मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला शॉट [चतुर्थी]

गड्डा झब्बू ·

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

संवाद सूत्र

पाटिल ·
"काय रे? काय चाललंय?" - - अरे वा वा.. अगदी वेळेवर आलास.. हे वाच. "काय्ये हे??" - - हे जग हलवून टाकणारं, अद्भूत आणि कालातीत असं लिखाण केलेलं आहे मी आत्ताच.. तूच माझा पहिला वाचक. "आई ग्ग.." - - वाच वाच... आता कळेल त्यांना मी काय चीज आहे ते..! अर्थात हे गंभीर आणि अभिजात लिखाण तुला झेपणार नाही... पण सावकाश वाच... मग समजेल. "काय्ये हे..! नुसता शेणसडा है सगळा आणि जोडीला हंबरडे न् हुंदके..!" - - अरे वेड्याss... ह्या माझ्या तिच्याबद्दलच्या तरल भावना आहेत.. आणि हे सगळं शब्दांत पकडताना माझा आत्मा पार सोलवटून निघालाय रे ss.. "कशाला पकडलं मग शब्दात..??

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.

उपयोजक ·

Nitin Palkar 28/08/2020 - 20:52
खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे... ...विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो. पाहिलं वाक्य जेवढे योग्य आहे तितकेच, दुसरं वाक्य अयोग्य वाटतंय.--- वै म. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार, रमेश मंत्री आणि इतर अनेक आणि पु. ल. देशपांडे या सर्वांचे साहित्य अद्याप का वाचलं जातं... याच कारण ते ते स्ट्रेस बस्टर असतं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. ---चांगल्या विनोदी साहित्याचा चाहता

In reply to by Nitin Palkar

उपयोजक 29/08/2020 - 11:49
आपल्या क्षमता आणि भोवतालची परिस्थिती यांचे गणित जुळले नाही की मग ताण येतो. यावर उपाय म्हणजे ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करणे, परिस्थिती बदलणे शक्य नसेल तर विचारांमधे आवश्यक ते बदल करणे. विनोदी साहित्य वाचल्याने समस्या सुटेल का? तर नक्कीच नाही.पण वेळ मात्र नक्कीच खर्च होईल.हाच वेळ समस्या सोडवण्यासाठी देता येईल की!

In reply to by उपयोजक

Rajesh188 29/08/2020 - 12:05
एकादी समस्या सोडवण्यासाठी आयुष्यातील आनंदाच्या क्षणांची आहुती द्यावी लागत असेल तर ती समस्या सुटून तरी काय फायदा. आयुष्यभर समस्या कधीच संपत नाहीत. उलट कधी बोलावणं येईल ह्याचा काही अंदाज नाही. सर्व राहीचे इथेच

वीणा३ 29/08/2020 - 02:04
बापरे, काही लोक खरंच खूप गंभीर असतात. कोणी हसण्यात आपला वेळ वाया घालवत असेल तर दुसऱ्या कोणाला नक्की काय समस्या आहे (तुमच्या वर त्याच्या खर्चाची जबाबदारी नसेल तर हे गृहीत धरून). विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत. >> याच्या विरुद्ध वाक्य "भरपूर हसल्याने कोणाला हार्ट ऍटेक आल्याचं उदाहरणं नसावं पण फार आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित" हे गंभीरपणे वाचलंत तरी चालेल, कारण आजकाल ही सत्य परिस्थिती होत्ये हळू हळू.

In reply to by वीणा३

उपयोजक 29/08/2020 - 12:02
आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित">> समस्या न सुटल्याने ताण येतो.समस्या कोणतीही असू शकते. पुरेसे पैसे न मिळणे ,पैशांची वसुली वेळेवर न होणे, सेल्सचा ताण, हाताखालचे कर्मचारी न जुमानणे, मुले न ऐकणे, जोडीदारासोबत विसंवाद अगदी काहीही कारणे असू शकतात. या समस्या न सुटल्याने ताण येतो.गंभीर असल्याने ताण कसा येईल? मला गंभीरता म्हणजे कपाळाला आठ्या घालणे,चिंताग्रस्त होऊन कुढत राहणे असे म्हणायचे नाहीये. समस्येला किरकोळ न समजणे आणि ती सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणे असे म्हणायचे आहे. या प्रक्रियेत विनोद वेळ वाया घालवतो.

Rajesh188 29/08/2020 - 02:15
तुमचे मन प्रसन्न नसेल,स्वभाव खेळकर नसेल,तुमच्या जीवनात आनंद च नसेल तर 30 वर्ष वयातच म्हातारे व्हाल. Gambhir स्वभावाची व्यक्ती समाजात प्रिय नसते. ती लोकात सहज मिसळू शकत नाही. ते अनेक लोकांशी जिव्हाळा चे संबंध निर्माण करू शकत नाहीत. कामात यश येण्यासाठी तुम्हाला माणसात मिसळता आले पाहिजे. गंभीर काम ऐक्क काम ही लोक यशस्वी होवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूला राहणारा पण त्यांना ओळखत नाही.

In reply to by Rajesh188

उपयोजक 29/08/2020 - 12:20
भारतासारख्या देशात माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे. रग्गड पैसा मिळवण्यात यशस्वी असणार्‍या व्यक्तीचे सगळीकडे कौतुकच होते. हे कौतुकच त्याला आनंदी बनवते. कामाबाबत गंभीर असणारी व्यक्तीच रग्गड पैसे मिळवेल ना? शिवाय हेच पैशाचे आमिष बर्‍याच जणांना कामासाठी उद्युक्त करते. मग त्या कामाचे पैसे देणारा माणूस स्वभावाने गंभीर किंवा अखडू असला तरी फरक काय पडतो? शेवटी मतलब पगाराशी,मिळणार्‍या पैशांशी.भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. हवे तसे लोक मिळण्यात कितीशा अडचणी येतील?

नाही पटत. तुमच्या लाईट मूड मधे विनोद हा प्रकार आनंद देतो. तसेच जे प्रबोधन गांभीर्याने होण्याची शक्यता नसते ते विनोदातून होते. विनोद हे योग्य रितीने वापरले तर परिणामकारक हत्यार आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

उपयोजक 29/08/2020 - 12:29
थट्टा,चेष्टा, टोमणे ही विनोदाचीच अंगे अाहेत. यांमुळे प्रबोधन होत असेलही.पण ते आपली थट्टा होऊ नये,आपल्याला कोणी हसू नये,टोमणे मारु नयेत या काळजीपोटी. असे बदल आपले व्यक्तिमत्व सुधारावे किंवा समाजसुधारणेला आपणही हातभार लावावा या उद्देशाने होत नाहीत. आपले हसू टाळण्यासाठी केले जातात. दामटून होतात. काही वेळा ही थट्टा जीवावर बेतू शकते. करणार्‍याचा जीव धोक्यात येऊ शकतो. सूडाची वात पेटवू शकतो.

टर्मीनेटर 29/08/2020 - 11:45
स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. लेखात त्यांची सरमिसळ होउन “ विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.” असा निष्कर्ष निघत असेल तर त्यच्याशी संपुर्ण असहमत आहे. शिवाय गंभीरतेमुळे होणारे ‘अधिकच फायदे’ नेमके कोणते ह्याचाही काही उलगडा लेख वाचून झाला नाही.

In reply to by टर्मीनेटर

उपयोजक 29/08/2020 - 12:31
गंभीरतेमुळे वेळ वाचतो आणि विनोदामुळे वेळ वाया जातो.वेळ वाचणे हाच सर्वात मोठा फायदा!

In reply to by रातराणी

टर्मीनेटर 29/08/2020 - 13:24
काय करायचं आहे एवढा वेळ वाचवून?
तो वाचवलेला वेळ कुठे खर्च करावा ह्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन असेल कदाचीत :)

असले फालतु धागे काढुन आपला आणि ईतरांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ समस्या सोडवण्यात का नाही घालवला ? मुळात ज्याला समस्या आहेत, तो त्या सोडवण्यासाठी विचार करतच असतो. कदाचित एखादा छान विनोदी कार्यक्रम बघुन थोडा बदल झाल्यास विचाराला अजून चालना मिळून समस्या सुटायला मदतच होईल. सारखे आम्लपित्त झाल्यासारखे तोंड वाकडे करुन बसून आणि तीच तीच डोकेफोड केली तर समस्या सुटते हा शोध कधी लागला ? उलट मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे. समस्या या आयुष्यभर येतच असतात.अडचणी नाहीत असा मनुष्य दाखवा.तुमचा मुद्दा जर पैशाचा आहे,तर कितीतरी श्रीमंतानी आत्महत्या केल्यात त्याचे उत्तर काय देणार ?

In reply to by दुर्गविहारी

उपयोजक 29/08/2020 - 14:53
पर्याय आहेच.तो वापरुन पहावा. रच्याकने २०१४ पासून मोदीद्वेष्टे सतत राग राग करताहेत मोदींचा. २०२४ ला देखील मोदीच परत येतील. मग मोदीद्वेष्टे अजून चिडतील.त्यांना हा "मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे" हा पर्याय सुचवायला हवा.

In reply to by उपयोजक

इथे मोदींचा काय संबंध आह? कि कोणतेही धुणे कोठेही धुवाव?? धाग्याच्या विषयाला अनुरूप प्रतिसाद दिला आहे. मी मोदीद्वेष करेन नाहीतर चमचेगिरी त्याचा इथे काही संबंध आह??

In reply to by दुर्गविहारी

उपयोजक 29/08/2020 - 18:57
कोणा एकाचे नाव घेऊन लिहिलेला नाही. तुमचे तर नाहीच नाही. मोदी द्वेष करणार्‍यांना इतकेही कळत नाही की त्यांच्या त्राग्याने मोदी काही जाणार नाहीत.त्यामुळे त्रागा होत असलेल्या सर्व मोदीद्वेष्ट्यांसाठी हा प्रतिसाद आहे. परिस्थिती बदलता तर येणार नाही पण तुम्ही सुचवलेला उपाय "हसत खेळत मस्त जगावे" हा सल्ला मात्र मोदीद्वेष्ट्यांना नक्की उपयोगी ठरेल. सदर धागा फालतू आहे हे तर तुम्ही पहिल्याच वाक्यात सांगितले आहे. कदाचित तुम्ही सुचवलेला उपाय उपयोगाला येईल.

विनोद हा खरेतर गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. ;) कुणाला रडवायला जास्त कष्ट करावे लागत नाहीत पण एखाद्याला हसवायचे असेल तर फार प्रयत्न करावे लागतात. >>विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे योग्य जागी व योग्य वेळी योग्य विनोद केल्याने कार्यालयीन ताण कमी झाल्याची अनेक उदाहरण आहे. अत्रे जेव्हा होतकरु शिक्षक होते व एका कॉलेजमध्ये नोकरीवर नुकतेच रुजु झाले होते. एके दिवशी एका वर्गात त्यांना प्रथमच शिकवायला जायचे होते. त्यांच्या सहकार्यांच्या मते ह्या वर्गात अतिशय टारगट विद्यार्थी होते व कुणीही शिक्षक त्यावर्गावर तास घ्यायला नाखुशीनेच जायचे. सहकार्यांनी अत्र्यांनाही तशी कल्पना दिली होती. त्यामुळे वर्गावर जाण्याआधी अत्रे गंभीर होते व ते वर्गात शिरताच सहकार्यांना सांगितल्याप्रमाणे मुलांनी टारगटपणा दाखवायला सुरवात केली. मागच्या बेंचवरच्या काही टग्यांनी खाली वाकुन सिंहाचा आवाज काढायला सुरवात केली. अत्रे शांतपणे पाहत राहिले व गोंधळाचा भर ओसरल्यावर पूर्ण वर्गाला उद्देशुन अत्रे खड्या आवाजात म्हणाले "अ व्हेरी बिग हेल्लो टू द लायन्स ऑफ धिस क्लास". हे वाक्य उच्चारले आणि आतापर्यंत गोंधळ करणार्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन मनसोक्त दाद दिली. अत्रे आपल्या आत्मचरित्रात पुढे लिहितात पुन्हा पुढे कधी त्यांना ह्या वर्गावर शिकवताना काही त्रास झाला नाही. इथे अत्रे गंभीरपणेच शिकवत राहिले असते तर टारगटपणाची ही शृंखला कधीही न तुटती व विद्यार्थी त्यांना कधीही न स्वीकरते. अशीच घटना माझ्याबाबतीत ही घडली. आमच्या टीमने द्यावयाच्या एका प्रेझेंटेशनच्या वेळेला मला ऐनवेळी काही कारणाने हजर असणे शक्य नव्हते. प्रेझेंटेशनला आमच्या श्रेणीमधले वरिष्ठ अधिकारीही असणार होते. मॅनेजरने तसे सांगितले. व प्रेझेंटेशन चालु केले. एका ब्रेकमध्ये माझे इतर काम संपल्याने मी प्रेझेंटेशनकरता हजर झालो. मी येणार नव्हतो पण आता आलो हे पाहुन प्रेझेंटेशनला मी सुरवात करण्याआधी सर्व स्थानापन्न झाल्यावर एक वरिष्ठ मला म्हणाला तू येणार नव्हतास ना?मग कसा काय आला. त्यावर मी उत्तरलो "एक बार जो मैने कमिटमेंट कर दी.." तेव्हा नुकताच दबंग रिलिज झाला होता आणि हा डायलॉग लोकप्रिय झाला होता. पुढचे प्रेझेंटेशन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

लेखाच्या आशयाची पूर्णपणे असहमत. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी लेखकाने काहींच्या काही उदाहरणे दिली आहेत.tiktok आणि विनोदनिर्मिती ह्याचा काय संबंध आहे का? तस पाहिले तर quora वर ती पण जास्त भारतीय आहेत मग भारतीय जास्त विचार करनारे आहेत असा निष्कर्ष काढणार का? विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.....ज्याला वेळेचा अपव्यय करायचा आहे तो कसाही करतो, उगाच विनोदाला दोष देण्यात काय अर्थ आहे. काही लोक मिसळ पाव वर काहीही धागे काढून वेळेचा अपव्यय करतात. विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे.....मग नेहमी गंभीर राहून कोणाला साहेब प्रसन्न होणार आहेत, एखादा विनोदी कर्मचारी पण आपल्या कामा बाबतीत गंभीर असा कर्मचारी कोणत्या साहेबाला नाही आवडणार. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो...... हा पूर्णपणे गैरसमज आहे असे पुष्कळ whatapp समूह आहेत की जिथे पुष्कळ काही गोष्टी शिकायला मिळतात, कदाचित लेखकाला कोणी अश्या समूहा मध्ये add करत नसेल. अडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत........म्हणजे एखादा कर्मचारी गंभीर असेल आणि अंडर परफॉर्मर असेल तर साहेबाची खप्पामर्जी होणार नाही का.

या टवाळ लोकांनी नुसता उच्छाद मांडला आहे उठ सूट जिथे तिथे दाताड़ काढून बसलेले असतात, असल्या टाईम पाश्या ना भर चौकात फोडून काढले पाहिजे आणि तरी सुधारले नाहीत तर फासावर लटकवले पाहिजे पैजारबुवा

रानरेडा 29/08/2020 - 19:56
आपण गंभीर राहून काय प्रगती केली हे सांगा म्हणजे मी हि परीक्षा क्रॅक केली नतर मला इकडे नोकरी लागली मग माझ्या गम्भीर स्वभावामुळे झटपट प्रमोशन मिळून आज मी या या कंपनीचा इतक्या वयात सीइओ / एमडी आहे किंवा हा हा मोठा व्यवसाय माझा आहे , त्याची साईझ हि आहे . माझे गंभीरपणा मुले झटपट लग्न झाले आणि मला गंभीर मुले झाली . म्हणजे गंभीर राहून तुम्ही काय उखडले हे कळल्यास यावर अधिक विचार करता येईल .

In reply to by सुखी

आनन्दा 29/08/2020 - 20:27
त्याला गंभीरपणा म्हणत नाहीत.. त्याला बुद्धी आणि थंड डोके असे म्हणतात. 2011 चा विश्वचषक जिंकणारा कधी हसलाच नसेल का हो?

Rajesh188 29/08/2020 - 20:38
गंभीर स्वभावाच्या व्यक्तींना कोणी सहलीला घेवून जात नाही. गंभीर स्वभावाचा व्यक्ती कोणाच्या लग्नाला,birthday la किंवा कोणत्याही कार्यक्रमात गेला तरी त्याची उपस्थिती दखलपात्र नसते ,कोणाच्या लक्षात च राहत नाही गंभीर स्वभावाच्या व्यक्तीला मित्र मंडळी कमी असतात. गंभीर स्वभावाचा व्यक्ती घरात तील वातावरण सुद्धा गंभीर करून ठेवतात. कधी एकदा हा व्यक्ती बाहेर जातोय असे घरच्यांना पण वाटत.

In reply to by Rajesh188

उपयोजक 29/08/2020 - 20:51
मान्य! पण या सगळ्यामुळे त्या गंभीर व्यक्तीला फरक पडला पाहिजे ना? लोक आपल्यापासून लांब राहणे यात जितका तोटा आहे त्यापेक्षा गंभीरपणामुळे होणारा फायदा हा अधिक आहे असे जाणवल्यास सदर गंभीर व्यक्ती लोक आपल्यापासून लांब राहतात,आपल्याशी बोलणे टाळतात याची फिकीरच करणार नाही. त्रास भोवतालच्या लोकांना होईल. गंभीर व्यक्ती आपले काम गंभीरपणे करतच राहील.आपल्या स्वभावातला गंभीरपणा जपेल.

शा वि कु 29/08/2020 - 21:57
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

शा वि कु 29/08/2020 - 21:57
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

शा वि कु 29/08/2020 - 22:01
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

रानरेडा 29/08/2020 - 23:22
काही गामबीर लोकांची प्रत्येक गोष्टी मध्ये उदासीनता असल्याने लग्ने होत नाहीत ? उगाच बसून ते दुसऱ्यांना उपदेश करतात . धागा काढणाऱ्या कहा अनुभव काय आहे ? उदास थोबाड असेल तर मुली पसंद करीत नाही हे खरे आहे का ? ;))

चिगो 31/08/2020 - 11:56
तुमच्या विनोदबुद्धीला मानलं हं, उपयोजक साहेब.. 'रिव्हर्स सायकॉलॉजी' प्रमाणेच 'रिव्हर्स ह्युमर' वापरण्याची हातोटी गंभीर्पणे वाखावण्यासारखी आहे. हहपुवा.. असेच आणखी विनोदी धागे काढत रहा पुढेपण.

उपयोजक 01/09/2020 - 09:34
इथे काहीजणांचा गैरसमज झालेला दिसतो आहे.तस्मात खुलासा धाग्याचा विषय विनोद या प्रकाराची आयुष्यातून हकालपट्टी करावी असा नाहीये.धाग्याच्या निवेदनातच नमुद केले आहे की क्वचित येणारा विनोद चांगला पण सतत त्याच ट्रान्समधे राहिल्याने फायदा काहीही होत नाही.आपण पाठवलेल्या विनोदावर लोक बर्‍यापैकी हसतात हे लक्षात आले की स्फुरण चढते आणि आपण त्यात अधिकाधिक अडकत जातो.नकळतपणे काही वेळा मुख्य काम बाजूला ठेवून विनोद शेअर करण्यात वेळ दवडला जातो.आयटीतले मिपाकर बरेचदा कंपनीत वरीष्ठांचा किंवा चुगलीखोर कलिग्जचा डोळा चुकवून अॉफिसातून मिपा वापरत नसतील का? असाच प्रकार विनोदाबाबत होतो. सतत विनोदाची किक मिळावीशी वाटू लागते. विनोदांचा अतिरेक होऊ नये, चेकाळून विनोदांची सरबत्ती करण्याला मर्यादा हव्यात इतकेच सांगायचे आहे.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 01/09/2020 - 10:13
काही बाबतीत हे खरे आहे. एक उदाहरण. सध्या एक संगीताचा कार्यक्रम (मराठी) टीव्ही वर दाखवला जातो. त्यात जजेस गाण्या नंतर त्यांची मते सांगतात. त्यात ते जजेस आपल्या बोलण्यातुन विनोद निर्मीती कशी होइल हेच बघत असतात. गाण्याचे खर्‍या अर्थाने सांगीतीक विश्लेषण होतच नाही. एकंदरीत कार्यक्रमाचा दर्जा सुमार होतो.

Nitin Palkar 28/08/2020 - 20:52
खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे... ...विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो. पाहिलं वाक्य जेवढे योग्य आहे तितकेच, दुसरं वाक्य अयोग्य वाटतंय.--- वै म. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार, रमेश मंत्री आणि इतर अनेक आणि पु. ल. देशपांडे या सर्वांचे साहित्य अद्याप का वाचलं जातं... याच कारण ते ते स्ट्रेस बस्टर असतं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. ---चांगल्या विनोदी साहित्याचा चाहता

In reply to by Nitin Palkar

उपयोजक 29/08/2020 - 11:49
आपल्या क्षमता आणि भोवतालची परिस्थिती यांचे गणित जुळले नाही की मग ताण येतो. यावर उपाय म्हणजे ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करणे, परिस्थिती बदलणे शक्य नसेल तर विचारांमधे आवश्यक ते बदल करणे. विनोदी साहित्य वाचल्याने समस्या सुटेल का? तर नक्कीच नाही.पण वेळ मात्र नक्कीच खर्च होईल.हाच वेळ समस्या सोडवण्यासाठी देता येईल की!

In reply to by उपयोजक

Rajesh188 29/08/2020 - 12:05
एकादी समस्या सोडवण्यासाठी आयुष्यातील आनंदाच्या क्षणांची आहुती द्यावी लागत असेल तर ती समस्या सुटून तरी काय फायदा. आयुष्यभर समस्या कधीच संपत नाहीत. उलट कधी बोलावणं येईल ह्याचा काही अंदाज नाही. सर्व राहीचे इथेच

वीणा३ 29/08/2020 - 02:04
बापरे, काही लोक खरंच खूप गंभीर असतात. कोणी हसण्यात आपला वेळ वाया घालवत असेल तर दुसऱ्या कोणाला नक्की काय समस्या आहे (तुमच्या वर त्याच्या खर्चाची जबाबदारी नसेल तर हे गृहीत धरून). विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत. >> याच्या विरुद्ध वाक्य "भरपूर हसल्याने कोणाला हार्ट ऍटेक आल्याचं उदाहरणं नसावं पण फार आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित" हे गंभीरपणे वाचलंत तरी चालेल, कारण आजकाल ही सत्य परिस्थिती होत्ये हळू हळू.

In reply to by वीणा३

उपयोजक 29/08/2020 - 12:02
आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित">> समस्या न सुटल्याने ताण येतो.समस्या कोणतीही असू शकते. पुरेसे पैसे न मिळणे ,पैशांची वसुली वेळेवर न होणे, सेल्सचा ताण, हाताखालचे कर्मचारी न जुमानणे, मुले न ऐकणे, जोडीदारासोबत विसंवाद अगदी काहीही कारणे असू शकतात. या समस्या न सुटल्याने ताण येतो.गंभीर असल्याने ताण कसा येईल? मला गंभीरता म्हणजे कपाळाला आठ्या घालणे,चिंताग्रस्त होऊन कुढत राहणे असे म्हणायचे नाहीये. समस्येला किरकोळ न समजणे आणि ती सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणे असे म्हणायचे आहे. या प्रक्रियेत विनोद वेळ वाया घालवतो.

Rajesh188 29/08/2020 - 02:15
तुमचे मन प्रसन्न नसेल,स्वभाव खेळकर नसेल,तुमच्या जीवनात आनंद च नसेल तर 30 वर्ष वयातच म्हातारे व्हाल. Gambhir स्वभावाची व्यक्ती समाजात प्रिय नसते. ती लोकात सहज मिसळू शकत नाही. ते अनेक लोकांशी जिव्हाळा चे संबंध निर्माण करू शकत नाहीत. कामात यश येण्यासाठी तुम्हाला माणसात मिसळता आले पाहिजे. गंभीर काम ऐक्क काम ही लोक यशस्वी होवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूला राहणारा पण त्यांना ओळखत नाही.

In reply to by Rajesh188

उपयोजक 29/08/2020 - 12:20
भारतासारख्या देशात माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे. रग्गड पैसा मिळवण्यात यशस्वी असणार्‍या व्यक्तीचे सगळीकडे कौतुकच होते. हे कौतुकच त्याला आनंदी बनवते. कामाबाबत गंभीर असणारी व्यक्तीच रग्गड पैसे मिळवेल ना? शिवाय हेच पैशाचे आमिष बर्‍याच जणांना कामासाठी उद्युक्त करते. मग त्या कामाचे पैसे देणारा माणूस स्वभावाने गंभीर किंवा अखडू असला तरी फरक काय पडतो? शेवटी मतलब पगाराशी,मिळणार्‍या पैशांशी.भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. हवे तसे लोक मिळण्यात कितीशा अडचणी येतील?

नाही पटत. तुमच्या लाईट मूड मधे विनोद हा प्रकार आनंद देतो. तसेच जे प्रबोधन गांभीर्याने होण्याची शक्यता नसते ते विनोदातून होते. विनोद हे योग्य रितीने वापरले तर परिणामकारक हत्यार आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

उपयोजक 29/08/2020 - 12:29
थट्टा,चेष्टा, टोमणे ही विनोदाचीच अंगे अाहेत. यांमुळे प्रबोधन होत असेलही.पण ते आपली थट्टा होऊ नये,आपल्याला कोणी हसू नये,टोमणे मारु नयेत या काळजीपोटी. असे बदल आपले व्यक्तिमत्व सुधारावे किंवा समाजसुधारणेला आपणही हातभार लावावा या उद्देशाने होत नाहीत. आपले हसू टाळण्यासाठी केले जातात. दामटून होतात. काही वेळा ही थट्टा जीवावर बेतू शकते. करणार्‍याचा जीव धोक्यात येऊ शकतो. सूडाची वात पेटवू शकतो.

टर्मीनेटर 29/08/2020 - 11:45
स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. लेखात त्यांची सरमिसळ होउन “ विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.” असा निष्कर्ष निघत असेल तर त्यच्याशी संपुर्ण असहमत आहे. शिवाय गंभीरतेमुळे होणारे ‘अधिकच फायदे’ नेमके कोणते ह्याचाही काही उलगडा लेख वाचून झाला नाही.

In reply to by टर्मीनेटर

उपयोजक 29/08/2020 - 12:31
गंभीरतेमुळे वेळ वाचतो आणि विनोदामुळे वेळ वाया जातो.वेळ वाचणे हाच सर्वात मोठा फायदा!

In reply to by रातराणी

टर्मीनेटर 29/08/2020 - 13:24
काय करायचं आहे एवढा वेळ वाचवून?
तो वाचवलेला वेळ कुठे खर्च करावा ह्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन असेल कदाचीत :)

असले फालतु धागे काढुन आपला आणि ईतरांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ समस्या सोडवण्यात का नाही घालवला ? मुळात ज्याला समस्या आहेत, तो त्या सोडवण्यासाठी विचार करतच असतो. कदाचित एखादा छान विनोदी कार्यक्रम बघुन थोडा बदल झाल्यास विचाराला अजून चालना मिळून समस्या सुटायला मदतच होईल. सारखे आम्लपित्त झाल्यासारखे तोंड वाकडे करुन बसून आणि तीच तीच डोकेफोड केली तर समस्या सुटते हा शोध कधी लागला ? उलट मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे. समस्या या आयुष्यभर येतच असतात.अडचणी नाहीत असा मनुष्य दाखवा.तुमचा मुद्दा जर पैशाचा आहे,तर कितीतरी श्रीमंतानी आत्महत्या केल्यात त्याचे उत्तर काय देणार ?

In reply to by दुर्गविहारी

उपयोजक 29/08/2020 - 14:53
पर्याय आहेच.तो वापरुन पहावा. रच्याकने २०१४ पासून मोदीद्वेष्टे सतत राग राग करताहेत मोदींचा. २०२४ ला देखील मोदीच परत येतील. मग मोदीद्वेष्टे अजून चिडतील.त्यांना हा "मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे" हा पर्याय सुचवायला हवा.

In reply to by उपयोजक

इथे मोदींचा काय संबंध आह? कि कोणतेही धुणे कोठेही धुवाव?? धाग्याच्या विषयाला अनुरूप प्रतिसाद दिला आहे. मी मोदीद्वेष करेन नाहीतर चमचेगिरी त्याचा इथे काही संबंध आह??

In reply to by दुर्गविहारी

उपयोजक 29/08/2020 - 18:57
कोणा एकाचे नाव घेऊन लिहिलेला नाही. तुमचे तर नाहीच नाही. मोदी द्वेष करणार्‍यांना इतकेही कळत नाही की त्यांच्या त्राग्याने मोदी काही जाणार नाहीत.त्यामुळे त्रागा होत असलेल्या सर्व मोदीद्वेष्ट्यांसाठी हा प्रतिसाद आहे. परिस्थिती बदलता तर येणार नाही पण तुम्ही सुचवलेला उपाय "हसत खेळत मस्त जगावे" हा सल्ला मात्र मोदीद्वेष्ट्यांना नक्की उपयोगी ठरेल. सदर धागा फालतू आहे हे तर तुम्ही पहिल्याच वाक्यात सांगितले आहे. कदाचित तुम्ही सुचवलेला उपाय उपयोगाला येईल.

विनोद हा खरेतर गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. ;) कुणाला रडवायला जास्त कष्ट करावे लागत नाहीत पण एखाद्याला हसवायचे असेल तर फार प्रयत्न करावे लागतात. >>विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे योग्य जागी व योग्य वेळी योग्य विनोद केल्याने कार्यालयीन ताण कमी झाल्याची अनेक उदाहरण आहे. अत्रे जेव्हा होतकरु शिक्षक होते व एका कॉलेजमध्ये नोकरीवर नुकतेच रुजु झाले होते. एके दिवशी एका वर्गात त्यांना प्रथमच शिकवायला जायचे होते. त्यांच्या सहकार्यांच्या मते ह्या वर्गात अतिशय टारगट विद्यार्थी होते व कुणीही शिक्षक त्यावर्गावर तास घ्यायला नाखुशीनेच जायचे. सहकार्यांनी अत्र्यांनाही तशी कल्पना दिली होती. त्यामुळे वर्गावर जाण्याआधी अत्रे गंभीर होते व ते वर्गात शिरताच सहकार्यांना सांगितल्याप्रमाणे मुलांनी टारगटपणा दाखवायला सुरवात केली. मागच्या बेंचवरच्या काही टग्यांनी खाली वाकुन सिंहाचा आवाज काढायला सुरवात केली. अत्रे शांतपणे पाहत राहिले व गोंधळाचा भर ओसरल्यावर पूर्ण वर्गाला उद्देशुन अत्रे खड्या आवाजात म्हणाले "अ व्हेरी बिग हेल्लो टू द लायन्स ऑफ धिस क्लास". हे वाक्य उच्चारले आणि आतापर्यंत गोंधळ करणार्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन मनसोक्त दाद दिली. अत्रे आपल्या आत्मचरित्रात पुढे लिहितात पुन्हा पुढे कधी त्यांना ह्या वर्गावर शिकवताना काही त्रास झाला नाही. इथे अत्रे गंभीरपणेच शिकवत राहिले असते तर टारगटपणाची ही शृंखला कधीही न तुटती व विद्यार्थी त्यांना कधीही न स्वीकरते. अशीच घटना माझ्याबाबतीत ही घडली. आमच्या टीमने द्यावयाच्या एका प्रेझेंटेशनच्या वेळेला मला ऐनवेळी काही कारणाने हजर असणे शक्य नव्हते. प्रेझेंटेशनला आमच्या श्रेणीमधले वरिष्ठ अधिकारीही असणार होते. मॅनेजरने तसे सांगितले. व प्रेझेंटेशन चालु केले. एका ब्रेकमध्ये माझे इतर काम संपल्याने मी प्रेझेंटेशनकरता हजर झालो. मी येणार नव्हतो पण आता आलो हे पाहुन प्रेझेंटेशनला मी सुरवात करण्याआधी सर्व स्थानापन्न झाल्यावर एक वरिष्ठ मला म्हणाला तू येणार नव्हतास ना?मग कसा काय आला. त्यावर मी उत्तरलो "एक बार जो मैने कमिटमेंट कर दी.." तेव्हा नुकताच दबंग रिलिज झाला होता आणि हा डायलॉग लोकप्रिय झाला होता. पुढचे प्रेझेंटेशन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

लेखाच्या आशयाची पूर्णपणे असहमत. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी लेखकाने काहींच्या काही उदाहरणे दिली आहेत.tiktok आणि विनोदनिर्मिती ह्याचा काय संबंध आहे का? तस पाहिले तर quora वर ती पण जास्त भारतीय आहेत मग भारतीय जास्त विचार करनारे आहेत असा निष्कर्ष काढणार का? विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.....ज्याला वेळेचा अपव्यय करायचा आहे तो कसाही करतो, उगाच विनोदाला दोष देण्यात काय अर्थ आहे. काही लोक मिसळ पाव वर काहीही धागे काढून वेळेचा अपव्यय करतात. विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे.....मग नेहमी गंभीर राहून कोणाला साहेब प्रसन्न होणार आहेत, एखादा विनोदी कर्मचारी पण आपल्या कामा बाबतीत गंभीर असा कर्मचारी कोणत्या साहेबाला नाही आवडणार. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो...... हा पूर्णपणे गैरसमज आहे असे पुष्कळ whatapp समूह आहेत की जिथे पुष्कळ काही गोष्टी शिकायला मिळतात, कदाचित लेखकाला कोणी अश्या समूहा मध्ये add करत नसेल. अडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत........म्हणजे एखादा कर्मचारी गंभीर असेल आणि अंडर परफॉर्मर असेल तर साहेबाची खप्पामर्जी होणार नाही का.

या टवाळ लोकांनी नुसता उच्छाद मांडला आहे उठ सूट जिथे तिथे दाताड़ काढून बसलेले असतात, असल्या टाईम पाश्या ना भर चौकात फोडून काढले पाहिजे आणि तरी सुधारले नाहीत तर फासावर लटकवले पाहिजे पैजारबुवा

रानरेडा 29/08/2020 - 19:56
आपण गंभीर राहून काय प्रगती केली हे सांगा म्हणजे मी हि परीक्षा क्रॅक केली नतर मला इकडे नोकरी लागली मग माझ्या गम्भीर स्वभावामुळे झटपट प्रमोशन मिळून आज मी या या कंपनीचा इतक्या वयात सीइओ / एमडी आहे किंवा हा हा मोठा व्यवसाय माझा आहे , त्याची साईझ हि आहे . माझे गंभीरपणा मुले झटपट लग्न झाले आणि मला गंभीर मुले झाली . म्हणजे गंभीर राहून तुम्ही काय उखडले हे कळल्यास यावर अधिक विचार करता येईल .

In reply to by सुखी

आनन्दा 29/08/2020 - 20:27
त्याला गंभीरपणा म्हणत नाहीत.. त्याला बुद्धी आणि थंड डोके असे म्हणतात. 2011 चा विश्वचषक जिंकणारा कधी हसलाच नसेल का हो?

Rajesh188 29/08/2020 - 20:38
गंभीर स्वभावाच्या व्यक्तींना कोणी सहलीला घेवून जात नाही. गंभीर स्वभावाचा व्यक्ती कोणाच्या लग्नाला,birthday la किंवा कोणत्याही कार्यक्रमात गेला तरी त्याची उपस्थिती दखलपात्र नसते ,कोणाच्या लक्षात च राहत नाही गंभीर स्वभावाच्या व्यक्तीला मित्र मंडळी कमी असतात. गंभीर स्वभावाचा व्यक्ती घरात तील वातावरण सुद्धा गंभीर करून ठेवतात. कधी एकदा हा व्यक्ती बाहेर जातोय असे घरच्यांना पण वाटत.

In reply to by Rajesh188

उपयोजक 29/08/2020 - 20:51
मान्य! पण या सगळ्यामुळे त्या गंभीर व्यक्तीला फरक पडला पाहिजे ना? लोक आपल्यापासून लांब राहणे यात जितका तोटा आहे त्यापेक्षा गंभीरपणामुळे होणारा फायदा हा अधिक आहे असे जाणवल्यास सदर गंभीर व्यक्ती लोक आपल्यापासून लांब राहतात,आपल्याशी बोलणे टाळतात याची फिकीरच करणार नाही. त्रास भोवतालच्या लोकांना होईल. गंभीर व्यक्ती आपले काम गंभीरपणे करतच राहील.आपल्या स्वभावातला गंभीरपणा जपेल.

शा वि कु 29/08/2020 - 21:57
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

शा वि कु 29/08/2020 - 21:57
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

शा वि कु 29/08/2020 - 22:01
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच. त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ? बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते.

रानरेडा 29/08/2020 - 23:22
काही गामबीर लोकांची प्रत्येक गोष्टी मध्ये उदासीनता असल्याने लग्ने होत नाहीत ? उगाच बसून ते दुसऱ्यांना उपदेश करतात . धागा काढणाऱ्या कहा अनुभव काय आहे ? उदास थोबाड असेल तर मुली पसंद करीत नाही हे खरे आहे का ? ;))

चिगो 31/08/2020 - 11:56
तुमच्या विनोदबुद्धीला मानलं हं, उपयोजक साहेब.. 'रिव्हर्स सायकॉलॉजी' प्रमाणेच 'रिव्हर्स ह्युमर' वापरण्याची हातोटी गंभीर्पणे वाखावण्यासारखी आहे. हहपुवा.. असेच आणखी विनोदी धागे काढत रहा पुढेपण.

उपयोजक 01/09/2020 - 09:34
इथे काहीजणांचा गैरसमज झालेला दिसतो आहे.तस्मात खुलासा धाग्याचा विषय विनोद या प्रकाराची आयुष्यातून हकालपट्टी करावी असा नाहीये.धाग्याच्या निवेदनातच नमुद केले आहे की क्वचित येणारा विनोद चांगला पण सतत त्याच ट्रान्समधे राहिल्याने फायदा काहीही होत नाही.आपण पाठवलेल्या विनोदावर लोक बर्‍यापैकी हसतात हे लक्षात आले की स्फुरण चढते आणि आपण त्यात अधिकाधिक अडकत जातो.नकळतपणे काही वेळा मुख्य काम बाजूला ठेवून विनोद शेअर करण्यात वेळ दवडला जातो.आयटीतले मिपाकर बरेचदा कंपनीत वरीष्ठांचा किंवा चुगलीखोर कलिग्जचा डोळा चुकवून अॉफिसातून मिपा वापरत नसतील का? असाच प्रकार विनोदाबाबत होतो. सतत विनोदाची किक मिळावीशी वाटू लागते. विनोदांचा अतिरेक होऊ नये, चेकाळून विनोदांची सरबत्ती करण्याला मर्यादा हव्यात इतकेच सांगायचे आहे.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 01/09/2020 - 10:13
काही बाबतीत हे खरे आहे. एक उदाहरण. सध्या एक संगीताचा कार्यक्रम (मराठी) टीव्ही वर दाखवला जातो. त्यात जजेस गाण्या नंतर त्यांची मते सांगतात. त्यात ते जजेस आपल्या बोलण्यातुन विनोद निर्मीती कशी होइल हेच बघत असतात. गाण्याचे खर्‍या अर्थाने सांगीतीक विश्लेषण होतच नाही. एकंदरीत कार्यक्रमाचा दर्जा सुमार होतो.
विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात आहेत. भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्‍या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात.

सच बोलू तो

Govind ·

टर्मीनेटर 25/08/2020 - 13:18
सच बोलु तो... काय झालं असणार ह्याचा आगाऊ अंदाज येत असला तरी शेवट अनपेक्षीत असल्याने कथा आवडली. पुढील लेखनास शुभेच्छा!

टर्मीनेटर 25/08/2020 - 13:18
सच बोलु तो... काय झालं असणार ह्याचा आगाऊ अंदाज येत असला तरी शेवट अनपेक्षीत असल्याने कथा आवडली. पुढील लेखनास शुभेच्छा!
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

वसूली

Govind ·
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो. मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.

घाव.....गजलेमधून

तिरकीट ·

मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत
एक्झ्याटली पर्फेक्ट!
उणीपुरी सोळा वर्षांची नजर तुझी बा त्यातही खोटे, क्रूर, निर्दयी गाव कशाला?
हे आणि वर... वाढीवपणा नवगजलकारांचा! असो, ही गजल आवडली! :) सं - दी - प

मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत
एक्झ्याटली पर्फेक्ट!
उणीपुरी सोळा वर्षांची नजर तुझी बा त्यातही खोटे, क्रूर, निर्दयी गाव कशाला?
हे आणि वर... वाढीवपणा नवगजलकारांचा! असो, ही गजल आवडली! :) सं - दी - प
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

कुमार जावडेकर ·
चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.

(नदीम-) श्रवणभक्ती

कुमार जावडेकर ·

महासंग्राम 01/07/2020 - 13:57
भारी लिहिलंय कुमारजी, अमोल मंगेश उदगीरकरांनी एका ब्लॉग मध्ये म्हटलंय तसं कुमार सानू एका दशकाचा आवाज होता, नाईंटीज मधले कित्येक जण कुमार सानू, नदीम श्रावण च्या संगीतावर पोसले आहेत. काळ कितीही पुढे गेला तरी, खेड्यापाड्यात कालीपिली आणि नांगरणीच्या ट्रॅक्टरवर याचंच साम्राज्य आहे. आजही नव्वदीतला तरुण एखाद्य उधाणलेल्या विकांताच्या संध्याकाळी सोनेरी द्रव्य घेऊन निवांत बसला कि त्याच्या मोबाईल मध्ये आपसूकच यांची प्लेलिस्ट लागते. नव्वदीच्या दशकाचा गाळीव अर्क काढायचा झाला ( असं एखादं पल्लेदार वाक्य टाकावं लागतं ) तर नदीम श्रावण आणि कुमार सानू यांचं स्थान अग्रक्रमाने येईल.

सौंदाळा 01/07/2020 - 14:09
खुसखुशीत लेख. 'जमाने के देखे है रंग हजार' सारखे अजरामर आणि अभिजात संगीत देणाऱ्या नदीम श्रवणच्या 'कामगिरीचा' घेतलेला आढावा मस्तच

Marathi_Mulgi 01/07/2020 - 15:46
'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. >>> रफीच्या अप्रतिम आवाज आणि एकंदर गाण्याच्या रेंडीशनमुळे हे ग्वाड लागतंच. पण सही पकडे है. 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. >>>>> फार छान निरीक्षण. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं सांगून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ! 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल. >>> हसूनहसून पुरेवाट. लगे रहो.

जब्रा चिरफाड. येवुदे अजुन. आमचे ते कॉलेजचे (फुलपाखरी)दिवस होते आणि वर म्हंटल्या प्रमाणे उदित, सानु, अलका, साधाना या जोडगोळींनी आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्या गाण्यांनी धुमाकुळ घातला होता. आणी सालं गाणी कोणासाठी म्हाणावीत तर आम्ही या बाबतीत करंटे.

अजुनही त्यांची बरीच गाणी लक्षात आहेत, सहज आठवणारी काही ये अक्खा इंडिया जनता है हम तुमपे मरता है, दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है, पुछो जरा पुछो मुझे क्या हुवा है रहेने को घर नही, सोने को बिस्तर नही तुम्हे अपना बनाने की कसम खायी है, कितना मुश्कील है तौबा इस दुनियामे दिल लगाना दिल है के मानता नही घुंगट के आडसे दिलबर का दिलबर दिलबर कभी भुला कभी याद किया भारी जोडी होती एकदम, पैजारबुवा,

चलत मुसाफिर 01/07/2020 - 17:09
नदीम श्रवणचे ठोकळेबाज संगीत आणि समीरचे शाब्दिक सुतारकाम यापैकी अधिक वैतागवाणे काय होते हे ठरवणे महाकठीण आहे. (या दोहोंपेक्षाही राहुल रॉय, अविनाश वधावन, पृथ्वी, दीपक तिजोरी, विवेक मुशरान, सुनील शेट्टी प्रभृतींचे अभिनयतांडव जास्त यातना देई). तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'आशिकी' व 'दिल है कि मानता नही' या दोन चित्रपटांत नश्रचे कलाकौशल्य संपते. उरते ती फक्त धंदेवाईक नोटछपाई. नाही म्हणायला 'दिव्यशक्ती'मधले 'आप को देखकर' थोडेफार आवडते. 'परदेस' आणि 'दिवाना'ची प्रत्येकी एकदोन गाणीही ऐकणेबल आहेत. पण हे केवळ अपवाद. आनंद मिलिंदची कथाही तीच. काहीही फरक नाही.

चौथा कोनाडा 01/07/2020 - 17:29
भारी लेख !
आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
मस्तच ! ह्ये पण नश्र आणि कुमार सानूचं गाणं, आमचा आख्खा लॉकडाऊन या गाण्याचे टिक्टॉक ऐकण्यात गेला :-)

कणेकरांसारखे भारी विनोद, विषयाचा सखोल अभ्यास आणि तोही श्लेषात्मक पद्धतीनं मांडण्याची शैली आवडली ! एक मात्र वाटून गेलं की इतकं खोलात गेल्यावर गाण्याची मजा घेता येते का ?

मनः पूर्वक धन्यवाद प्रतिसादांबद्दल मंडळी.... मलाही ऐकताना, लिहिताना आणि वाचताना वेगवेगळ्या प्रकारची मजा आली होती / येत आहे :) - कुमार

नदीम श्रवणपुराण आवडले.
ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल.
ती म्हणजे कोण? अलका कि अनुराधा?

टर्मीनेटर 02/07/2020 - 12:35
झकास खुसखुशीत लेख! राग, ताल, सूर, बोल, मुखडा, अंतरा असल्या गोष्टींच्या तपशिलात न शिरता केवळ संगीताचा आस्वाद घेणाऱ्या माझ्यासारख्या कानसेनाला अगदी 'कुंदन लाल सैगल' ते 'बाबा सैगल' 'मोहम्मद रफी' ते 'मोहम्मद इरफान' 'किशोर कुमार' ते 'कुमार सानू', एस.डी, आर.डी., मोहम्मद अजीझ, अमित कुमार, सोनू निगम, विनोद राठोड, पंकज उधास, शान ते हिमेश रेशमिया, के.के. आणि लता, आशा, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उषा उत्थप, अलका याद्निक, पूर्णिमा, ईला अरुण, श्रेया घोशाल अशा पर्यंत सर्वच पिढ्यांमधल्या गायक/गायिकांनी गायलेली आणि एस.डी, आर.डी., लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन पासून अन्नुमालिक, बप्पी लहिरी, राकेश रोशन, नदीम श्रवण ते राजू सिंग अशा सर्वच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकायला आवडतात. लता मंगेशकर आणि अनुराधा पौडवाल ह्या दोघी कित्येकदा कर्कश्य वाटतात तो भाग वेगळा 😜 असो, मजा आली आपले अभ्यासपूर्ण लेखन वाचायला.

जबरदस्त अभ्यासपूर्ण लेख!! ईतक्या सगळ्या गाण्यांचे बारकावे ऐकायचे , लक्षात ठेवायचे आणि अशा सोप्या पद्ध्तीने खुसखुशीतपणे मांडायचे यातच तुमचा अभ्यास दिसुन येतो. दंडवत _/\_

महासंग्राम 01/07/2020 - 13:57
भारी लिहिलंय कुमारजी, अमोल मंगेश उदगीरकरांनी एका ब्लॉग मध्ये म्हटलंय तसं कुमार सानू एका दशकाचा आवाज होता, नाईंटीज मधले कित्येक जण कुमार सानू, नदीम श्रावण च्या संगीतावर पोसले आहेत. काळ कितीही पुढे गेला तरी, खेड्यापाड्यात कालीपिली आणि नांगरणीच्या ट्रॅक्टरवर याचंच साम्राज्य आहे. आजही नव्वदीतला तरुण एखाद्य उधाणलेल्या विकांताच्या संध्याकाळी सोनेरी द्रव्य घेऊन निवांत बसला कि त्याच्या मोबाईल मध्ये आपसूकच यांची प्लेलिस्ट लागते. नव्वदीच्या दशकाचा गाळीव अर्क काढायचा झाला ( असं एखादं पल्लेदार वाक्य टाकावं लागतं ) तर नदीम श्रावण आणि कुमार सानू यांचं स्थान अग्रक्रमाने येईल.

सौंदाळा 01/07/2020 - 14:09
खुसखुशीत लेख. 'जमाने के देखे है रंग हजार' सारखे अजरामर आणि अभिजात संगीत देणाऱ्या नदीम श्रवणच्या 'कामगिरीचा' घेतलेला आढावा मस्तच

Marathi_Mulgi 01/07/2020 - 15:46
'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. >>> रफीच्या अप्रतिम आवाज आणि एकंदर गाण्याच्या रेंडीशनमुळे हे ग्वाड लागतंच. पण सही पकडे है. 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. >>>>> फार छान निरीक्षण. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं सांगून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ! 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल. >>> हसूनहसून पुरेवाट. लगे रहो.

जब्रा चिरफाड. येवुदे अजुन. आमचे ते कॉलेजचे (फुलपाखरी)दिवस होते आणि वर म्हंटल्या प्रमाणे उदित, सानु, अलका, साधाना या जोडगोळींनी आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्या गाण्यांनी धुमाकुळ घातला होता. आणी सालं गाणी कोणासाठी म्हाणावीत तर आम्ही या बाबतीत करंटे.

अजुनही त्यांची बरीच गाणी लक्षात आहेत, सहज आठवणारी काही ये अक्खा इंडिया जनता है हम तुमपे मरता है, दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है, पुछो जरा पुछो मुझे क्या हुवा है रहेने को घर नही, सोने को बिस्तर नही तुम्हे अपना बनाने की कसम खायी है, कितना मुश्कील है तौबा इस दुनियामे दिल लगाना दिल है के मानता नही घुंगट के आडसे दिलबर का दिलबर दिलबर कभी भुला कभी याद किया भारी जोडी होती एकदम, पैजारबुवा,

चलत मुसाफिर 01/07/2020 - 17:09
नदीम श्रवणचे ठोकळेबाज संगीत आणि समीरचे शाब्दिक सुतारकाम यापैकी अधिक वैतागवाणे काय होते हे ठरवणे महाकठीण आहे. (या दोहोंपेक्षाही राहुल रॉय, अविनाश वधावन, पृथ्वी, दीपक तिजोरी, विवेक मुशरान, सुनील शेट्टी प्रभृतींचे अभिनयतांडव जास्त यातना देई). तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'आशिकी' व 'दिल है कि मानता नही' या दोन चित्रपटांत नश्रचे कलाकौशल्य संपते. उरते ती फक्त धंदेवाईक नोटछपाई. नाही म्हणायला 'दिव्यशक्ती'मधले 'आप को देखकर' थोडेफार आवडते. 'परदेस' आणि 'दिवाना'ची प्रत्येकी एकदोन गाणीही ऐकणेबल आहेत. पण हे केवळ अपवाद. आनंद मिलिंदची कथाही तीच. काहीही फरक नाही.

चौथा कोनाडा 01/07/2020 - 17:29
भारी लेख !
आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
मस्तच ! ह्ये पण नश्र आणि कुमार सानूचं गाणं, आमचा आख्खा लॉकडाऊन या गाण्याचे टिक्टॉक ऐकण्यात गेला :-)

कणेकरांसारखे भारी विनोद, विषयाचा सखोल अभ्यास आणि तोही श्लेषात्मक पद्धतीनं मांडण्याची शैली आवडली ! एक मात्र वाटून गेलं की इतकं खोलात गेल्यावर गाण्याची मजा घेता येते का ?

मनः पूर्वक धन्यवाद प्रतिसादांबद्दल मंडळी.... मलाही ऐकताना, लिहिताना आणि वाचताना वेगवेगळ्या प्रकारची मजा आली होती / येत आहे :) - कुमार

नदीम श्रवणपुराण आवडले.
ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल.
ती म्हणजे कोण? अलका कि अनुराधा?

टर्मीनेटर 02/07/2020 - 12:35
झकास खुसखुशीत लेख! राग, ताल, सूर, बोल, मुखडा, अंतरा असल्या गोष्टींच्या तपशिलात न शिरता केवळ संगीताचा आस्वाद घेणाऱ्या माझ्यासारख्या कानसेनाला अगदी 'कुंदन लाल सैगल' ते 'बाबा सैगल' 'मोहम्मद रफी' ते 'मोहम्मद इरफान' 'किशोर कुमार' ते 'कुमार सानू', एस.डी, आर.डी., मोहम्मद अजीझ, अमित कुमार, सोनू निगम, विनोद राठोड, पंकज उधास, शान ते हिमेश रेशमिया, के.के. आणि लता, आशा, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उषा उत्थप, अलका याद्निक, पूर्णिमा, ईला अरुण, श्रेया घोशाल अशा पर्यंत सर्वच पिढ्यांमधल्या गायक/गायिकांनी गायलेली आणि एस.डी, आर.डी., लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन पासून अन्नुमालिक, बप्पी लहिरी, राकेश रोशन, नदीम श्रवण ते राजू सिंग अशा सर्वच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकायला आवडतात. लता मंगेशकर आणि अनुराधा पौडवाल ह्या दोघी कित्येकदा कर्कश्य वाटतात तो भाग वेगळा 😜 असो, मजा आली आपले अभ्यासपूर्ण लेखन वाचायला.

जबरदस्त अभ्यासपूर्ण लेख!! ईतक्या सगळ्या गाण्यांचे बारकावे ऐकायचे , लक्षात ठेवायचे आणि अशा सोप्या पद्ध्तीने खुसखुशीतपणे मांडायचे यातच तुमचा अभ्यास दिसुन येतो. दंडवत _/\_
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे. ... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे! साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.) पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर-जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (…त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या!). ज्ये.

आमचे गाव अन देवाचे नाव

कोहंसोहं१० ·
(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती) रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात. बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं? (बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात) बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो. बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो.