मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या ·
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

मनाचा एकांत - चिमण्या

शिव कन्या ·

In reply to by जव्हेरगंज

शिव कन्या 23/09/2016 - 09:08
तुम्ही प्रतिसादात पण सहज फोटो चिकटवता! या मिपावर आमची तीच एक अडचण! केवळ फोटो [लै प्रयत्न करून पन[] चिकटवता येत नाहीत, म्हणून बरेच लेखन होत नाही! आता 'मिपावर फोटो कसा लावायचा' याची लिंक नका देऊ.... झाल्या सगळ्या लिंका लिंकून ! कै नै होत ! :(

नाखु 28/09/2016 - 10:19
कवीता (अर्थ) भरारी मोठ्ठी! चिच्चिवाटीतला नाखु

मदनबाण 29/09/2016 - 06:04

In reply to by जव्हेरगंज

शिव कन्या 23/09/2016 - 09:08
तुम्ही प्रतिसादात पण सहज फोटो चिकटवता! या मिपावर आमची तीच एक अडचण! केवळ फोटो [लै प्रयत्न करून पन[] चिकटवता येत नाहीत, म्हणून बरेच लेखन होत नाही! आता 'मिपावर फोटो कसा लावायचा' याची लिंक नका देऊ.... झाल्या सगळ्या लिंका लिंकून ! कै नै होत ! :(

नाखु 28/09/2016 - 10:19
कवीता (अर्थ) भरारी मोठ्ठी! चिच्चिवाटीतला नाखु

मदनबाण 29/09/2016 - 06:04
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या ·

प्रभास 17/09/2016 - 10:50
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...

प्रभास 17/09/2016 - 10:50
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

शिव कन्या ·

प्रभास 14/09/2016 - 00:26
माफ करा... पण तुमच्या ज्या अत्युत्तम रचना मी वाचल्या आहेत... त्यापासून थोडी फारकत झालेली वाटतेय अलिकडे... असो... पण अर्थगर्भ तर आहेच... पण तुम्ही अत्यंत सुंदर कविता यापूर्वी दिलेल्या आहेत एवढेच सांगू वाटते... :)

In reply to by प्रभास

शिव कन्या 14/09/2016 - 19:33
ही तुमची कविता आज परत दोन तीन वेळा वाचली. काल मला थोडी आवडलेली नव्हती व त्याबाबत तसा अभिप्राय देखील व्यक्त केलेला होता. पण आज मात्र या काव्यातील काही गोष्टी अचानक भावल्या. असो. उत्तमोत्तम रचना देत आहात त्याबद्दल धन्यवाद! जुना मांत्रिक / विजय पुरोहित खरडफलकावरचा आपला संदेश मुद्दाम इथे चिकटवत आहे. कारण तुमच्या सारख्या गुणी वाचकाची दोन्ही मते तितक्याच खुशीने मान्य. :-)

In reply to by शिव कन्या

प्रभास 14/09/2016 - 20:20
हो खरंचय... आज परतपरत वाचल्यावर "अत्तराच्या डोळ्यांनी" खूप आवडलं मला... या अमूर्त रचनेचा अर्थ काय असे कुणी विचारले तर मला सांगता येणार नाही... पण कुठेतरी मनाला खरंच ते आवडलं जातं... का ते सांगता येत नाही... :)

प्रभास 14/09/2016 - 00:26
माफ करा... पण तुमच्या ज्या अत्युत्तम रचना मी वाचल्या आहेत... त्यापासून थोडी फारकत झालेली वाटतेय अलिकडे... असो... पण अर्थगर्भ तर आहेच... पण तुम्ही अत्यंत सुंदर कविता यापूर्वी दिलेल्या आहेत एवढेच सांगू वाटते... :)

In reply to by प्रभास

शिव कन्या 14/09/2016 - 19:33
ही तुमची कविता आज परत दोन तीन वेळा वाचली. काल मला थोडी आवडलेली नव्हती व त्याबाबत तसा अभिप्राय देखील व्यक्त केलेला होता. पण आज मात्र या काव्यातील काही गोष्टी अचानक भावल्या. असो. उत्तमोत्तम रचना देत आहात त्याबद्दल धन्यवाद! जुना मांत्रिक / विजय पुरोहित खरडफलकावरचा आपला संदेश मुद्दाम इथे चिकटवत आहे. कारण तुमच्या सारख्या गुणी वाचकाची दोन्ही मते तितक्याच खुशीने मान्य. :-)

In reply to by शिव कन्या

प्रभास 14/09/2016 - 20:20
हो खरंचय... आज परतपरत वाचल्यावर "अत्तराच्या डोळ्यांनी" खूप आवडलं मला... या अमूर्त रचनेचा अर्थ काय असे कुणी विचारले तर मला सांगता येणार नाही... पण कुठेतरी मनाला खरंच ते आवडलं जातं... का ते सांगता येत नाही... :)
cursor च्या सुईने inbox मधील पत्रे क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी हव्या त्या पत्राशी आल्यावर, अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत, blank page वर नजर खिळवून काय काय लिहून पाठवायचे परत याचे तासनतास जाळे विणतेच कि मन! . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी? शिवकन्या

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

शिव कन्या ·

रुपी 02/09/2016 - 23:45
छान आहे.. माझा एकांत जरा सध्या चांगला जातो यापेक्षा, पण बर्‍याच प्रमाणात हे खरे आहे. बाकी, रवा आणि खसखस यापेक्षा राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त असे माझे मत ;)

चलत मुसाफिर 03/09/2016 - 00:29
तसेच लाडू केले, साखर मिसळून, तर बरे नाही लागणार का? (एक पाक-अज्ञानी निरागस प्रश्न)

अंतरा आनंद 03/09/2016 - 08:21
फारच छान कविता. खरोखर आपण एकटं असताना वागण्यांचे गुंते मनात सोडवत असतो तेव्हा लक्षात येतं की अतिशय सुक्ष्म फरक असतो . :फार पुर्वी 'कगार' म्हणून एक मालिका लागायची. माणसाची परिस्थिती, वेळ या सगळ्याचा परिपां म्हणून घटना घडत असतात. यापैकी काही थोडंही बदललं तर एखादी आधी घटनाही भयानक स्वरूपाच्या अनेक शक्यता पोटात बाळगून असते; या थीमवर आधारीत. आपलेच विचार काही जनातल्या समजुतींवर तर काही मनाच्या समजुतींवर आधारित असतात. त्यातला फरक ओळखत रहाणं आणि आपलं एखादं वागणं हा कुठल्या विचारांचा परिपाक होता हे समीकरण सोडवण्यात तासन तास जातात.

जव्हेरगंज 03/09/2016 - 10:57
शीर्षक फक्त 'रवा आणि खसखस' एव्ढेच पाहीजे होत. सध्याच्या शीर्षकामुळे शेवटचा पंच हुक्लाय.

तिमा 03/09/2016 - 11:06
एकांतात असताना काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकांतात असताना लोकांचा कशाला विचार करायचा ? फक्त आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तिचा करायचा. म्हणजे लाडु आणि त्यातील बेदाणा वेगळा करायला कष्टही होणार नाहीत.

खवा आणि खरवस जेवणात एकत्र खायची मजा लुटताना बुभुक्षीत नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहतो मी ताटातला कणन कण तासनतास, . . . दुसरं काय असत हावरटपणा म्हणजे तरी! भीमपुत्र पैजारबुवा,

अभ्या.. 03/09/2016 - 13:29
गूळ आणि खसखस अकराच्या पटीत मोजायची शिक्षा भोगताना, दीनवाण्या नजरेने, हरवलेल्या वित्ताने, वेचत राहते मन लग्नाआधी आणि नंतरचे साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो अधिकमास म्हणजे तरी! अनारसे खाताना (दाताच्या कन्या) करणारा जावई

सतत 'जनमनातील साम्यभेद' शोधत राहिल्याने विचारांमध्ये परिपक्वता येते. हाही फायदाच आहे. मग त्याला शिक्षा का माना? शिक्षण मानूया की. (अर्थात शालेय शिक्षण ही सुद्धा एक शिक्षाच वाटायची, हिंदीत उगीच नाही त्याला 'शिक्षा' म्हणत).

रुपी 02/09/2016 - 23:45
छान आहे.. माझा एकांत जरा सध्या चांगला जातो यापेक्षा, पण बर्‍याच प्रमाणात हे खरे आहे. बाकी, रवा आणि खसखस यापेक्षा राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त असे माझे मत ;)

चलत मुसाफिर 03/09/2016 - 00:29
तसेच लाडू केले, साखर मिसळून, तर बरे नाही लागणार का? (एक पाक-अज्ञानी निरागस प्रश्न)

अंतरा आनंद 03/09/2016 - 08:21
फारच छान कविता. खरोखर आपण एकटं असताना वागण्यांचे गुंते मनात सोडवत असतो तेव्हा लक्षात येतं की अतिशय सुक्ष्म फरक असतो . :फार पुर्वी 'कगार' म्हणून एक मालिका लागायची. माणसाची परिस्थिती, वेळ या सगळ्याचा परिपां म्हणून घटना घडत असतात. यापैकी काही थोडंही बदललं तर एखादी आधी घटनाही भयानक स्वरूपाच्या अनेक शक्यता पोटात बाळगून असते; या थीमवर आधारीत. आपलेच विचार काही जनातल्या समजुतींवर तर काही मनाच्या समजुतींवर आधारित असतात. त्यातला फरक ओळखत रहाणं आणि आपलं एखादं वागणं हा कुठल्या विचारांचा परिपाक होता हे समीकरण सोडवण्यात तासन तास जातात.

जव्हेरगंज 03/09/2016 - 10:57
शीर्षक फक्त 'रवा आणि खसखस' एव्ढेच पाहीजे होत. सध्याच्या शीर्षकामुळे शेवटचा पंच हुक्लाय.

तिमा 03/09/2016 - 11:06
एकांतात असताना काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकांतात असताना लोकांचा कशाला विचार करायचा ? फक्त आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तिचा करायचा. म्हणजे लाडु आणि त्यातील बेदाणा वेगळा करायला कष्टही होणार नाहीत.

खवा आणि खरवस जेवणात एकत्र खायची मजा लुटताना बुभुक्षीत नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहतो मी ताटातला कणन कण तासनतास, . . . दुसरं काय असत हावरटपणा म्हणजे तरी! भीमपुत्र पैजारबुवा,

अभ्या.. 03/09/2016 - 13:29
गूळ आणि खसखस अकराच्या पटीत मोजायची शिक्षा भोगताना, दीनवाण्या नजरेने, हरवलेल्या वित्ताने, वेचत राहते मन लग्नाआधी आणि नंतरचे साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो अधिकमास म्हणजे तरी! अनारसे खाताना (दाताच्या कन्या) करणारा जावई

सतत 'जनमनातील साम्यभेद' शोधत राहिल्याने विचारांमध्ये परिपक्वता येते. हाही फायदाच आहे. मग त्याला शिक्षा का माना? शिक्षण मानूया की. (अर्थात शालेय शिक्षण ही सुद्धा एक शिक्षाच वाटायची, हिंदीत उगीच नाही त्याला 'शिक्षा' म्हणत).
रवा आणि खसखस वेगवेगळे करायची शिक्षा भोगताना, सूक्ष्म नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहते मन जनामनातले साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

कोण?

मिसळपाव ·

बाजीप्रभू 26/08/2016 - 12:20
छान आहे कविता, थोडी अगोदर (मे महिन्यात) आली असती तर समयोचित झाली असती.

बाजीप्रभू 26/08/2016 - 12:20
छान आहे कविता, थोडी अगोदर (मे महिन्यात) आली असती तर समयोचित झाली असती.
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे? तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे? ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?

मनाचा एकांत - ब्लड

शिव कन्या ·
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या