सोड ते पाश त्या जुन्या आठवणी इथे कुणीच अजरामर नसतो ना असतात कुणाच्या विखारी वाणी चल दोघेही पुन्हा मित्र होऊ , करू धमाल गाणी सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 07/05/2018 - 18:26
स्वागत आहे मित्रा इथे ... कसं काय चाललंय , बरं हाय ना . काय सिद्धेश्वर
मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि स्वतःच्या बुडाचीच आग होईल अस्साच जळत राहिलास तर जाताना पाणी पण महाग होईल काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे हताश होऊ नको इतक्यात कि पाठीला बाक येईल कवन जरा नीट कर नाहीतर प्रतिभेला डाग येईल विझलेयत निखारे कधीच , लाव्हाहि निद्रिस्त तो नको फुंकर मारू आता जळून सारे राख होईल मारू नको टिचकी कधी इशाराही नको मजला मी सुखात या जागी जरी असे मी एकला आशा करतो काव्यदेवते आता तरी त्याला जाग येईल मित्रा हे नाही समजलं जर तुला

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

खिलजि ·

खिलजि 02/05/2018 - 13:00
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 02/05/2018 - 13:00
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

"मोदी" हे फक्त आडनाव आहे

खिलजि ·

manguu@mail.com 19/02/2018 - 22:57
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared. Asked him the reason for his sorry state of affairs Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child Am I crying ?

कलंत्री 21/02/2018 - 08:54
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे. सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.

In reply to by कलंत्री

अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..

manguu@mail.com 19/02/2018 - 22:57
Narendra Modi was crying in private. From nowhere Mahatma Gandhi appeared. Asked him the reason for his sorry state of affairs Modi crying nonstop , confessed that all these new age Modis are spoiling his Surname Mahatma was unperturbed. Said Look at me my dear child Am I crying ?

कलंत्री 21/02/2018 - 08:54
DSK चा सध्या जो काही विषय चालला आहे त्यावर मटा मध्ये संपादकिय टिपण्णी आली की DSK मूळे महाराष्ट्रीयन उद्योजक बदनाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी / गांधी बदनाम होत असतील तर काय चूकीचे आहे. सध्या आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्ट अशी स्थिती आहे.

In reply to by कलंत्री

अजून राज्/उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही का? 'मराठी माणसाला 'पद्धतशीरपणे' डावलले जात आहे ...मोदी पळाला पण सावंत अडकला..' टाईपची विधाने..
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत सर्व साले एकजात बरबटलेले म्हणूनच सुधारायला वाव आहे वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे कोण म्हणतं , आता काही शक्य नाही अरे , " मोदी " हे फक्त आडनाव आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

Foolपाखरा

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मिका तुझी कविता छानच आहे, वाचताक्षणीच आवडली होती... पण ते शोना वगेरे वाचल आणि मग हात शिवशीवायला लागले. पैजारबुवा,

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मिका तुझी कविता छानच आहे, वाचताक्षणीच आवडली होती... पण ते शोना वगेरे वाचल आणि मग हात शिवशीवायला लागले. पैजारबुवा,
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे?

शिवस्तुती

अरूण गंगाधर कोर्डे ·
आदिदेव महादेव नटभैरव नटरंग करी तांडव आंदोलन होई भयकंपन नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन भावभोळा शिवशंकर होई वरदायक देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक

हे फक्त माणसातच !

शिव कन्या ·

एस 07/04/2017 - 19:36
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.

एस 07/04/2017 - 19:36
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

स्पेशल महापुरूष

परशु सोंडगे ·
आता आता कुठं तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष एका एका जातीचा एक एक स्पशेल महापुरूष मग अपोआपचं वाटले गेली रंग, तळी, डोंगर नदया ,गाव नि गल्ल्या बोळी,मोहल्ले कॅलेडरवरल्या तारखासुध्दा सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने जो तो विणत गेला आपल्याच जातीचं कोष गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत माणूसजाती जातीच्या कशाल्याशा गर्वानं फुगून फुटू लागली सा-यांचीचं छाताडं.

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे