बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!!
हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच.
मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून,
आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे.
म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे.
यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.
प्रतिक्रिया
बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!!