मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भिकारी

शार्दुल_हातोळकर ·

In reply to by चांदणे संदीप

शालेय वयात दोन-तीन भिकारी अतिशय दयनिय अवस्थेत नेहमी पाहण्यात यायचे. उनाड पोरे आणि मोकाट कुत्रे त्यांना त्रास द्यायचे. मोठी माणसेही भिकाऱ्यांच्या स्थितीचा विचार न करता त्यांना हाकलुन देण्यातच धन्यता मानायची. ते पाहुन वाटायचे कि यांना कोणी नातेवाईक का नसतील? यांच्या घरच्यांनी यांना का सोडले असेल? ते विदारक चित्र मनात घर करुन राहिले आहे. त्यांचे वर्णन प्रातिनिधिक स्वरुपात इथे कवितेतुन मांडले आहे.

संवेदनशील मनाचा माणूस अन् बुद्धीधीनिष्ठ असे उपेक्षितांचे, दुर्लक्षितांचे आयुष्य समजून घेऊ शकते.त्यांच्या व्यथा शब्दबद्ध करु शकते !

वेल्लाभट Tue, 12/06/2016 - 10:24
अतिशय टोचून जाणारी कविता. सुरेख लय असणारी. शेवटची ओळ वाचून का कोण जाणे, संगीत दाते (अरुण दाते यांचा पुत्र) ची काही दिवसांपूर्वी बघितलेली बातमी वाचली. फार वाईट वाटलं होतं, अर्थात पडद्यामागचं आपल्याला कळत नाही, पण पडद्यावरचं चित्र मात्र विषण्ण करून जातं.

प्रचेतस, संदीपभाऊ, आत्मबंध, पैजारबुवा, बाजीप्रभू, कमा, यशोताई, गौरी, एस, ज्योति अलवनि, रातराणी, पैसा, वेल्लाभट, किसनदा, आपणा सर्वांचे मनापासुन आभार ! __/\__

In reply to by चांदणे संदीप

शालेय वयात दोन-तीन भिकारी अतिशय दयनिय अवस्थेत नेहमी पाहण्यात यायचे. उनाड पोरे आणि मोकाट कुत्रे त्यांना त्रास द्यायचे. मोठी माणसेही भिकाऱ्यांच्या स्थितीचा विचार न करता त्यांना हाकलुन देण्यातच धन्यता मानायची. ते पाहुन वाटायचे कि यांना कोणी नातेवाईक का नसतील? यांच्या घरच्यांनी यांना का सोडले असेल? ते विदारक चित्र मनात घर करुन राहिले आहे. त्यांचे वर्णन प्रातिनिधिक स्वरुपात इथे कवितेतुन मांडले आहे.

संवेदनशील मनाचा माणूस अन् बुद्धीधीनिष्ठ असे उपेक्षितांचे, दुर्लक्षितांचे आयुष्य समजून घेऊ शकते.त्यांच्या व्यथा शब्दबद्ध करु शकते !

वेल्लाभट Tue, 12/06/2016 - 10:24
अतिशय टोचून जाणारी कविता. सुरेख लय असणारी. शेवटची ओळ वाचून का कोण जाणे, संगीत दाते (अरुण दाते यांचा पुत्र) ची काही दिवसांपूर्वी बघितलेली बातमी वाचली. फार वाईट वाटलं होतं, अर्थात पडद्यामागचं आपल्याला कळत नाही, पण पडद्यावरचं चित्र मात्र विषण्ण करून जातं.

प्रचेतस, संदीपभाऊ, आत्मबंध, पैजारबुवा, बाजीप्रभू, कमा, यशोताई, गौरी, एस, ज्योति अलवनि, रातराणी, पैसा, वेल्लाभट, किसनदा, आपणा सर्वांचे मनापासुन आभार ! __/\__
लेखनविषय:
असे एक वेडा तिथे तो भिकारी भुकेच्या आकांती जगाला पुकारी तमा न तयाला उन्हा-पावसाची दिसे भुक डोळी किती त्या दिसाची नसे आप्त कोणी तया पामराला जीवा साथ द्याया कुणी न घराला थकुनी कधीचा फिरे तो अभागी कुठे श्वान वेडे तयापाठी लागी अधु पाय त्याचा अधु लोचनेही नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही करुणा जगाची कुठे आज गेली दशा मानवाची खुलेआम झाली दिले हाकलोनी जया अन्न मागी अखेरी उपाशी बसे एक जागी आगीने भुकेच्या जणु अर्धमेला म्हणे तुच देवा पाहा लेकराला किती लोक आले किती लोक गेले तया पाहताही किती थेट गेले कुणी एक आला दिली त्यास नाणी दुवा देई त्याला अधु त्या हातानी असे वंचिताचे कि ते संचिताचे जिणे हे नश

वास्तव

विशाल कुलकर्णी ·

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!

भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!

भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,
लेखनविषय:
काव्यरस
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

कसा फुलताना दिसू?

चांदणे संदीप ·

खुप अर्थपुर्ण आहे कविता.... आवडली.... फक्त तिसऱ्या कडव्यात "चिरत मला गेलेली" ऐवजी "मला चिरत गेलेली" असे मी वाचुन पाहिले तर ते अधिक छान वाटले.... बाकी उत्तमच आहे....

चांदणे संदीप Sat, 11/19/2016 - 11:12
पैजारबुवा, शार्दूल, कमा, बुवा, वल्ली, जव्हेरभाऊ, भाग्यश्री, प्राची अश्विनी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!! Sandy

यशोधरा Sat, 11/19/2016 - 11:30
पहिली ३ कडवी आवडली. शेवटच्या कडव्यात तुला मिळालेला कोरा, चकाकणारा आईना.. असे करुन पाहिले. तो वगैरे फिलर्स वापरायची मग गरज लागणार नाही असे वाटते. चुभू.

नाखु Mon, 11/21/2016 - 08:59
शेवटचा आईना तर एक्दम जबराट आहे. आईना का बाईना वाचल्या बिगर राहिना वाला नाखु

खुप अर्थपुर्ण आहे कविता.... आवडली.... फक्त तिसऱ्या कडव्यात "चिरत मला गेलेली" ऐवजी "मला चिरत गेलेली" असे मी वाचुन पाहिले तर ते अधिक छान वाटले.... बाकी उत्तमच आहे....

चांदणे संदीप Sat, 11/19/2016 - 11:12
पैजारबुवा, शार्दूल, कमा, बुवा, वल्ली, जव्हेरभाऊ, भाग्यश्री, प्राची अश्विनी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!! Sandy

यशोधरा Sat, 11/19/2016 - 11:30
पहिली ३ कडवी आवडली. शेवटच्या कडव्यात तुला मिळालेला कोरा, चकाकणारा आईना.. असे करुन पाहिले. तो वगैरे फिलर्स वापरायची मग गरज लागणार नाही असे वाटते. चुभू.

नाखु Mon, 11/21/2016 - 08:59
शेवटचा आईना तर एक्दम जबराट आहे. आईना का बाईना वाचल्या बिगर राहिना वाला नाखु
लेखनविषय:
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

जरा जपून

Bhagyashri satish vasane ·

एस गुरुवार, 11/03/2016 - 22:51
कविता आवडली. साठोत्तरी मराठी कवितेतील महत्त्वाच्या बदलांचा सांगोपांग आढावा घेता आपल्या नजरेस येते ती छंदोबद्धतेपासून मराठी कवितेने घेतलेली फारकत. कवितेतील शब्दबंबाळ जडशीळपणा जाऊन रोजच्या व्यवहारातील सरळसोपे शब्द कवितेत सररास आढळू लागले. यामुळे मराठी कविता अधिक आशयगर्भ झाली की नाही हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. पण एक निःसंशय मान्य करायला हरकत नसावी की, होत असलेले बदल मराठी कवितेला सामान्यजनांच्या अधिक जवळ घेऊन जाऊ लागले. मराठी कवितेचा साचा, आणि आशय, हे वरवरचे बदल अधिक दृश्यमान असले तरी मूळ फरक हा कवितेच्या विषयपटलाच्या वैविध्याच्या विस्तारण्यात घडून येत होता. आता-आतापर्यंत अस्पर्श्य असे समाजस्तरांचे हुंकार मराठी कवितेच्या क्षितिजांवर धडका देऊ लागले. सत्तरच्या दशकांतल्या राजकीय घडामोडींची त्यात भर पडली. नवीन आदर्श, नव्या संकल्पना या सर्वांत भर टाकतच होत्या. पुढे नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी कवितेची सैरभैर मनःस्थिती तितक्याच हळुवार ताकदीनं रेखाटली गेली. एकविसाव्या शतकात सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा प्रभाव, जोडीला आलेली आर्थिक सुबत्ता आणि खुणावू लागलेली जागतिक क्षितिजे मराठी कवितेला नवीन आयाम देत आहे. वरील कवितेत या सर्व साहित्यप्रवासाचं प्रतिबिंब फार ठळकपणे उमटलेलं दिसून येतं. धन्यवाद! पुलेशु.

In reply to by एस

संदीप डांगे गुरुवार, 11/03/2016 - 23:08
इतक्या सुंदर भावस्पर्शी कवितेचं इतकं ***/*/** परीक्षण! भाग्यश्रीताई, खूप सुंदर कविता, अजून लिहा, मला वाचायला आवडते. अगदी अजय मनातले शब्द कोणीतरी कागदावर, अक्च्युअली स्क्रीनवर उमटवत आहे की काय असे वाटते, मी रोज तुमच्या कवितेची वाट पाहतो, *** स्टारच्या ठिकानि कोणते शब्द वापरायचे त्याबद्दल गोंधळ आहे, कोणतेही असंसादिय शब्द अपेक्षित नाहीत ***

In reply to by एस

पैसा गुरुवार, 11/03/2016 - 23:11
कवितेत व्यक्त झालेला व्यामिश्र जाणिवांचा प्रगल्भ आविष्कार तुमच्या लेखणीतून किंचितसा अभिव्यक्त झाला आहे. समीक्षकी प्रथेनुसार या रसग्रहणास ठीऽक आहे अशी आमच्या लेखणीस देणे शक्य तेवढी उत्तम श्रेणी देत आहे. पुरशु -कोणतरी भावे

स्रुजा गुरुवार, 11/03/2016 - 23:14
अतिशय भाव- विभोर कविता ! मनसे पासुन (कधी मानसे आपला रंग बदलतात) ते मिपा वरच्या उडालेल्या धाग्यांपर्यंत ( वाचा नकळत धागे तुटून जातात...!) खुप मोठा अवकाश कवितेने लीलया साकार केला आहे . वाह वाह !! किती आशयगर्भ कविता आहे ! आपलेच भाव खातात हे तर त्रिकालाबाधित सत्य सहजी मांडलं आहे. ही कविता मिपाच्या रत्नांमध्ये आलीये .. जे कोणी ओळखणार नाहीते हिचं मुल्यं त्यांनी खंजिर खुपसलाय असं समजावं.

नाखु Fri, 11/04/2016 - 08:59
साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळाची आग्रही विनंती मान्य केल्याबद्दल एस भाऊंचे अभिनंदन आणि जाहीर आभार. कार्यकर्ता अखिल मिपा साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळ

कपिलमुनी Mon, 11/07/2016 - 13:29
टंकताना जरा जपून टंकावा , प्रतिसादही अर्थ बदलतात ! ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी आयडी रंग बदलतात

In reply to by मोदक

नाखु Mon, 11/07/2016 - 15:14
मिपाकरांना (लेखन मात्र) मिपाकरांना (वाचनमात्र) मिपाकरांना (प्रतिसादमात्र) मिपाकरांना (धुळवड वाचून गलितगात्र) आपल्याला अपेक्षीत परिणामांसाठी वरील चौघांना मिपाचे सदस्यत्व देऊन किमान १०० धागे वाचण्यास द्यावेत्,त्या नंतर बघू काय शिल्लक राहील ते. शिलकीतला वाचकांचीच पत्रेवाला वाचक नाखु

पी. के. Mon, 11/07/2016 - 15:53
जे न देखे रवी...तर आपण कशाला बघायचं म्हणून या विभागाकडे न बघणारा म्या आज चुकून तुमची कविता वाचली आणि वाचताच राहिलो. एका दमात तुमच्या सर्व कविता वाचून काढल्या. वा वा वा.. क्या बात... क्या बात... क्या बात... कसं सुचत हे ताई तुम्हाला? जिते राहो... लिहिते राहो...

एस गुरुवार, 11/03/2016 - 22:51
कविता आवडली. साठोत्तरी मराठी कवितेतील महत्त्वाच्या बदलांचा सांगोपांग आढावा घेता आपल्या नजरेस येते ती छंदोबद्धतेपासून मराठी कवितेने घेतलेली फारकत. कवितेतील शब्दबंबाळ जडशीळपणा जाऊन रोजच्या व्यवहारातील सरळसोपे शब्द कवितेत सररास आढळू लागले. यामुळे मराठी कविता अधिक आशयगर्भ झाली की नाही हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. पण एक निःसंशय मान्य करायला हरकत नसावी की, होत असलेले बदल मराठी कवितेला सामान्यजनांच्या अधिक जवळ घेऊन जाऊ लागले. मराठी कवितेचा साचा, आणि आशय, हे वरवरचे बदल अधिक दृश्यमान असले तरी मूळ फरक हा कवितेच्या विषयपटलाच्या वैविध्याच्या विस्तारण्यात घडून येत होता. आता-आतापर्यंत अस्पर्श्य असे समाजस्तरांचे हुंकार मराठी कवितेच्या क्षितिजांवर धडका देऊ लागले. सत्तरच्या दशकांतल्या राजकीय घडामोडींची त्यात भर पडली. नवीन आदर्श, नव्या संकल्पना या सर्वांत भर टाकतच होत्या. पुढे नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी कवितेची सैरभैर मनःस्थिती तितक्याच हळुवार ताकदीनं रेखाटली गेली. एकविसाव्या शतकात सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा प्रभाव, जोडीला आलेली आर्थिक सुबत्ता आणि खुणावू लागलेली जागतिक क्षितिजे मराठी कवितेला नवीन आयाम देत आहे. वरील कवितेत या सर्व साहित्यप्रवासाचं प्रतिबिंब फार ठळकपणे उमटलेलं दिसून येतं. धन्यवाद! पुलेशु.

In reply to by एस

संदीप डांगे गुरुवार, 11/03/2016 - 23:08
इतक्या सुंदर भावस्पर्शी कवितेचं इतकं ***/*/** परीक्षण! भाग्यश्रीताई, खूप सुंदर कविता, अजून लिहा, मला वाचायला आवडते. अगदी अजय मनातले शब्द कोणीतरी कागदावर, अक्च्युअली स्क्रीनवर उमटवत आहे की काय असे वाटते, मी रोज तुमच्या कवितेची वाट पाहतो, *** स्टारच्या ठिकानि कोणते शब्द वापरायचे त्याबद्दल गोंधळ आहे, कोणतेही असंसादिय शब्द अपेक्षित नाहीत ***

In reply to by एस

पैसा गुरुवार, 11/03/2016 - 23:11
कवितेत व्यक्त झालेला व्यामिश्र जाणिवांचा प्रगल्भ आविष्कार तुमच्या लेखणीतून किंचितसा अभिव्यक्त झाला आहे. समीक्षकी प्रथेनुसार या रसग्रहणास ठीऽक आहे अशी आमच्या लेखणीस देणे शक्य तेवढी उत्तम श्रेणी देत आहे. पुरशु -कोणतरी भावे

स्रुजा गुरुवार, 11/03/2016 - 23:14
अतिशय भाव- विभोर कविता ! मनसे पासुन (कधी मानसे आपला रंग बदलतात) ते मिपा वरच्या उडालेल्या धाग्यांपर्यंत ( वाचा नकळत धागे तुटून जातात...!) खुप मोठा अवकाश कवितेने लीलया साकार केला आहे . वाह वाह !! किती आशयगर्भ कविता आहे ! आपलेच भाव खातात हे तर त्रिकालाबाधित सत्य सहजी मांडलं आहे. ही कविता मिपाच्या रत्नांमध्ये आलीये .. जे कोणी ओळखणार नाहीते हिचं मुल्यं त्यांनी खंजिर खुपसलाय असं समजावं.

नाखु Fri, 11/04/2016 - 08:59
साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळाची आग्रही विनंती मान्य केल्याबद्दल एस भाऊंचे अभिनंदन आणि जाहीर आभार. कार्यकर्ता अखिल मिपा साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळ

कपिलमुनी Mon, 11/07/2016 - 13:29
टंकताना जरा जपून टंकावा , प्रतिसादही अर्थ बदलतात ! ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी आयडी रंग बदलतात

In reply to by मोदक

नाखु Mon, 11/07/2016 - 15:14
मिपाकरांना (लेखन मात्र) मिपाकरांना (वाचनमात्र) मिपाकरांना (प्रतिसादमात्र) मिपाकरांना (धुळवड वाचून गलितगात्र) आपल्याला अपेक्षीत परिणामांसाठी वरील चौघांना मिपाचे सदस्यत्व देऊन किमान १०० धागे वाचण्यास द्यावेत्,त्या नंतर बघू काय शिल्लक राहील ते. शिलकीतला वाचकांचीच पत्रेवाला वाचक नाखु

पी. के. Mon, 11/07/2016 - 15:53
जे न देखे रवी...तर आपण कशाला बघायचं म्हणून या विभागाकडे न बघणारा म्या आज चुकून तुमची कविता वाचली आणि वाचताच राहिलो. एका दमात तुमच्या सर्व कविता वाचून काढल्या. वा वा वा.. क्या बात... क्या बात... क्या बात... कसं सुचत हे ताई तुम्हाला? जिते राहो... लिहिते राहो...
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

(शीर्षक सुचले नाही )

कवि मानव ·

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 18:28
धन्यवाद...Sandy आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता) आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

In reply to by आतिवास

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 16:43
धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कवि मानव गुरुवार, 11/03/2016 - 18:28
धन्यवाद...Sandy आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता) आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!

चांदणे संदीप गुरुवार, 11/03/2016 - 17:38
अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!

आयुष्य

Bhagyashri satish vasane ·

मराठी कथालेखक Mon, 11/07/2016 - 12:51
प्रयत्न चांगला आहे पण शेवटच्या दोन ओळी नीट कळत नाहीत. म्हणजे मनावरुन एकदम पोटापर्यंत कशी काय गेली कविता ?
तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

मराठी कथालेखक Mon, 11/07/2016 - 12:51
प्रयत्न चांगला आहे पण शेवटच्या दोन ओळी नीट कळत नाहीत. म्हणजे मनावरुन एकदम पोटापर्यंत कशी काय गेली कविता ?
तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!
लेखनविषय:
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा ·

सतिश गावडे Sun, 10/23/2016 - 08:31
तुमच्या काव्याच्या शिर्षकात दोन चुका आहेत.
"स्व"....
१. स्व ला अवतरणांची गरज नसते. २. स्व हे फक्त एक टींब असते. चार नाही. :प तुम्ही जी कविता लिहीली आहे ती खोट्या स्व बद्दल आहे.

सतिश गावडे Sun, 10/23/2016 - 08:31
तुमच्या काव्याच्या शिर्षकात दोन चुका आहेत.
"स्व"....
१. स्व ला अवतरणांची गरज नसते. २. स्व हे फक्त एक टींब असते. चार नाही. :प तुम्ही जी कविता लिहीली आहे ती खोट्या स्व बद्दल आहे.
लेखनविषय:
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

मी स्त्रीशक्ती

माहीराज ·

कवि मानव Sun, 10/09/2016 - 22:58
@माहिराज कविता छान झाली आहे.... तुमची कविता मी केलीली एक जुनी कविता आठवली प्रकाशित करतो..... पण खूपच छान

कवि मानव Sun, 10/09/2016 - 22:58
@माहिराज कविता छान झाली आहे.... तुमची कविता मी केलीली एक जुनी कविता आठवली प्रकाशित करतो..... पण खूपच छान
लेखनविषय:
काव्यरस
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...

श्रद्धांजली

निनाव ·
लेखनविषय:
काव्यरस
श्रद्धांजली लागावी कशी झोप आम्हा आत्ता कळले जेंव्हा - सरहद्दी वर वाहिले रक्त ते , आमुच्या शांत झोपे साठी होते! हसावे आम्ही कसे आत्ता, झालात तुम्ही हसत हसत हुतात्मा दोषी वाटते आम्हा आज गाफ़ील चारित्र्य आमुचे होते ! उठू आम्ही सर्व आत्ता लढू आम्ही वैरास बांधू आम्ही हा देश ऐसा पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !

मी एकटी ....

राजेंद्र देवी ·
मी एकटी .... एल तीरावर मी एकटी पैलतीर त्याला नाही समोर पसरला अथांग दर्या साजणाचा पत्ता नाही परतुनी आले सारे अजून तो आला नाही रात्रीचा चंद्र देतसे तो येईल याची ग्वाही रंग हळदीचा अन मेंदीचा अजून उतरला नाही स्वप्नांचे जहाज बुडाले साजणाचे तारू वाचले का नाही ? बघत बसते खुणा वाळूतल्या निरखीत असते लाटांनाही नकोत रत्ने मज सागरा का साजण माझा परत देत नाही ? राजेंद्र देवी