मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

जानु ·
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या. https://www.karnavatiuniversity.com/uid/

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

बाजीप्रभू ·

एस 01/03/2018 - 16:33
चांगलं आहे. वर्किंग मॉडेल असावं असा आग्रह विज्ञान प्रदर्शनांमध्ये असायचा. इथे ते अर्थातच शक्य नाही. पण मॉडेल चांगलं दिसतंय.

तेजस आठवले 01/03/2018 - 22:12
मस्त प्रोजेक्ट. मॉडेल मस्त झाले आहे. व्यवस्थितपणा आणि टापटीप मॉडेलमधून दिसते आहे. तुमचे आरेखन विषयात शिक्षण झालेले आहे का.आर्किटेक्ट्चर विद्यार्थी असे प्रोजेक्ट बनवतात ना. कल्पकता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो चांगला वापरला गेला आहे. रच्याकने, हा सगळा खटाटोप किती मार्कांसाठी? सगळ्याच शाळेत असे सततचे प्रोजेक्ट आता सक्तीचे असतात का आपल्या मराठी शाळा अपवाद आहेत. सतत काही ना काहीतरी प्रोजेक्ट करून दाखवण्यात मुलांचा आणि पालकांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. जवळजवळ सगळे प्रोजेक्ट हे पालकांनाच करावे लागतात आणि सगळ्यांना ह्याची कल्पना असते. बरं त्यातून फार काही शिकायला मिळतंय असं पण नाही.मग कशाला हा खटाटोप असे वाटते.(माझ्या वेळचे प्रोजेक्ट्स : कलाकुसर,पणत्या, मातीची खेळणी-भांडी,शिवणकाम,लोकरीची तोरणं-फुले करणे, मण्यांची झुंबरं करणे ह्या सगळ्या शालेय जीवनातील कार्यानुभवाचा मला प्रचंड कंटाळा होता. ह्याबाबतीत मी माझा पराभव केव्हाच लिहून दिलेला होता आणि आहे. मी केलेल्या वस्तू बरेचदा डिफेक्टिव पीस असल्यासारख्या दिसत.) आता शालेय प्रोजेक्ट्स चे काम करून देणारी पण लोक आहेत म्हणे. त्यांना विषय सांगायचा आणि पैसे हातावर ठेवायचे. आई वडील दोघेही नोकरी व्यवसाय करणारे आणि मुलांकडे बघणारे कोणी नाही मग ही प्रोजेक्ट्स करणार तरी कोण? एका वर्गात साधारण ४० ते ६० विध्यार्थी असतील तर प्रत्येकाचे प्रोजेक्ट्स पाहिले तरी जातात का ? आधीच शिक्षकांना कामाच्या ओझ्याने जीव नको झाला आहे. अवांतर : ठाण्यात कुठे ? अतिअवांतर : भेळेच्या पैशात ४० प्लास्टिकचे चमचे मिळाले असते.

In reply to by तेजस आठवले

बाजीप्रभू 02/03/2018 - 05:16
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! तुमचा अंदाज बरोबर आहे... मिशिन डिझाईनमधेच करिअर झालेलं आहे. मोठा भाऊ सिव्हिल इंजिनिअर पण त्याचे सगळे मॉडेल्स मीच बनवायचो त्यामुळे तसा हा जुनाच छंद आहे. आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रोजेक्ट बनवला होता.. यात मार्क्स नाही पण स्पर्धेत भाग घेणं हा एकच उद्देश होता. यात मुलीला मेडल मिळालं असलं तरी तशी अपेक्षा नव्हती. मॉडेल सादर करण्याचं एक सँण्डर्ड वाढवावं, इतरांनी त्यातून शिकावं आणि लोकांना या नवीन पध्दतीबाबत माहिती देणे इतकाच उद्देश होता. सध्या वर्क फ्रॉम होम घेऊन भारतात असल्याने मोकळा वेळ मिळतो. माझ्याकडे चमच्यांचं आधीच एक पाकीट होतं पण ते ट्रान्सपरंट प्लास्टिकचे होतं म्हणून उगाच साठा करून ठेवण्यापेक्षा भेळेचा आनंद घेतला. ठाण्यात घोडबंदर रोड. पुराणिक होमटाऊन वडवली.

शेखरमोघे 02/03/2018 - 06:13
छान लिखाण, छायाचित्रे आणि अनुभव, विशेष करून पहिल्या फसलेल्या प्रोजेक्टनंतर दुसऱ्या विषयांसाठी सगळ्या प्रोजेक्ट पार्टनर्ससोबत आगाऊ चर्चा करण्याचा शहाणपणा !!

म्हणजे, अगदी संडास सुद्धा देखणं झालंय!
१) मिडीयम स्पायसी भेळ:- होय खरंच!!... कारण माझ्याकडे संडास बनवण्यासाठी पांढरे चमचे नव्हते.. म्हणून मग प्रशांत कॉर्नरमध्ये भेळ खाऊन आलो आणि येतांना चार चमचे सुमडीत ढापले.
याचा अर्थ आईशप्पथ लागला नव्हता. खरंतर अनर्थ लागला होता. ;) मग खाली पहिला प्रतिसाद वाचून परत फोटो पाहिले, मग लक्षात आलं!

छान बनलेत संडास :) एक सुचवावेसे वाटते ....तुमच्याकडे कौशल्य, कला आणि चिकाटी आहे. ..मुलीच्या प्रोजेक्टचं निमित्त मिळण्याची वाट न बघता सुंदर हस्तकला गोष्टी बनवत रहा. कॉर्पोरेट ऑफिसवाले , मोठ्य बंगल्यातले लोक विकतही घेतील

एस 01/03/2018 - 16:33
चांगलं आहे. वर्किंग मॉडेल असावं असा आग्रह विज्ञान प्रदर्शनांमध्ये असायचा. इथे ते अर्थातच शक्य नाही. पण मॉडेल चांगलं दिसतंय.

तेजस आठवले 01/03/2018 - 22:12
मस्त प्रोजेक्ट. मॉडेल मस्त झाले आहे. व्यवस्थितपणा आणि टापटीप मॉडेलमधून दिसते आहे. तुमचे आरेखन विषयात शिक्षण झालेले आहे का.आर्किटेक्ट्चर विद्यार्थी असे प्रोजेक्ट बनवतात ना. कल्पकता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो चांगला वापरला गेला आहे. रच्याकने, हा सगळा खटाटोप किती मार्कांसाठी? सगळ्याच शाळेत असे सततचे प्रोजेक्ट आता सक्तीचे असतात का आपल्या मराठी शाळा अपवाद आहेत. सतत काही ना काहीतरी प्रोजेक्ट करून दाखवण्यात मुलांचा आणि पालकांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. जवळजवळ सगळे प्रोजेक्ट हे पालकांनाच करावे लागतात आणि सगळ्यांना ह्याची कल्पना असते. बरं त्यातून फार काही शिकायला मिळतंय असं पण नाही.मग कशाला हा खटाटोप असे वाटते.(माझ्या वेळचे प्रोजेक्ट्स : कलाकुसर,पणत्या, मातीची खेळणी-भांडी,शिवणकाम,लोकरीची तोरणं-फुले करणे, मण्यांची झुंबरं करणे ह्या सगळ्या शालेय जीवनातील कार्यानुभवाचा मला प्रचंड कंटाळा होता. ह्याबाबतीत मी माझा पराभव केव्हाच लिहून दिलेला होता आणि आहे. मी केलेल्या वस्तू बरेचदा डिफेक्टिव पीस असल्यासारख्या दिसत.) आता शालेय प्रोजेक्ट्स चे काम करून देणारी पण लोक आहेत म्हणे. त्यांना विषय सांगायचा आणि पैसे हातावर ठेवायचे. आई वडील दोघेही नोकरी व्यवसाय करणारे आणि मुलांकडे बघणारे कोणी नाही मग ही प्रोजेक्ट्स करणार तरी कोण? एका वर्गात साधारण ४० ते ६० विध्यार्थी असतील तर प्रत्येकाचे प्रोजेक्ट्स पाहिले तरी जातात का ? आधीच शिक्षकांना कामाच्या ओझ्याने जीव नको झाला आहे. अवांतर : ठाण्यात कुठे ? अतिअवांतर : भेळेच्या पैशात ४० प्लास्टिकचे चमचे मिळाले असते.

In reply to by तेजस आठवले

बाजीप्रभू 02/03/2018 - 05:16
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! तुमचा अंदाज बरोबर आहे... मिशिन डिझाईनमधेच करिअर झालेलं आहे. मोठा भाऊ सिव्हिल इंजिनिअर पण त्याचे सगळे मॉडेल्स मीच बनवायचो त्यामुळे तसा हा जुनाच छंद आहे. आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रोजेक्ट बनवला होता.. यात मार्क्स नाही पण स्पर्धेत भाग घेणं हा एकच उद्देश होता. यात मुलीला मेडल मिळालं असलं तरी तशी अपेक्षा नव्हती. मॉडेल सादर करण्याचं एक सँण्डर्ड वाढवावं, इतरांनी त्यातून शिकावं आणि लोकांना या नवीन पध्दतीबाबत माहिती देणे इतकाच उद्देश होता. सध्या वर्क फ्रॉम होम घेऊन भारतात असल्याने मोकळा वेळ मिळतो. माझ्याकडे चमच्यांचं आधीच एक पाकीट होतं पण ते ट्रान्सपरंट प्लास्टिकचे होतं म्हणून उगाच साठा करून ठेवण्यापेक्षा भेळेचा आनंद घेतला. ठाण्यात घोडबंदर रोड. पुराणिक होमटाऊन वडवली.

शेखरमोघे 02/03/2018 - 06:13
छान लिखाण, छायाचित्रे आणि अनुभव, विशेष करून पहिल्या फसलेल्या प्रोजेक्टनंतर दुसऱ्या विषयांसाठी सगळ्या प्रोजेक्ट पार्टनर्ससोबत आगाऊ चर्चा करण्याचा शहाणपणा !!

म्हणजे, अगदी संडास सुद्धा देखणं झालंय!
१) मिडीयम स्पायसी भेळ:- होय खरंच!!... कारण माझ्याकडे संडास बनवण्यासाठी पांढरे चमचे नव्हते.. म्हणून मग प्रशांत कॉर्नरमध्ये भेळ खाऊन आलो आणि येतांना चार चमचे सुमडीत ढापले.
याचा अर्थ आईशप्पथ लागला नव्हता. खरंतर अनर्थ लागला होता. ;) मग खाली पहिला प्रतिसाद वाचून परत फोटो पाहिले, मग लक्षात आलं!

छान बनलेत संडास :) एक सुचवावेसे वाटते ....तुमच्याकडे कौशल्य, कला आणि चिकाटी आहे. ..मुलीच्या प्रोजेक्टचं निमित्त मिळण्याची वाट न बघता सुंदर हस्तकला गोष्टी बनवत रहा. कॉर्पोरेट ऑफिसवाले , मोठ्य बंगल्यातले लोक विकतही घेतील
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

'रोगापेक्षा इलाज भयंकर'!

अँड. हरिदास उंबरकर ·

जानु 05/12/2017 - 23:16
या शाळा कोणत्या भागात आहेत? त्या कधी आणि कोणत्या कारणांनी सुरु केल्या गेल्या? याचा विचार केला जात नाही हे खरे आहे. सर्व शिक्षा अभियानात दुर्गम भागात या शाळा उघडल्या आहेत. मुळात या वस्त्यांची लोकसंख्याच कमी आहे, त्यामुळे पर्यायाने मुलांची पटसंख्या कमीच राहणार. या वस्त्यांवरची मुले जवळच्या नियमित शाळेत जात नाहीत म्हणुन त्याच वस्तीवर शाळा उघडल्या आहेत. शहरी वस्तीजवळ चांगली सुविधा असेल तर शाळा बंद करा. पण हा निर्णय निश्चितच चुकीचा आहे. शिक्षक काय कुठेही नोकरी करेल, पण मुल शिकले नाही तर त्याची जबाबदारी सरकार घेईल काय? आर्थिक कारण असेल आणि २०पेक्षा कमी पट असेल तर एकच शिक्षक ठेवा पण शाळा बंद करु नका. सरकारचा पुर्वीपासुन शिक्षणाकडे पाहण्याचा, अनुत्पादक खर्च म्हणण्याचा दृष्टीकोण काही बदलत नाही, दुर्देव दुसरे काय?

In reply to by जानु

ह्या शाळा बंद झाल्या तर दुर्गम भागतिल अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होईल.. शिक्षण हक्क कायद्याचे हे उल्लंघन ठरेल.. मात्र व्यवस्था केंद्री झालेल्या शिक्षण विभागाला हे सत्य दिसणार आहे का? हा महत्वाचा प्रश्न

In reply to by जानु

आनन्दा 06/12/2017 - 08:16
आमच्या 100 लोकवस्तीच्या गावात एक प्राथमिक शाळा आहे.. आता दरवर्षी 10 मुले आणायची म्हणजे किती कठीण होईल नाही का?

जागु 06/12/2017 - 11:03
आमच्या एरीयात दोन तिन शाळा आहेत पण पहिलीची दोन मुल, दुसरीची तिन अस करून एकाच वर्गात प्रार्थमिक शाळा भरवली जाते. खुप दयनीय अवस्था आहे. आदिवासी खरच आता शिक्षणाबाबत जागरूक झाले आहेत. आमच्याकडे येणार्‍या एका ठाकराने त्याच्या मुलांना कॉनव्हेन्ट मध्ये घातले आहे. हे ऐकुन मला फार वरे वाटले.

जानु 05/12/2017 - 23:16
या शाळा कोणत्या भागात आहेत? त्या कधी आणि कोणत्या कारणांनी सुरु केल्या गेल्या? याचा विचार केला जात नाही हे खरे आहे. सर्व शिक्षा अभियानात दुर्गम भागात या शाळा उघडल्या आहेत. मुळात या वस्त्यांची लोकसंख्याच कमी आहे, त्यामुळे पर्यायाने मुलांची पटसंख्या कमीच राहणार. या वस्त्यांवरची मुले जवळच्या नियमित शाळेत जात नाहीत म्हणुन त्याच वस्तीवर शाळा उघडल्या आहेत. शहरी वस्तीजवळ चांगली सुविधा असेल तर शाळा बंद करा. पण हा निर्णय निश्चितच चुकीचा आहे. शिक्षक काय कुठेही नोकरी करेल, पण मुल शिकले नाही तर त्याची जबाबदारी सरकार घेईल काय? आर्थिक कारण असेल आणि २०पेक्षा कमी पट असेल तर एकच शिक्षक ठेवा पण शाळा बंद करु नका. सरकारचा पुर्वीपासुन शिक्षणाकडे पाहण्याचा, अनुत्पादक खर्च म्हणण्याचा दृष्टीकोण काही बदलत नाही, दुर्देव दुसरे काय?

In reply to by जानु

ह्या शाळा बंद झाल्या तर दुर्गम भागतिल अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होईल.. शिक्षण हक्क कायद्याचे हे उल्लंघन ठरेल.. मात्र व्यवस्था केंद्री झालेल्या शिक्षण विभागाला हे सत्य दिसणार आहे का? हा महत्वाचा प्रश्न

In reply to by जानु

आनन्दा 06/12/2017 - 08:16
आमच्या 100 लोकवस्तीच्या गावात एक प्राथमिक शाळा आहे.. आता दरवर्षी 10 मुले आणायची म्हणजे किती कठीण होईल नाही का?

जागु 06/12/2017 - 11:03
आमच्या एरीयात दोन तिन शाळा आहेत पण पहिलीची दोन मुल, दुसरीची तिन अस करून एकाच वर्गात प्रार्थमिक शाळा भरवली जाते. खुप दयनीय अवस्था आहे. आदिवासी खरच आता शिक्षणाबाबत जागरूक झाले आहेत. आमच्याकडे येणार्‍या एका ठाकराने त्याच्या मुलांना कॉनव्हेन्ट मध्ये घातले आहे. हे ऐकुन मला फार वरे वाटले.
'रोगापेक्षा इलाज भयंकर'! शिक्षण विभागाच्या विविध घोषणांनी शिक्षण क्षेत्र व्यथित झाले असल्याची ओरड सुरु असतानाच पुन्हा एका नव्या घोषेंनेनें प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. पटसंख्या कमी असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला असून, ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली, अशा शाळांवर आता बंदीचे गंडांतर येणार आहे. अर्थात, 'शाळा बंद' ऐवजी स्थलांतरित हा शब्द वापरून शासनाने निर्णयामागील त्रीव्रता कमी केली असली तरी. स्थलांतराचे नियम आणि अटींमध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील विध्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची श्यक्यता आहे.

विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

अँड. हरिदास उंबरकर ·

जानु 21/11/2017 - 14:12
कालच एक माहिती वाचली एका वर्षात शासनाने ५५० अधिसूचना काढल्या, हे खरे आहे का? आणि काढल्या असतील तर कोणत्या बाबींवर जोर दिल्या जातोय हे समजेल का?

In reply to by जानु

नेमक्या किती अधिसूचना काढल्या.... याची आकडेवारी देता येणार नाही.. कोणत्या बाबींवर जोर दिला जातोय.... हे जर ठरवायचे झाले तर, याच नक्की उत्तर सरकारलाही देता येणार नाही. एकामागून एक प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्यात येत आहे.. शिक्षकांच्या बदल्या असो कि शेक्षणिक धोरण.. तज्ञ एक धोरण किंव्हा निर्णय ठरवितात आणि नंतर त्याला तेच विरोध करतात..

babu b 21/11/2017 - 16:59
नोटाबंदीच्या कोलांट्याउड्यांसारखाच हा प्रकार दिसतोय

पुंबा 21/11/2017 - 17:11
आपल्या देशातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा अतिशय गंभीररित्या वाईट आहे. शिक्षकांचा दर्जा तपासण्यासाठी वरचेवर परिक्षा घेतली जावी, विद्यार्थ्यांचे इयत्तावार कौशल्य सर्वेक्षण(देशपातळीवर) घेतले जावे, बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करावी व त्याचा डेटा वेबसाईटवर टाकणे बंधनकारक करावे, आरटीई कायद्यातील घातक तरतूदी वगळाव्या अशासारख्या उपायांतून बरेच साध्य करता येईल दुर्दैवाने सरकार(आताचे अन यापुर्वीचे कोणतेही) याविषयी गंभीर नव्हते/नाही. नविन शैक्षणिक धोरण सरकारने स्विकारले नाही. टीएसआर सुब्रमणियम समितीने दिलेला मसूदा स्व्कारला न जाता कस्तुरीरंगण यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती बनवली गेली आहे.
The Bharatiya Janata Party (BJP) on Monday promised to increase public spending on education to 6% of gross domestic product from around 4%, putting special emphasis on education and skill development. In its general election manifesto, the BJP said that if voted to power, it would set up a national commission on education to devise ways to reform and revise the sector to make India a knowledge hub. The party also intends to implement a national education policy in the context of the changing dynamics of education.
हे झाले नाही.
The BJP’s manifesto also promises to universalize secondary education and give priority to reducing the acute shortage of teachers. The party promises “to review and revise...the salary structures associated with the teaching staff”. India has a shortage of half a million teachers in schools—in higher educational institutions such as the Indian Institutes of Technology and central universities, the shortage ranges between 20% and 45% of the required faculty strength. The manifesto also said that the University Grants Commission will be restructured and transformed into a higher education commission rather than just being a grant distribution agency. The party said it will revisit the apprenticeship law to facilitate youth to earn while studying.
हे देखिल अजून प्रत्यक्षात आलेले नाही. ही हेळसांड चिंताजनक आहे. अजून दोन वर्षे आहेत, सरकारने काळजीपुर्वक शिक्षण या विषयावर काम करावे.

अतिसुदंर विवेचन.. दोन वर्ष राहिलित काही तरी ठोस धोरण अपेक्षित आहे... पण आठ दिवसांपूर्वी सन्माननीय शिक्षणमंत्री यांचे एक भाषण एकन्यात आले.. बहुधा बालक दिनाच्या मुहूर्त वरील असावे...मंत्री मोहदय म्हणाले या राज्यात शिक्षणावर ९६ हजार रूपये प्रति विद्यार्थी खर्च केला जातो.. यापुढे एव्हड़ी रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करणार.. पालकाला जी शाळा योग्य वाटेल तिथे ते आपल्या पाल्याचा प्रवेश घेतील.. हां पैसा सम्भादित शाळेच्या व्यवस्थापनाकडे जमा होईल आणि त्यातून शिक्षकांना पगार दिला जाईल... बाकी सर्व शिक्षाकांचे पगार बंद.. जिथे मूल प्रवेश घेतील फ़क्त त्या शिक्षकांना पगार मिळणाऱ्.. अर्थात हां प्रयोग सध्या नाही पण जाता जाता करू अस सांगायला मंत्री मोहदय विसरले नाहीत... यामुळे शिक्षण क्षेत्र सुधारणार की बिघड़नार, माहीत नाही. पण एक नविन प्रयोग अमलात येण्याची श्याक्यता नाकरता येत नाही.. हां शिक्षण व्यवस्थेत ठोस बदल ठरू शकेल का?? यावर विचार करतोय सध्या!

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

स्मिता. 21/11/2017 - 23:22
असा प्रयोग प्रथमदर्शनी तरी भयावह वाटतोय. यातून असंही होईल की ज्या शाळेत विद्यार्थी जास्त तिथल्या शिक्षकांना पगार जास्त! मग खाजगी शिकवण्याच काय वाईट? सरकारी आणि सरकार अनुदानीत शाळांची स्थिती आणि दर्जा सुधारण्याचे प्रयोग करायचे सोडून हे तर भलतेच काहितरी. तुलना न करायचे ठरवूनही इथे केल्याशिवाय रहावत नाहीये पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. बहुतेक सगळ्या सरकारी शाळांचा दर्जाही कमी-अधिक प्रमाणात सारखाच असतो. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात. आपण जर इतर अनेक गोष्टींत पाश्चिमात्यांचे अनुकरण करू शकतो तर शिक्षण या महत्त्वाच्या बाबतीत का करू नये?

In reply to by स्मिता.

एमी 28/11/2017 - 10:42
पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात. >> हे भरतासाठीदेखील खरे आहे. जवळपास ८० % मुलं सरकारी शाळेतच जातात. खाजगी शाळेत अती/श्रीमंत, उच्चमध्यमवर्गच जातो. === चांगली चर्चा चालू आहे धाग्यावर. पुम्बा, अमितदादा यांचे प्रतीसाद आवडले.

जानु 21/11/2017 - 23:16
हे ९६,००० रु. म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. चला आपण थोडा विचार करु. एका जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा घ्या. ५० विद्यार्थांची संख्या धरुया. ९६,००० * ५० = ४८,००,००० रु. होतात. दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचा पगार फार तर १२,००,०००/- रु. उरले ३६,००,०००/- रु. सांगा एवढे अनुदान सरकार एका शाळेवर खर्च करते का? गणवेश, कपडे, पोषण आहार, शाळेचा खर्च, शिष्यवृत्ती सगळे धरा. प्रति विद्यार्थी ७२,०००/- रु. प्रतिवर्ष सरकार देते का?

In reply to by जानु

babu b 22/11/2017 - 07:57
अशी किंमत ठरवताना जागा , भाडे , इ इ धरले जातात. म्हणजे प्रति व्यक्ती बसने जाण्यास किती खर्च येतो , तर तिकिटाचे २० रु + बसच्या किमतीचा १/५० ५० लोकांची बस बस्स !

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करण्याची मागणी केली. स्वतंत्र भारतात ‘शिक्षण हक्क’ कायदा करण्यास व राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्यास एकविसाव्या शतकाचे पहिले दशक उजाडावे लागले..नवनिर्मिती होऊच नये अशी उपजत व्यवस्था ब्रिटिश शिक्षण पद्धतीत होती. अजूनही बहुतांशी आपली तीच स्थिती आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला कुणी वालीच नाही. उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे... शिक्षणाने विद्यार्थ्यांस सक्षम बनवावे..मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव असावी..शिक्षण हे व्यवसायाभिमुख ही असल् पाहिजे..यासाठी प्रयत्न करायचे सोडून सरकार नुसते प्रयोगामागुन प्रयोग राबवित आहे.. यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

पुंबा 22/11/2017 - 11:23
यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!
हे एक बदल्यांची नाटके आधी संपवायला हवीत. पैसे देऊन बदल्या थांबवल्या येतात किंवा इच्छित स्थळी बदली मागून घेता येते. काय चावटपणाय? नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

तेजस आठवले 25/11/2017 - 15:42
उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे...
हा वर्ग कुठला ? जरा समजावून सांगता का?

अमितदादा 22/11/2017 - 13:27
तुम्ही लेखातून आणि प्रतिसादातून शिक्षणाविषयी व्यक्त केलेली चिंता नक्कीच खरी आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात कोणतेही ठोस असे शैक्षणिक धोरण दिसत नाही, हे नवीन सरकार येवून सुधा त्यामध्ये फरक पडलेला नाही. सध्याचे शिक्षण मंत्री हे हतबल वाटतात, ते हतबल मंत्री आहेत, त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण होत नाहीत. ह्या मंत्री महोदयांनी विधानसभेत एका शिक्षण उपसंचालकाला एका संशयित प्रकरणात निलंबित करण्याचे आदेश किंवा आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्याच मंत्रालयातील अधिकार्यांनी त्याला केराची टोपली दाखवली तेंव्हा त्यांची चांगलीच गोची झाली होती, शेवटी ह्यांनाच ते निर्दोष आहेत म्हणून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांनी जाहीर सभेत कोणतेही आश्वासन दिले तरी त्यांच्या मंत्रालयातून त्याला केराची टोपली दाखवली जाणार यात काही शंका नाही. ह्यांनी ज्या विध्यापिठातून पदवी घेतली होती त्याचा हि वाद मध्यंतरी रंगला होता. मुलांच्या खर्या शिक्षणाची सुरवात ज्या अंगणवाडीतून होते त्याबद्दल तर ह्या सरकार चा अत्यंत निष्काळजी धोरण आहे. शिक्षकांच्या बदल्या करणे, काहीही अध्यादेश काढणे, विद्यापीठ ची नावे बदलने हेच याचं शैक्षणिक धोरण आहे असे दिसते. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळात एका ड्रामा क़्विन HRD मंत्री होत्या ज्यांना स्वतःची डिग्री कोणती हे सुधा छातीठोकपणे सांगता येत नाही. ह्यांच्या हट्टी धोरणापायी अनिल काकोडकर सारख्या शास्त्रज्ञास IIT डिरेक्टर selection कमिटी चा राजीनामा दद्यायला लागला होता. असे शिक्षण मंत्री असतील तर बट्याबोळ होणारच ना. त्यामध्ये सरकार ने विविध संस्थांचा संशोधनावरचा निधी कमी केला. आताचे HRD मंत्री जावडेकर त्यातल्या त्यात हुशार आहेत, पंरतु काही गुढघ्यात मेंदू असलेल्या असरकारी संघटना त्यांना कसे काम करू देतात हे पाह्यला हव, कारण ह्या संघटनाचा रस ह्याला इतिहासातून बाहेर काढ त्याला इतिहासात घुसव, कुठल्यातरी पुरातनगोष्टीना विज्ञान घोषित कर एवढाच दिसतो. त्यामुळे सध्याची सरकारी धोरण पाहता मोठ्या प्रमाणात फेर बदलाची गरज आहे असे वाटते.

In reply to by अमितदादा

पुंबा 22/11/2017 - 13:53
आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर . शिक्षणमंत्री असण्यासाठी शिक्षणाची अट नसावी असेच माझे मत आहे त्यामुळे ईराणी किंवा मोदी यांच्या शिक्षणावर मला मत द्यायचे नाही(केवळ चौथी पास असणार्‍या वसंतदादांनी दुरदृष्टीने खाजगी इंजिनीअरींग कॉलेजेसना परवानगी घेण्ञाचा निर्णय गेह्तला आताचे उच्चशिक्षीत मंत्रीमहोदय इथून पुढे इंजिनिअरींग कॉलेजेस नको असा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत.). पण त्यांच्या शिक्षणविषयक धोरणावर मात्र कडाडून प्रहार करावा वाटतो. चक्क काहीच नविन घडत नाहीये या क्षेत्रात. विद्यार्थी, शिक्षक यांचा दर्जा शोधण्यासाठी एक विशेष सर्वेक्षण केंद्र सरकारने घ्यावे ही साधी मागणी अजून पूर्ण होत नाही. स्किल एज्युकेशन या नावाने नुसता तमाशा करून ठेवलाय. अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना. नविन शैक्षणिक धोरण तर कधी येणार आहे अस्तित्वात केवळ देवालाच ठाऊक असेल असे दिसते, महाराष्ट्रातील शिक्षणाबद्दल काय बोलावे? बोर्‍या वाजलाय. फार मूलभूत असं काही तरी होणे आवश्यक आहे. मोदींकडून ज्या मुख्य अपेक्षा होत्या त्यातील सर्वात मोठी शिक्षण क्षेत्रात बदल होतील ही होती. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. मोदींनी स्वत।, निती आयोगाच्या सहाय्य्याने राज्यांबरोबर ताळमेळ राखून शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणावेत.

In reply to by पुंबा

अमितदादा 22/11/2017 - 14:08
अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना.
अगदी सहमत, परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी ज्यांना ह्या योजनेची वाट लावल्याबद्दल मंत्रिमंडळ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. खालील लिंक वाचा. Why India's skill mission has failed त्यांनी राजीनामा देताना, मी माझे यश जनतेपुढे आणि मोदी पुढे मांडण्यात अयशस्वी ठरलो असे म्हंटले होते. परंतु data खोटे बोलत नाही त्यांनी हि योजना अपयशीच केली यात शंका नाही.
आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर .
मला इराणी यांची हे मंत्रालय सांभाळायची कुवत नाही हे त्यांची कामगिरी पाहून पटलेले आहे. जावडेकर नि आताशी कुटे सुरुवात केलीय त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त काही ऐकल नाही.

In reply to by अमितदादा

पुंबा 22/11/2017 - 14:17
परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी
मला रूडींबद्दलच बोलायचे होते. या माणसाने वाट लावली स्किल मिशनची. जावडेकरांवर राग आहे कारण पर्यावरणमंत्री म्हणून त्यांनी लवलेले दिवे. शिक्षण हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, यावर अधिकाधिक वाचन, अभ्यास करून प्रतिक्रिया देत राहीन.

नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे... शिक्षकांच्या बदल्यात होणारा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, तसेच चिरीमिरीच्या व्यवहारांना कायमचा पायबंद घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच पारदर्शी व ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण ठरविण्यात आले. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढून तालुका निहाय बदली पद्दतीला फाटा देत शिक्षकांचे ४ संवर्गात वर्गीकरण करून हा प्रयोग केला जाणार आहे. मात्र सोप्या आणि अवघडच्या नादात सरकारने परिपत्रकामागून परिपत्रक काढून शिक्षकांना संभ्रमात टाकले आहे. या जी आर नुसार *"अवघड' शिक्षकास तीन वर्षात बदलीचा अधिकार मिळणार असून तो दहा वर्ष सलगपणे सर्वसाधारण क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकाची जागा मागू शकणार आहे. त्यामुळे दुर्गम भागात खितपत पडलेल्या शिक्षकाला न्याय मिळेल. मात्र त्यांची संख्या बघितली तर १० टक्के शिक्षकांना न्याय देण्यासाठी ९० टक्के शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.* शिवाय यात महिला शिक्षकांची मोठी कुचुम्बना होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या टप्प्यात दुर्धर आजार असलेले तसेच अपंग, विधवा, कुमारिका, परित्यक्ता वा घटस्फोटित महिला व 53 वर्षावरील शिक्षक यांची इच्छा असेल तरच विनंती बदली केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत 30 किलोमीटर परिसरात संधी दिली जाणार आहे. मात्र *दोघांपैकी एकजण बदलीपात्र असेल तरी दोघांमागे बदलीचे झंजट लागणार आहे. पुढील टप्प्यात 'सर्वसाधारण' क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकाची सेवाज्येष्ठतेनुसार पसंतीक्रमाने बदली करण्यात येणार आहे. *बदलीतून सवलतींची व प्राधान्यक्रमाची यादी वाढत चालल्याने या प्रक्रियेत 'एकल' शिक्षकांवर अन्याय होईल. मुळात, या धोरणाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांची संख्याचं हा निर्णय अन्यायकारक असल्याची ग्वाही देतो.

babu b 25/11/2017 - 23:56
डिग्री ३-५ वर्षांची असते. नंतर ३०-४० वर्षे करियर केवळ त्या ज्ञानावर शक्यच नसते. थोडक्यात डिग्री म्हणजे लायसन. नंतर गाड्यांची मॉडेल्स व स्किल्स बदलत रहातात.

सन्माननीय तेजस आठवले आणि सुबोध खरे जी... लेखाच रोख आणि प्रतिक्रियेचा आशय आपण लक्षात घेतला तर 'मक्तेदारी' चा विषय आपल्या लक्षात येवू शकेल. पार्श्वभूमि.. जिल्हा परिषदांच्या शिक्षकांसाठी बदलीचे ऑनलाईन प्रक्रियेचे धोरण निश्‍चित करण्यात आल्यानंतर त्यातील अनेक किचकट प्रक्रियेतून जाताना व अनेक परिपत्रकांच्या माध्यमातून मूळ निर्णयातील नियमांमध्ये दुरुस्ती तर काही नवीन नियम घालून देण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अनाकलनीय संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे दैनंदिन ताणतणावात वाढ झाल्याने शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.. यात जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थी भरडला जात होता.. एकाच वर्गाची मक्तेदारी... आज राज्यातील जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील बहुतांश गरीब, शेतकरी, मागास, आणि दुर्बल घटकांतिल विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.. ज्यांच्याकडे खासगी शाळा मधे प्रवेश घेण्यासाठी पैसे नाहीत असे विद्यार्थी या शाळात शिक्षण घेतात. हा तोच वर्ग आहे ज्यांच्या दारात शिक्षणाची गंगा फार उशिरा पोहचली..अडानीपना, गरीबी आशा अनेक कारणाने हा वर्ग शिक्षणापासून वंचित होता. शिक्षण मोफत आणि सक्तीचे झाल्यानतर हां वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागला..पण विविध विसंगत धोरणामुळे त्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ केला जातोय..कधी आठवी पास चा निर्णय.. कधी शैक्षिणक सत्राच्या मध्यात शिक्षकांच्या बदल्याचा निर्णय .. यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासन होते. दुर्गम भागातील पालक, अडानी पालक एखाद्या शिक्षाकांच्या आग्रहाखातर मूल शाळेत टाकायला तयार होतात.. तो शिक्षक बदलून गेला तर त्यांचा हिरमोड होण्याची श्याक्यता नाकरता येत नाही. अर्थात, एखाद्या शिक्षकाने आशा दुर्गम भागात किती दिवस काम करावे याला निशितच मर्यादा असाव्यात. पण मूळ मुद्दा हां की जे आता कुठे शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागले आहेत, त्या वर्गाला वेगवेगळ्या निर्णयाने व्यथित का करण्यात येत आहे.. शिक्षण सक्तीचे करण्यामागे शासनाच उद्दात्त हेतु होता.. मग आशा निर्णयाने हा हेतु पूर्ण होत आहें का? ग्रामीण शिक्षणाला डिस्टर्ब करणाऱ्याना फ़क्त एक वर्गच(खासगी शाळेत शिकनारा) शिकावा असे वाटते का? एकाच वर्गाची शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी राहावी अशी व्यवस्था...याला हा अर्थ अभिप्रेत आहे.

तेजस आठवले 26/11/2017 - 16:51
खाजगी शाळेत जास्तीत जास्त मुले जावीत आणि सरकारी शाळा ओस पाडाव्यात असेच प्रत्येक सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुमच्याशी सहमत. मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न तर आहेच, आणि त्यासाठी पालकांना भुलवले जात आहे.पालकही बळी पडत आहेत. खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा ह्या वरच्या शाळा विरुद्ध इंटरनॅशनल शाळा स्वतःचे दातही घासता न येणाऱ्या ४ वर्षीय बालकाचे मोठेपणी नासात जाण्याचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारी खाद्यतेले,त्यात तळलेल्या चकल्या (?) ,हात धुवायचा पातळ साबण, दुधात घालून दुधालाच पौष्टिक बनवण्यासाठी लागणारी चूर्णे, गाणे म्हणत वापरायचा अंघोळीचा साबण इ.इ. जाहिरातींचा प्रचंड मारा. एकाबाजूला प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मैलोन मेल चालावी लागणारी मुले आणि दुसरीकडे हे असे. दरी खूप आहे आणि वाढतच आहे. असो.

In reply to by तेजस आठवले

babu b 26/11/2017 - 18:33
सरकार म्हणजे कोण ? मंत्री , आमदार इ इ की शिक्षण संचालक वगैरे ? हे लोक जाणूनबुजून असे का करतील ? सरकारी व खाजगी असे चॉईस बाजारात आहेत, लोक आपल्याला हवे ते निवडतात. दोष मात्र इतराना देतात.

In reply to by तेजस आठवले

एमी 28/11/2017 - 10:36
खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा >> 'हिंदू' शाळा विरुद्ध 'अल्पसंख्य/ख्रिस्ती' शाळा राहील की :D

जानु 27/11/2017 - 12:48
@उंबरकर सो. आपण म्हणतात तसे फक्त शिक्षक आवडता असेल तरच विद्यार्थी शाळेत येतो असे नाही. मुळात बदली करणे आणि बदलीचे धोरण ठरवणे हे शासनाचे अधिकार आहेत. कर्मचार्‍याला त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. जिल्हा परिषदेत नोकरी घेतल्यावर आपले कार्यक्षेत्र संपुर्ण जिल्हा असेल हे कसे नाकारता येईल? त्यात कोठेही नियुक्ती दिली ती सोईची नाही, असे कोणता कर्मचारी म्हणु शकतो? कोणाला कोठे कामाला ठेवायचे हा हक्क सरकारचा नाही का? धोरण राबवतांना काही चुका असतील तर त्या दुरुस्त करुन राबवता येईल.

फ़क्त शिक्षक बदली ने शिक्षण व्यवस्था व्यथित आहे, अस मुळीच नाही.. ते एक प्रसंगिक प्रतिनिधिक उदाहरण आहे... शिक्षाकांमुळे मूल शाळेत येतात हे सुद्धा त्यापैकीच् एक..

वेल्लाभट 28/11/2017 - 14:10
अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी जरूर या... मराठीप्रेमी पालक महासंमेलन २३-२४ डिसेंबर, मुंबई मातृभाषेतून शिक्षण दर्जेदार मराठी शाळा उपयुक्त सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या आणि अशा अनेक मुद्द्यांवर राज्यभरातील विचारवंत, अभ्यासक, शिक्षक, पालक, नेते, विविध क्ष्रेतातील प्रसिद्ध व्यक्ती चर्चा करतील. यशाची शिखरं गाठलेले मराठीजन आपले अनुभव सांगतील, भेटतील. पालकांचा सक्रीय सहभाग गरजेचा असून त्यासाठी पालक एकत्र होणं गरजेचं आहे. फेसबुक दुवा (www.facebook.com/events/330379617423263) मराठी अभ्यास केंद्र

जानु 21/11/2017 - 14:12
कालच एक माहिती वाचली एका वर्षात शासनाने ५५० अधिसूचना काढल्या, हे खरे आहे का? आणि काढल्या असतील तर कोणत्या बाबींवर जोर दिल्या जातोय हे समजेल का?

In reply to by जानु

नेमक्या किती अधिसूचना काढल्या.... याची आकडेवारी देता येणार नाही.. कोणत्या बाबींवर जोर दिला जातोय.... हे जर ठरवायचे झाले तर, याच नक्की उत्तर सरकारलाही देता येणार नाही. एकामागून एक प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्यात येत आहे.. शिक्षकांच्या बदल्या असो कि शेक्षणिक धोरण.. तज्ञ एक धोरण किंव्हा निर्णय ठरवितात आणि नंतर त्याला तेच विरोध करतात..

babu b 21/11/2017 - 16:59
नोटाबंदीच्या कोलांट्याउड्यांसारखाच हा प्रकार दिसतोय

पुंबा 21/11/2017 - 17:11
आपल्या देशातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा अतिशय गंभीररित्या वाईट आहे. शिक्षकांचा दर्जा तपासण्यासाठी वरचेवर परिक्षा घेतली जावी, विद्यार्थ्यांचे इयत्तावार कौशल्य सर्वेक्षण(देशपातळीवर) घेतले जावे, बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करावी व त्याचा डेटा वेबसाईटवर टाकणे बंधनकारक करावे, आरटीई कायद्यातील घातक तरतूदी वगळाव्या अशासारख्या उपायांतून बरेच साध्य करता येईल दुर्दैवाने सरकार(आताचे अन यापुर्वीचे कोणतेही) याविषयी गंभीर नव्हते/नाही. नविन शैक्षणिक धोरण सरकारने स्विकारले नाही. टीएसआर सुब्रमणियम समितीने दिलेला मसूदा स्व्कारला न जाता कस्तुरीरंगण यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती बनवली गेली आहे.
The Bharatiya Janata Party (BJP) on Monday promised to increase public spending on education to 6% of gross domestic product from around 4%, putting special emphasis on education and skill development. In its general election manifesto, the BJP said that if voted to power, it would set up a national commission on education to devise ways to reform and revise the sector to make India a knowledge hub. The party also intends to implement a national education policy in the context of the changing dynamics of education.
हे झाले नाही.
The BJP’s manifesto also promises to universalize secondary education and give priority to reducing the acute shortage of teachers. The party promises “to review and revise...the salary structures associated with the teaching staff”. India has a shortage of half a million teachers in schools—in higher educational institutions such as the Indian Institutes of Technology and central universities, the shortage ranges between 20% and 45% of the required faculty strength. The manifesto also said that the University Grants Commission will be restructured and transformed into a higher education commission rather than just being a grant distribution agency. The party said it will revisit the apprenticeship law to facilitate youth to earn while studying.
हे देखिल अजून प्रत्यक्षात आलेले नाही. ही हेळसांड चिंताजनक आहे. अजून दोन वर्षे आहेत, सरकारने काळजीपुर्वक शिक्षण या विषयावर काम करावे.

अतिसुदंर विवेचन.. दोन वर्ष राहिलित काही तरी ठोस धोरण अपेक्षित आहे... पण आठ दिवसांपूर्वी सन्माननीय शिक्षणमंत्री यांचे एक भाषण एकन्यात आले.. बहुधा बालक दिनाच्या मुहूर्त वरील असावे...मंत्री मोहदय म्हणाले या राज्यात शिक्षणावर ९६ हजार रूपये प्रति विद्यार्थी खर्च केला जातो.. यापुढे एव्हड़ी रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करणार.. पालकाला जी शाळा योग्य वाटेल तिथे ते आपल्या पाल्याचा प्रवेश घेतील.. हां पैसा सम्भादित शाळेच्या व्यवस्थापनाकडे जमा होईल आणि त्यातून शिक्षकांना पगार दिला जाईल... बाकी सर्व शिक्षाकांचे पगार बंद.. जिथे मूल प्रवेश घेतील फ़क्त त्या शिक्षकांना पगार मिळणाऱ्.. अर्थात हां प्रयोग सध्या नाही पण जाता जाता करू अस सांगायला मंत्री मोहदय विसरले नाहीत... यामुळे शिक्षण क्षेत्र सुधारणार की बिघड़नार, माहीत नाही. पण एक नविन प्रयोग अमलात येण्याची श्याक्यता नाकरता येत नाही.. हां शिक्षण व्यवस्थेत ठोस बदल ठरू शकेल का?? यावर विचार करतोय सध्या!

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

स्मिता. 21/11/2017 - 23:22
असा प्रयोग प्रथमदर्शनी तरी भयावह वाटतोय. यातून असंही होईल की ज्या शाळेत विद्यार्थी जास्त तिथल्या शिक्षकांना पगार जास्त! मग खाजगी शिकवण्याच काय वाईट? सरकारी आणि सरकार अनुदानीत शाळांची स्थिती आणि दर्जा सुधारण्याचे प्रयोग करायचे सोडून हे तर भलतेच काहितरी. तुलना न करायचे ठरवूनही इथे केल्याशिवाय रहावत नाहीये पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. बहुतेक सगळ्या सरकारी शाळांचा दर्जाही कमी-अधिक प्रमाणात सारखाच असतो. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात. आपण जर इतर अनेक गोष्टींत पाश्चिमात्यांचे अनुकरण करू शकतो तर शिक्षण या महत्त्वाच्या बाबतीत का करू नये?

In reply to by स्मिता.

एमी 28/11/2017 - 10:42
पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात. >> हे भरतासाठीदेखील खरे आहे. जवळपास ८० % मुलं सरकारी शाळेतच जातात. खाजगी शाळेत अती/श्रीमंत, उच्चमध्यमवर्गच जातो. === चांगली चर्चा चालू आहे धाग्यावर. पुम्बा, अमितदादा यांचे प्रतीसाद आवडले.

जानु 21/11/2017 - 23:16
हे ९६,००० रु. म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. चला आपण थोडा विचार करु. एका जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा घ्या. ५० विद्यार्थांची संख्या धरुया. ९६,००० * ५० = ४८,००,००० रु. होतात. दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचा पगार फार तर १२,००,०००/- रु. उरले ३६,००,०००/- रु. सांगा एवढे अनुदान सरकार एका शाळेवर खर्च करते का? गणवेश, कपडे, पोषण आहार, शाळेचा खर्च, शिष्यवृत्ती सगळे धरा. प्रति विद्यार्थी ७२,०००/- रु. प्रतिवर्ष सरकार देते का?

In reply to by जानु

babu b 22/11/2017 - 07:57
अशी किंमत ठरवताना जागा , भाडे , इ इ धरले जातात. म्हणजे प्रति व्यक्ती बसने जाण्यास किती खर्च येतो , तर तिकिटाचे २० रु + बसच्या किमतीचा १/५० ५० लोकांची बस बस्स !

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करण्याची मागणी केली. स्वतंत्र भारतात ‘शिक्षण हक्क’ कायदा करण्यास व राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्यास एकविसाव्या शतकाचे पहिले दशक उजाडावे लागले..नवनिर्मिती होऊच नये अशी उपजत व्यवस्था ब्रिटिश शिक्षण पद्धतीत होती. अजूनही बहुतांशी आपली तीच स्थिती आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला कुणी वालीच नाही. उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे... शिक्षणाने विद्यार्थ्यांस सक्षम बनवावे..मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव असावी..शिक्षण हे व्यवसायाभिमुख ही असल् पाहिजे..यासाठी प्रयत्न करायचे सोडून सरकार नुसते प्रयोगामागुन प्रयोग राबवित आहे.. यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

पुंबा 22/11/2017 - 11:23
यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!
हे एक बदल्यांची नाटके आधी संपवायला हवीत. पैसे देऊन बदल्या थांबवल्या येतात किंवा इच्छित स्थळी बदली मागून घेता येते. काय चावटपणाय? नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

तेजस आठवले 25/11/2017 - 15:42
उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे...
हा वर्ग कुठला ? जरा समजावून सांगता का?

अमितदादा 22/11/2017 - 13:27
तुम्ही लेखातून आणि प्रतिसादातून शिक्षणाविषयी व्यक्त केलेली चिंता नक्कीच खरी आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात कोणतेही ठोस असे शैक्षणिक धोरण दिसत नाही, हे नवीन सरकार येवून सुधा त्यामध्ये फरक पडलेला नाही. सध्याचे शिक्षण मंत्री हे हतबल वाटतात, ते हतबल मंत्री आहेत, त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण होत नाहीत. ह्या मंत्री महोदयांनी विधानसभेत एका शिक्षण उपसंचालकाला एका संशयित प्रकरणात निलंबित करण्याचे आदेश किंवा आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्याच मंत्रालयातील अधिकार्यांनी त्याला केराची टोपली दाखवली तेंव्हा त्यांची चांगलीच गोची झाली होती, शेवटी ह्यांनाच ते निर्दोष आहेत म्हणून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांनी जाहीर सभेत कोणतेही आश्वासन दिले तरी त्यांच्या मंत्रालयातून त्याला केराची टोपली दाखवली जाणार यात काही शंका नाही. ह्यांनी ज्या विध्यापिठातून पदवी घेतली होती त्याचा हि वाद मध्यंतरी रंगला होता. मुलांच्या खर्या शिक्षणाची सुरवात ज्या अंगणवाडीतून होते त्याबद्दल तर ह्या सरकार चा अत्यंत निष्काळजी धोरण आहे. शिक्षकांच्या बदल्या करणे, काहीही अध्यादेश काढणे, विद्यापीठ ची नावे बदलने हेच याचं शैक्षणिक धोरण आहे असे दिसते. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळात एका ड्रामा क़्विन HRD मंत्री होत्या ज्यांना स्वतःची डिग्री कोणती हे सुधा छातीठोकपणे सांगता येत नाही. ह्यांच्या हट्टी धोरणापायी अनिल काकोडकर सारख्या शास्त्रज्ञास IIT डिरेक्टर selection कमिटी चा राजीनामा दद्यायला लागला होता. असे शिक्षण मंत्री असतील तर बट्याबोळ होणारच ना. त्यामध्ये सरकार ने विविध संस्थांचा संशोधनावरचा निधी कमी केला. आताचे HRD मंत्री जावडेकर त्यातल्या त्यात हुशार आहेत, पंरतु काही गुढघ्यात मेंदू असलेल्या असरकारी संघटना त्यांना कसे काम करू देतात हे पाह्यला हव, कारण ह्या संघटनाचा रस ह्याला इतिहासातून बाहेर काढ त्याला इतिहासात घुसव, कुठल्यातरी पुरातनगोष्टीना विज्ञान घोषित कर एवढाच दिसतो. त्यामुळे सध्याची सरकारी धोरण पाहता मोठ्या प्रमाणात फेर बदलाची गरज आहे असे वाटते.

In reply to by अमितदादा

पुंबा 22/11/2017 - 13:53
आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर . शिक्षणमंत्री असण्यासाठी शिक्षणाची अट नसावी असेच माझे मत आहे त्यामुळे ईराणी किंवा मोदी यांच्या शिक्षणावर मला मत द्यायचे नाही(केवळ चौथी पास असणार्‍या वसंतदादांनी दुरदृष्टीने खाजगी इंजिनीअरींग कॉलेजेसना परवानगी घेण्ञाचा निर्णय गेह्तला आताचे उच्चशिक्षीत मंत्रीमहोदय इथून पुढे इंजिनिअरींग कॉलेजेस नको असा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत.). पण त्यांच्या शिक्षणविषयक धोरणावर मात्र कडाडून प्रहार करावा वाटतो. चक्क काहीच नविन घडत नाहीये या क्षेत्रात. विद्यार्थी, शिक्षक यांचा दर्जा शोधण्यासाठी एक विशेष सर्वेक्षण केंद्र सरकारने घ्यावे ही साधी मागणी अजून पूर्ण होत नाही. स्किल एज्युकेशन या नावाने नुसता तमाशा करून ठेवलाय. अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना. नविन शैक्षणिक धोरण तर कधी येणार आहे अस्तित्वात केवळ देवालाच ठाऊक असेल असे दिसते, महाराष्ट्रातील शिक्षणाबद्दल काय बोलावे? बोर्‍या वाजलाय. फार मूलभूत असं काही तरी होणे आवश्यक आहे. मोदींकडून ज्या मुख्य अपेक्षा होत्या त्यातील सर्वात मोठी शिक्षण क्षेत्रात बदल होतील ही होती. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. मोदींनी स्वत।, निती आयोगाच्या सहाय्य्याने राज्यांबरोबर ताळमेळ राखून शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणावेत.

In reply to by पुंबा

अमितदादा 22/11/2017 - 14:08
अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना.
अगदी सहमत, परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी ज्यांना ह्या योजनेची वाट लावल्याबद्दल मंत्रिमंडळ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. खालील लिंक वाचा. Why India's skill mission has failed त्यांनी राजीनामा देताना, मी माझे यश जनतेपुढे आणि मोदी पुढे मांडण्यात अयशस्वी ठरलो असे म्हंटले होते. परंतु data खोटे बोलत नाही त्यांनी हि योजना अपयशीच केली यात शंका नाही.
आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर .
मला इराणी यांची हे मंत्रालय सांभाळायची कुवत नाही हे त्यांची कामगिरी पाहून पटलेले आहे. जावडेकर नि आताशी कुटे सुरुवात केलीय त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त काही ऐकल नाही.

In reply to by अमितदादा

पुंबा 22/11/2017 - 14:17
परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी
मला रूडींबद्दलच बोलायचे होते. या माणसाने वाट लावली स्किल मिशनची. जावडेकरांवर राग आहे कारण पर्यावरणमंत्री म्हणून त्यांनी लवलेले दिवे. शिक्षण हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, यावर अधिकाधिक वाचन, अभ्यास करून प्रतिक्रिया देत राहीन.

नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे... शिक्षकांच्या बदल्यात होणारा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, तसेच चिरीमिरीच्या व्यवहारांना कायमचा पायबंद घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच पारदर्शी व ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण ठरविण्यात आले. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढून तालुका निहाय बदली पद्दतीला फाटा देत शिक्षकांचे ४ संवर्गात वर्गीकरण करून हा प्रयोग केला जाणार आहे. मात्र सोप्या आणि अवघडच्या नादात सरकारने परिपत्रकामागून परिपत्रक काढून शिक्षकांना संभ्रमात टाकले आहे. या जी आर नुसार *"अवघड' शिक्षकास तीन वर्षात बदलीचा अधिकार मिळणार असून तो दहा वर्ष सलगपणे सर्वसाधारण क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकाची जागा मागू शकणार आहे. त्यामुळे दुर्गम भागात खितपत पडलेल्या शिक्षकाला न्याय मिळेल. मात्र त्यांची संख्या बघितली तर १० टक्के शिक्षकांना न्याय देण्यासाठी ९० टक्के शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.* शिवाय यात महिला शिक्षकांची मोठी कुचुम्बना होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या टप्प्यात दुर्धर आजार असलेले तसेच अपंग, विधवा, कुमारिका, परित्यक्ता वा घटस्फोटित महिला व 53 वर्षावरील शिक्षक यांची इच्छा असेल तरच विनंती बदली केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत 30 किलोमीटर परिसरात संधी दिली जाणार आहे. मात्र *दोघांपैकी एकजण बदलीपात्र असेल तरी दोघांमागे बदलीचे झंजट लागणार आहे. पुढील टप्प्यात 'सर्वसाधारण' क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकाची सेवाज्येष्ठतेनुसार पसंतीक्रमाने बदली करण्यात येणार आहे. *बदलीतून सवलतींची व प्राधान्यक्रमाची यादी वाढत चालल्याने या प्रक्रियेत 'एकल' शिक्षकांवर अन्याय होईल. मुळात, या धोरणाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांची संख्याचं हा निर्णय अन्यायकारक असल्याची ग्वाही देतो.

babu b 25/11/2017 - 23:56
डिग्री ३-५ वर्षांची असते. नंतर ३०-४० वर्षे करियर केवळ त्या ज्ञानावर शक्यच नसते. थोडक्यात डिग्री म्हणजे लायसन. नंतर गाड्यांची मॉडेल्स व स्किल्स बदलत रहातात.

सन्माननीय तेजस आठवले आणि सुबोध खरे जी... लेखाच रोख आणि प्रतिक्रियेचा आशय आपण लक्षात घेतला तर 'मक्तेदारी' चा विषय आपल्या लक्षात येवू शकेल. पार्श्वभूमि.. जिल्हा परिषदांच्या शिक्षकांसाठी बदलीचे ऑनलाईन प्रक्रियेचे धोरण निश्‍चित करण्यात आल्यानंतर त्यातील अनेक किचकट प्रक्रियेतून जाताना व अनेक परिपत्रकांच्या माध्यमातून मूळ निर्णयातील नियमांमध्ये दुरुस्ती तर काही नवीन नियम घालून देण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अनाकलनीय संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे दैनंदिन ताणतणावात वाढ झाल्याने शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.. यात जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थी भरडला जात होता.. एकाच वर्गाची मक्तेदारी... आज राज्यातील जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील बहुतांश गरीब, शेतकरी, मागास, आणि दुर्बल घटकांतिल विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.. ज्यांच्याकडे खासगी शाळा मधे प्रवेश घेण्यासाठी पैसे नाहीत असे विद्यार्थी या शाळात शिक्षण घेतात. हा तोच वर्ग आहे ज्यांच्या दारात शिक्षणाची गंगा फार उशिरा पोहचली..अडानीपना, गरीबी आशा अनेक कारणाने हा वर्ग शिक्षणापासून वंचित होता. शिक्षण मोफत आणि सक्तीचे झाल्यानतर हां वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागला..पण विविध विसंगत धोरणामुळे त्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ केला जातोय..कधी आठवी पास चा निर्णय.. कधी शैक्षिणक सत्राच्या मध्यात शिक्षकांच्या बदल्याचा निर्णय .. यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासन होते. दुर्गम भागातील पालक, अडानी पालक एखाद्या शिक्षाकांच्या आग्रहाखातर मूल शाळेत टाकायला तयार होतात.. तो शिक्षक बदलून गेला तर त्यांचा हिरमोड होण्याची श्याक्यता नाकरता येत नाही. अर्थात, एखाद्या शिक्षकाने आशा दुर्गम भागात किती दिवस काम करावे याला निशितच मर्यादा असाव्यात. पण मूळ मुद्दा हां की जे आता कुठे शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागले आहेत, त्या वर्गाला वेगवेगळ्या निर्णयाने व्यथित का करण्यात येत आहे.. शिक्षण सक्तीचे करण्यामागे शासनाच उद्दात्त हेतु होता.. मग आशा निर्णयाने हा हेतु पूर्ण होत आहें का? ग्रामीण शिक्षणाला डिस्टर्ब करणाऱ्याना फ़क्त एक वर्गच(खासगी शाळेत शिकनारा) शिकावा असे वाटते का? एकाच वर्गाची शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी राहावी अशी व्यवस्था...याला हा अर्थ अभिप्रेत आहे.

तेजस आठवले 26/11/2017 - 16:51
खाजगी शाळेत जास्तीत जास्त मुले जावीत आणि सरकारी शाळा ओस पाडाव्यात असेच प्रत्येक सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुमच्याशी सहमत. मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न तर आहेच, आणि त्यासाठी पालकांना भुलवले जात आहे.पालकही बळी पडत आहेत. खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा ह्या वरच्या शाळा विरुद्ध इंटरनॅशनल शाळा स्वतःचे दातही घासता न येणाऱ्या ४ वर्षीय बालकाचे मोठेपणी नासात जाण्याचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारी खाद्यतेले,त्यात तळलेल्या चकल्या (?) ,हात धुवायचा पातळ साबण, दुधात घालून दुधालाच पौष्टिक बनवण्यासाठी लागणारी चूर्णे, गाणे म्हणत वापरायचा अंघोळीचा साबण इ.इ. जाहिरातींचा प्रचंड मारा. एकाबाजूला प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मैलोन मेल चालावी लागणारी मुले आणि दुसरीकडे हे असे. दरी खूप आहे आणि वाढतच आहे. असो.

In reply to by तेजस आठवले

babu b 26/11/2017 - 18:33
सरकार म्हणजे कोण ? मंत्री , आमदार इ इ की शिक्षण संचालक वगैरे ? हे लोक जाणूनबुजून असे का करतील ? सरकारी व खाजगी असे चॉईस बाजारात आहेत, लोक आपल्याला हवे ते निवडतात. दोष मात्र इतराना देतात.

In reply to by तेजस आठवले

एमी 28/11/2017 - 10:36
खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा >> 'हिंदू' शाळा विरुद्ध 'अल्पसंख्य/ख्रिस्ती' शाळा राहील की :D

जानु 27/11/2017 - 12:48
@उंबरकर सो. आपण म्हणतात तसे फक्त शिक्षक आवडता असेल तरच विद्यार्थी शाळेत येतो असे नाही. मुळात बदली करणे आणि बदलीचे धोरण ठरवणे हे शासनाचे अधिकार आहेत. कर्मचार्‍याला त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. जिल्हा परिषदेत नोकरी घेतल्यावर आपले कार्यक्षेत्र संपुर्ण जिल्हा असेल हे कसे नाकारता येईल? त्यात कोठेही नियुक्ती दिली ती सोईची नाही, असे कोणता कर्मचारी म्हणु शकतो? कोणाला कोठे कामाला ठेवायचे हा हक्क सरकारचा नाही का? धोरण राबवतांना काही चुका असतील तर त्या दुरुस्त करुन राबवता येईल.

फ़क्त शिक्षक बदली ने शिक्षण व्यवस्था व्यथित आहे, अस मुळीच नाही.. ते एक प्रसंगिक प्रतिनिधिक उदाहरण आहे... शिक्षाकांमुळे मूल शाळेत येतात हे सुद्धा त्यापैकीच् एक..

वेल्लाभट 28/11/2017 - 14:10
अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी जरूर या... मराठीप्रेमी पालक महासंमेलन २३-२४ डिसेंबर, मुंबई मातृभाषेतून शिक्षण दर्जेदार मराठी शाळा उपयुक्त सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या आणि अशा अनेक मुद्द्यांवर राज्यभरातील विचारवंत, अभ्यासक, शिक्षक, पालक, नेते, विविध क्ष्रेतातील प्रसिद्ध व्यक्ती चर्चा करतील. यशाची शिखरं गाठलेले मराठीजन आपले अनुभव सांगतील, भेटतील. पालकांचा सक्रीय सहभाग गरजेचा असून त्यासाठी पालक एकत्र होणं गरजेचं आहे. फेसबुक दुवा (www.facebook.com/events/330379617423263) मराठी अभ्यास केंद्र
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.

हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?

साहना ·

सचिन७३८ 13/11/2017 - 16:21
आता सावध ... strong>जहाँ-जहाँ हिंदु घँटा, वहाँ-वहाँ हिंदुस्तान बँटा |

गंम्बा 13/11/2017 - 17:10
मोदी सरकार अश्या परिस्तिथितीत आपल्या कोर वोटेबँकेला त्यांचे हक्क मिळवून देईल कि शेपूट खाली घालेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नक्की शेपुट घालेल.

babu b 13/11/2017 - 19:42
अल्पसंख्यांक बहुसंख्यांक हे नॉमेनक्लेचर देशाच्या एकूण संख्येतील प्रमाणावर आहे ना? की प्रत्येक गल्ली , मोहल्ला, गाव, राज्य यात त्या त्या ठिकाणच्या संख्येनुसार हे नॉमेनक्लेचर बदलेल ?

In reply to by एमी

गंम्बा 14/11/2017 - 10:21
कोर व्होट बँक सध्या निराश/निराधार झाली आहे. कोर व्होट बँक म्हणजे फक्त जहालच नव्हे तर अतिमवाळ सुद्धा. दुसर्‍या कोणी पुढे येण्याची वाट बघत आहे. अजुन १५ वर्ष वाट बघावी लागेल कोर व्होट बँकेला

सचिन७३८ 13/11/2017 - 16:21
आता सावध ... strong>जहाँ-जहाँ हिंदु घँटा, वहाँ-वहाँ हिंदुस्तान बँटा |

गंम्बा 13/11/2017 - 17:10
मोदी सरकार अश्या परिस्तिथितीत आपल्या कोर वोटेबँकेला त्यांचे हक्क मिळवून देईल कि शेपूट खाली घालेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नक्की शेपुट घालेल.

babu b 13/11/2017 - 19:42
अल्पसंख्यांक बहुसंख्यांक हे नॉमेनक्लेचर देशाच्या एकूण संख्येतील प्रमाणावर आहे ना? की प्रत्येक गल्ली , मोहल्ला, गाव, राज्य यात त्या त्या ठिकाणच्या संख्येनुसार हे नॉमेनक्लेचर बदलेल ?

In reply to by एमी

गंम्बा 14/11/2017 - 10:21
कोर व्होट बँक सध्या निराश/निराधार झाली आहे. कोर व्होट बँक म्हणजे फक्त जहालच नव्हे तर अतिमवाळ सुद्धा. दुसर्‍या कोणी पुढे येण्याची वाट बघत आहे. अजुन १५ वर्ष वाट बघावी लागेल कोर व्होट बँकेला
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते. NCMEI हि एक घटनात्मक संस्था असून देशांत कुणाला अल्पसंख्यांक दर्जा असावा हे ठरवण्याचे अधिकार ह्या संस्थेकडे आहेत. कायद्या प्रमाणे कुणीही हिंदू ह्या संस्थेचा पदाधिकारी असू शकत नाही.

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

डॉ श्रीहास ·

डॉक्टर म्हणाले होते, बालदमा आहे, १५ व्या वर्षी दूर होईल पण तसं काहीच झालं नाही. आता नेहमी त्रास होत नाही. पण थंडीच्या दिवसात रोज सकाळी rotacap घ्यावी लागते, नाहीतर नुसता श्वास घेत येत नाही, व्यायाम वगैरे तर दूरच. पोहायला पण जात होतो वर्षभर, विशेष फायदा जाणवला नाही. धूळ, धुरळा, परागकण ह्याची पण ऍलर्जी आहे. सगळाच आनंदी आनंद आहे. पुढील लेखात प्रभावी उपचार पण सांगा.

In reply to by आगाऊ म्हादया......

डॉ श्रीहास 02/10/2017 - 19:35
तीन प्रकार चे आजार असतात १. बरे होणारे : टीबी ,टायफॉईड ,मलेरिया आणि इतर आजार जे औषधउपचारानी बरे होतात ... १०० टक्के २.बरे न होणारे पण आटोक्यात येणारे : Hypertension (हाय BP),Arthritis (संधिवात ), डायबेटिस (मधुमेह) आणि दमा .... पण ह्यात दमा असा आजार आहे कि जो योग्य उपचारांनी आटोक्यात आला तर औषधी बंद होतात (अशी अनेक उदाहरणं आहेत).... त्यामुळे अस्थमा किंवा दमा असणाऱ्यांनी डिप्रेस न होता इनहेलर्स नियमित घेणं फार महत्वाचं आहे .... हा आजार लवकर निदान झाल्यास योग्य औषधांनी चांगला आटोक्यात आणला तर औषधांशिवाय कंट्रोल मध्ये राहू शकतो , पण त्या आधी किती कालावधीसाठी औषध घ्यावं लागेल हे नक्की सांगता येत नाही.... काही रुग्णांना काही महिने तर काहींना काही वर्ष लागतात, बालदमा ८/१५/१८ व्या वर्षानंतर बरा होतो अस नाही पण नक्कीच लवकर कंट्रोल होतो आणि स्टेबल होतो. ३. बरे न होणारे पण वाढत जाणारे : एड्स , ILD (Interstitial Lung Disease : फुफ्फुसाचा एक अतिगंभीर आजार) आणि काही प्रकारचे कॅन्सर .... तुम्ही दमा आहे हे जर एकसेप्ट करू शकलात तर बरेच लवकर दम्याला कंट्रोल करू शकाल आणि हवा तो व्यायाम करू शकाल अगदी हवा तो न दमता ... मदत लागल्यास व्यनि करा

माझ्या एका काकांकडे एक गृहस्थ येतात, हातात एक मोठा दगड असतो. लोकांच्या समस्या दूर करतात म्हणे. मलाही बोलावलेलं काका ने, त्यांनी मला समोर बसवलं, त्या दगडाला सांगितलं ह्याचा दमा काढ, मग मलाही हळू हळू हलकं वाटलं (वातावरणाचा प्रभाव), ते म्हणाले जा गेला दमा. पैसे वगैरे नाही घेतले त्यांनी. नंतर मात्र मला दमा आहे तसा जाणवत होता. आजवर त्या काकांकडे पुन्हा गेलो नाही, त्यांची त्या गृहस्थांवर फारच श्रद्धा आहे

कंजूस 02/10/2017 - 12:00
गुण येतो ते औषध एवढंच सामान्य माणसास कळतं. हैदराबादचा तोडगा खरंच काम करतो हे सत्य आहे. टॅान्सिल्सवर आयुर्वेद,अॅलोपथि आटापिटा करते पण होमिओपथी चुटकीसरशी आटोक्यात आणते.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 02/10/2017 - 13:49
The medicines contained heavy metal like lead and arsenic. The extra medicines that was given did not have traces of steroids. But steroids were found in the medicine that was stuffed inside the fish. Prednisone, Prednisolone and methylprednisolone were present in the medicine. These steroids are used for asthma treatment and should be prescribed by a licensed medical practitioner. Abuse of these steroids can lead to muscle weakness, osteoporosis, diabetes and growth suppression. https://rationalistdebashis.wordpress.com/2017/06/30/fish-medicine-to-cure-asthma-exposed/

वामन देशमुख 02/10/2017 - 14:15
>>> त्यातल्या त्यात दम्याबद्दल ची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे ७ जून ला हैद्राबाद ला दिली जाणारी फिश therapy ( its phishing ) आणि शाकाहारी लोकांसाठी केळ्यातून औषध दिलं जातं.... असा जर दमा बरा झाला असता तर किमान हैद्राबादमध्ये तरी दमा संपून गेला असता ना ? पण असं झालेलं नाही. आपल्याबद्धल पूर्ण आदर आहे, तथापि, माझ्या किमान तीन परिचितांचा दमा, हैदराबादच्या औषधीने पूर्णतः बरा झालाय व पून्हा उद्भवला नाहीय.

In reply to by वामन देशमुख

डॉ श्रीहास 02/10/2017 - 20:48
खरे सरानी ह्यावर जे उत्तर दिलाय तेच माझा उत्तर आहे... मी ,हैदराबाद ला जाऊन आलेले १५-२० रुग्ण पहिले आहेत त्यांना कोणालाच फायदा झालेला पहिला नाहीये , ह्याउलट ते रुग्ण इनहेलर्स वापरून समाधानी आणि well controlled आहेत. अजूनहि सांगायचं झाल्यास माझे असे रुग्ण आहेत कि जे एकदाच उपचार घेऊन गेले आहेत आणि परत कधीच दम्याचा त्रास झाला म्हणून आले नाहीत आणि आलेच परत तर कोण्या दुसऱ्या पेशंट सोबत म्हणून आले आणि आवर्जून सांगून गेलेत कि एकाच भेटीत बरे झाले म्हणून , असे पेशंट कमी असतात .....

भारी प्रकार आहे फफ्फुसातले वायुकोष म्हणजे ! स्मोकिंग नी नेमका काय परीणाम होतो ह्या वायुकोषांवर ? देश

In reply to by देशपांडेमामा

डॉ श्रीहास 03/10/2017 - 09:42
केवळ वायुकोषांवरच नाही तर श्वासनलिका आणि रक्त वाहिन्यांवर धुराचा विपरीत परिणाम होतो... वायुकोष आणि श्वासनलिका यांचा लवचिक पणा नाहीसा होतो आणि श्वास घेणं/सोडणं हे फार अवघड होऊन बसतं... breathing becomes nightmare .... अजून सोपं करून सांगतो , तुम्ही संपूर्ण छाती भरून श्वास घ्या आता श्वास सोडू नका आणि सामान्य श्वसन चालू करा ( करूनच पाहा , धुम्रपानामुळे जो दम्याचा त्रास होतो तो असाच असतो अगदी असाच) ....

डॉक्टर म्हणाले होते, बालदमा आहे, १५ व्या वर्षी दूर होईल पण तसं काहीच झालं नाही. आता नेहमी त्रास होत नाही. पण थंडीच्या दिवसात रोज सकाळी rotacap घ्यावी लागते, नाहीतर नुसता श्वास घेत येत नाही, व्यायाम वगैरे तर दूरच. पोहायला पण जात होतो वर्षभर, विशेष फायदा जाणवला नाही. धूळ, धुरळा, परागकण ह्याची पण ऍलर्जी आहे. सगळाच आनंदी आनंद आहे. पुढील लेखात प्रभावी उपचार पण सांगा.

In reply to by आगाऊ म्हादया......

डॉ श्रीहास 02/10/2017 - 19:35
तीन प्रकार चे आजार असतात १. बरे होणारे : टीबी ,टायफॉईड ,मलेरिया आणि इतर आजार जे औषधउपचारानी बरे होतात ... १०० टक्के २.बरे न होणारे पण आटोक्यात येणारे : Hypertension (हाय BP),Arthritis (संधिवात ), डायबेटिस (मधुमेह) आणि दमा .... पण ह्यात दमा असा आजार आहे कि जो योग्य उपचारांनी आटोक्यात आला तर औषधी बंद होतात (अशी अनेक उदाहरणं आहेत).... त्यामुळे अस्थमा किंवा दमा असणाऱ्यांनी डिप्रेस न होता इनहेलर्स नियमित घेणं फार महत्वाचं आहे .... हा आजार लवकर निदान झाल्यास योग्य औषधांनी चांगला आटोक्यात आणला तर औषधांशिवाय कंट्रोल मध्ये राहू शकतो , पण त्या आधी किती कालावधीसाठी औषध घ्यावं लागेल हे नक्की सांगता येत नाही.... काही रुग्णांना काही महिने तर काहींना काही वर्ष लागतात, बालदमा ८/१५/१८ व्या वर्षानंतर बरा होतो अस नाही पण नक्कीच लवकर कंट्रोल होतो आणि स्टेबल होतो. ३. बरे न होणारे पण वाढत जाणारे : एड्स , ILD (Interstitial Lung Disease : फुफ्फुसाचा एक अतिगंभीर आजार) आणि काही प्रकारचे कॅन्सर .... तुम्ही दमा आहे हे जर एकसेप्ट करू शकलात तर बरेच लवकर दम्याला कंट्रोल करू शकाल आणि हवा तो व्यायाम करू शकाल अगदी हवा तो न दमता ... मदत लागल्यास व्यनि करा

माझ्या एका काकांकडे एक गृहस्थ येतात, हातात एक मोठा दगड असतो. लोकांच्या समस्या दूर करतात म्हणे. मलाही बोलावलेलं काका ने, त्यांनी मला समोर बसवलं, त्या दगडाला सांगितलं ह्याचा दमा काढ, मग मलाही हळू हळू हलकं वाटलं (वातावरणाचा प्रभाव), ते म्हणाले जा गेला दमा. पैसे वगैरे नाही घेतले त्यांनी. नंतर मात्र मला दमा आहे तसा जाणवत होता. आजवर त्या काकांकडे पुन्हा गेलो नाही, त्यांची त्या गृहस्थांवर फारच श्रद्धा आहे

कंजूस 02/10/2017 - 12:00
गुण येतो ते औषध एवढंच सामान्य माणसास कळतं. हैदराबादचा तोडगा खरंच काम करतो हे सत्य आहे. टॅान्सिल्सवर आयुर्वेद,अॅलोपथि आटापिटा करते पण होमिओपथी चुटकीसरशी आटोक्यात आणते.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 02/10/2017 - 13:49
The medicines contained heavy metal like lead and arsenic. The extra medicines that was given did not have traces of steroids. But steroids were found in the medicine that was stuffed inside the fish. Prednisone, Prednisolone and methylprednisolone were present in the medicine. These steroids are used for asthma treatment and should be prescribed by a licensed medical practitioner. Abuse of these steroids can lead to muscle weakness, osteoporosis, diabetes and growth suppression. https://rationalistdebashis.wordpress.com/2017/06/30/fish-medicine-to-cure-asthma-exposed/

वामन देशमुख 02/10/2017 - 14:15
>>> त्यातल्या त्यात दम्याबद्दल ची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे ७ जून ला हैद्राबाद ला दिली जाणारी फिश therapy ( its phishing ) आणि शाकाहारी लोकांसाठी केळ्यातून औषध दिलं जातं.... असा जर दमा बरा झाला असता तर किमान हैद्राबादमध्ये तरी दमा संपून गेला असता ना ? पण असं झालेलं नाही. आपल्याबद्धल पूर्ण आदर आहे, तथापि, माझ्या किमान तीन परिचितांचा दमा, हैदराबादच्या औषधीने पूर्णतः बरा झालाय व पून्हा उद्भवला नाहीय.

In reply to by वामन देशमुख

डॉ श्रीहास 02/10/2017 - 20:48
खरे सरानी ह्यावर जे उत्तर दिलाय तेच माझा उत्तर आहे... मी ,हैदराबाद ला जाऊन आलेले १५-२० रुग्ण पहिले आहेत त्यांना कोणालाच फायदा झालेला पहिला नाहीये , ह्याउलट ते रुग्ण इनहेलर्स वापरून समाधानी आणि well controlled आहेत. अजूनहि सांगायचं झाल्यास माझे असे रुग्ण आहेत कि जे एकदाच उपचार घेऊन गेले आहेत आणि परत कधीच दम्याचा त्रास झाला म्हणून आले नाहीत आणि आलेच परत तर कोण्या दुसऱ्या पेशंट सोबत म्हणून आले आणि आवर्जून सांगून गेलेत कि एकाच भेटीत बरे झाले म्हणून , असे पेशंट कमी असतात .....

भारी प्रकार आहे फफ्फुसातले वायुकोष म्हणजे ! स्मोकिंग नी नेमका काय परीणाम होतो ह्या वायुकोषांवर ? देश

In reply to by देशपांडेमामा

डॉ श्रीहास 03/10/2017 - 09:42
केवळ वायुकोषांवरच नाही तर श्वासनलिका आणि रक्त वाहिन्यांवर धुराचा विपरीत परिणाम होतो... वायुकोष आणि श्वासनलिका यांचा लवचिक पणा नाहीसा होतो आणि श्वास घेणं/सोडणं हे फार अवघड होऊन बसतं... breathing becomes nightmare .... अजून सोपं करून सांगतो , तुम्ही संपूर्ण छाती भरून श्वास घ्या आता श्वास सोडू नका आणि सामान्य श्वसन चालू करा ( करूनच पाहा , धुम्रपानामुळे जो दम्याचा त्रास होतो तो असाच असतो अगदी असाच) ....
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...

कंपास पेटी

OBAMA80 ·

पद्मावति 20/09/2017 - 14:32
मस्तच. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. =)) आवडलं खुप.

गामा पैलवान 21/09/2017 - 19:09
ओबामाऐशी, माझी जुनी क्याम्लिनची कंपासपेटी आठवली. मी तिच्यात बेडूक भरून नेत असे. एका गुरुजींना तरी तो रबराचा वाटला. त्यांनी सांगितल्यानुसार मी आज्ञाधारकपणे तो उचलून त्यांच्या टेबलावर ठेवला. तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. चेहरा खाली करून ते त्यास न्याहाळू लागले. मग मी त्याच्या (=बेडकाच्या) विशिष्ट जागी स्पर्श केला. तर तो उड्या मारू लागला. प्रत्येक उडीसरशी मास्तरांचा चेहरा मागे मागे जात राहिला. तिसरी उडी झाल्यावर मीच त्याला पडकून परत कंपासपेटीत बंदिस्त केला. वर्गर एकंच हशा उसळला. मास्तर दयाळू होते म्हणून बरं. नाहीतर माझी रवानगी कुठेतरी झाली असती. आ.न., -गा.पै.

OBAMA80 22/09/2017 - 16:30
@ गामा पैलवान:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्हांला लहानपणी काडेपेटीचे छाप (Match box) गोळा करायची सवय होती. त्यात शाळेत मित्रांबरोबर देवाणघेवाण चालायची. घरच्यांपासून लपविण्यासाठी ते कंपासपेटी ठेवले जायचे. एकदा बाबांनी तातडीने पेन हवे म्हणून कंपास उघडला...आणि मग जी काय आमची हजामत झाली विचारू नका. त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मनिमौ 25/09/2017 - 09:51
छान लिहीले आहे. लंपास मधे वेळापत्रक मानावे आणी ते टिकावे म्हणून आम्ही मैत्रीणी जरा जाडसर कागद मिळवायला बघायचो. त्यांची आठवण आली. पाचवीत गेल्यावर माॅर्डन च्या दुकानात चायना पेन आणी नवीन कंपास सहट आाठी णी आईची बोलणी पण आठवली.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 25/09/2017 - 17:57
माॅर्डन च्या दुकानात चायना पेन
हे अस्सल सोलापूरकर बघा. कीतीही वेळा सांगा आम्हाला ते मॉर्डन नाही मॉडर्न आहे. आम्ही एकच सांगणार" तेच बे, तेच की ते कामतसमोरले मॉर्डन."

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 25/09/2017 - 18:28
सोलापुरीवर कोल्हापुरी : ते मॉर्डनच आहे. लंडनला कधी गेला नाहीत वाटतं? बघा इथे मॉर्डन आहे : https://en.wikipedia.org/wiki/Morden -गा.पै.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 29/09/2017 - 01:07
अभ्या बे, आमच्या काळात मॉडर्न पार्कच्या चार पुतळ्या समोर होते. आता तिथे कार चे शोरूम आहे. एक वेळ काळजापूर मारुतीचे मंदिर उघडे मिळेल पण मॉडर्न फार कमी वेळ उघडे असायचे. :)

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 29/09/2017 - 01:22
राघवा ती कारची शोरूम जागा पैल्यापासून तशीच होती, मॉडर्न ची जागा सिटी पार्क हॉटेलची झाली. कशी ताब्यात घेतली ती वेगळी स्टोरी. ;)

चौथा कोनाडा 28/09/2017 - 21:28
सुंदर नॉस्टेल्जिक लेख ! पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, शाईचे पेन, त्याच्या निब इ. गोष्टींचा आपल्या संसारात शाईचा उल्लेख वाचून मला डायरेक्ट माझ्या कंपास पेटीचा वास यायला लागलाय ! गेले ते दिन गेले !

पद्मावति 20/09/2017 - 14:32
मस्तच. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. =)) आवडलं खुप.

गामा पैलवान 21/09/2017 - 19:09
ओबामाऐशी, माझी जुनी क्याम्लिनची कंपासपेटी आठवली. मी तिच्यात बेडूक भरून नेत असे. एका गुरुजींना तरी तो रबराचा वाटला. त्यांनी सांगितल्यानुसार मी आज्ञाधारकपणे तो उचलून त्यांच्या टेबलावर ठेवला. तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. चेहरा खाली करून ते त्यास न्याहाळू लागले. मग मी त्याच्या (=बेडकाच्या) विशिष्ट जागी स्पर्श केला. तर तो उड्या मारू लागला. प्रत्येक उडीसरशी मास्तरांचा चेहरा मागे मागे जात राहिला. तिसरी उडी झाल्यावर मीच त्याला पडकून परत कंपासपेटीत बंदिस्त केला. वर्गर एकंच हशा उसळला. मास्तर दयाळू होते म्हणून बरं. नाहीतर माझी रवानगी कुठेतरी झाली असती. आ.न., -गा.पै.

OBAMA80 22/09/2017 - 16:30
@ गामा पैलवान:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्हांला लहानपणी काडेपेटीचे छाप (Match box) गोळा करायची सवय होती. त्यात शाळेत मित्रांबरोबर देवाणघेवाण चालायची. घरच्यांपासून लपविण्यासाठी ते कंपासपेटी ठेवले जायचे. एकदा बाबांनी तातडीने पेन हवे म्हणून कंपास उघडला...आणि मग जी काय आमची हजामत झाली विचारू नका. त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मनिमौ 25/09/2017 - 09:51
छान लिहीले आहे. लंपास मधे वेळापत्रक मानावे आणी ते टिकावे म्हणून आम्ही मैत्रीणी जरा जाडसर कागद मिळवायला बघायचो. त्यांची आठवण आली. पाचवीत गेल्यावर माॅर्डन च्या दुकानात चायना पेन आणी नवीन कंपास सहट आाठी णी आईची बोलणी पण आठवली.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 25/09/2017 - 17:57
माॅर्डन च्या दुकानात चायना पेन
हे अस्सल सोलापूरकर बघा. कीतीही वेळा सांगा आम्हाला ते मॉर्डन नाही मॉडर्न आहे. आम्ही एकच सांगणार" तेच बे, तेच की ते कामतसमोरले मॉर्डन."

In reply to by अभ्या..

गामा पैलवान 25/09/2017 - 18:28
सोलापुरीवर कोल्हापुरी : ते मॉर्डनच आहे. लंडनला कधी गेला नाहीत वाटतं? बघा इथे मॉर्डन आहे : https://en.wikipedia.org/wiki/Morden -गा.पै.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 29/09/2017 - 01:07
अभ्या बे, आमच्या काळात मॉडर्न पार्कच्या चार पुतळ्या समोर होते. आता तिथे कार चे शोरूम आहे. एक वेळ काळजापूर मारुतीचे मंदिर उघडे मिळेल पण मॉडर्न फार कमी वेळ उघडे असायचे. :)

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 29/09/2017 - 01:22
राघवा ती कारची शोरूम जागा पैल्यापासून तशीच होती, मॉडर्न ची जागा सिटी पार्क हॉटेलची झाली. कशी ताब्यात घेतली ती वेगळी स्टोरी. ;)

चौथा कोनाडा 28/09/2017 - 21:28
सुंदर नॉस्टेल्जिक लेख ! पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, शाईचे पेन, त्याच्या निब इ. गोष्टींचा आपल्या संसारात शाईचा उल्लेख वाचून मला डायरेक्ट माझ्या कंपास पेटीचा वास यायला लागलाय ! गेले ते दिन गेले !

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

डॉ श्रीहास ·

सुबोध खरे 29/08/2017 - 20:11
उत्तम लेख मालिका.. तज्ञ व्यक्तीकडून अशा विषयावर लेख येणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण दमा या आजाराबद्दल फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत आणि बऱ्याच लोकांचे स्वतः चे पूर्वग्रह सुद्धा. ते दूर होण्यास नक्की मदत होईल.

सर्वप्रथम तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याबद्दल सलाम! खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढच्या लेखांची चातकासारखी वाट बघण्यात येत आहे.

पैसा 29/08/2017 - 21:40
मला अ‍ॅलर्जिक सर्दी गेली कित्येक वर्षे आहे त्यामुळे उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.

In reply to by पैसा

डॉ श्रीहास 30/08/2017 - 09:57
तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करा.... बरेचदा ज्या गोष्टी लेखातून लिहील्या जाणार नाहीत त्या प्रश्नोत्तरातून येऊ शकतील

In reply to by डॉ श्रीहास

पैसा 30/08/2017 - 10:36
प्रशांतशी आधी बोलले होते, त्याप्र्माणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. अ‍ॅलर्जी निर्मूलन कट्टा करूया! =)) तोपर्यंत सध्या लेख बारकाईने वाचेन आणि शंका येईल तसे प्रश्न विचारीन.

In reply to by पैसा

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:38
मला नक्की सांग ग!! मी पण allergy च्या बोटीत. Doc, किती आभार मानु या लेखमालेसाठी तुमचे!! Rhank u so much. This will definitely help me a lot. प्रश्न विचारत जाईनच

झेन 29/08/2017 - 21:51
अतिशय दुर्लक्षीत पण आजकालच्या प्रदूषित शहरीकरणामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर छान लेख.

एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्‍याच जणांमध्ये असलेल्या आजाराबद्दल तज्ञाकडून लिहिली जाणारी ही लेखमाला बरेच समज/गैरसमज सुधारायला मदत करेल. डॉक्टरांचे आधिचे लेखन वाचल्यामुळे हे असे होईलच यात अजिबात संशय नाही !

कंजूस 30/08/2017 - 03:16
तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे माहिती देत आहात हे आवडलं. ( प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. परंतू हा लेखाचा विषय नाही. थांबतो.)

In reply to by कंजूस

सुबोध खरे 30/08/2017 - 10:01
प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. हा एक इतर शाखांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज. खरं तर माझ्या अनुभवात आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक व्यावसायिकांनी दम्यावर रामबाण उपाय करतो म्हणून स्टिरॉइड्स दिल्याने पायाचे हाड मोडलेल्या असंख्य(शेकड्यात) तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती मी पाहिल्या आहेत/ पाहतो आहे.(साधारण हे हाड साठी सत्तरी नंतर हाडे ठिसूळ झाल्याने मोडते विशेषतः बायकांमध्ये जांघेतील हाड दुखते म्हणून एक्स रे केल्यावर चाळीशीच्या माणूस किंवा बाईचे हाड मोडलेले दिसते. त्यावर तुम्ही कोणते औषध घेता विचारल्यावर दम्यावर आयुर्वेदिक/ होमीयोपॅथीक/ जडीबुटीचे- गावठी औषध घेतो असे सहसा उत्तर मिळते. एक्स रे पाहिल्यावर लक्षात येतेच कि हे पुदी किंवा पांढऱ्या गोळीतून स्टिरॉइड दिले गेले आहे. यावर लक्षावधी लेख मिळतील. त्यातील एक साधा सरळ लेख दुव्यात देत आहे. https://www.ebmconsult.com/articles/mechanism-risk-factor-steroid-avascular-necrosis-femoral-head लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मूळ विषयापासून थोडा विलग असा प्रतिसाद आहे पण येथे आवश्यक वाटलं म्हंणून (डॉक्टरांची क्षमा मागून) देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:17
मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा प्रतिसाद .... पुढच्या भागात ह्या विषयी लिहीणार आहेच... Asthma वर ॲलोपथी अनेक drug trials झालेली आहेत आणि सध्या चालू आहेत... evidence based medicine हा सर्वोत्तम उपचार पध्दतीचा अवलंब केला जातोय ....

In reply to by डॉ श्रीहास

कंजूस 30/08/2017 - 12:42
अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या लेखांमुळे रुग्णांचे शंका निरसन नक्कीच होईल. शिवाय इथे मराठीत आणि कायम स्वरुपी माहिती उपलब्ध होत राहते हे लक्षात आल्यावर मिपावाचक वाढतील,त्यातले काही लिहितील याची खात्री आहे. रेडिओवरचे कार्यक्रमांत प्रश्नोत्तरे असतात परंतू वेळेअभावी कार्यक्रम गुंडाळला जातो. दिवाळी अंक विशेषांक निघतात परंतू एकतर्फीच माहिती छापली जाते. डॅा खरे म्हणतात तसे काही दावे करून फसवणूक करणाय्रा व्यक्तिंपासून सावध राहायलाच हवे

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 30/08/2017 - 16:59
))))) लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे (((((( हे कसे ओळखायचे ?

In reply to by सस्नेह

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:35
सोप्पा उपाय.... काय औषधं देताय ते विचारा ... नुसत्या पुड्या देत असतील तर त्यातील contents , expiry date , side effects ह्यावर बोलता येणार नाही ... मग उडवा उडवीची उत्तरं, डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्न .... असं घडलं तर तुम्हाला ठरवायला वेळ नाही लागणार !!

In reply to by डॉ श्रीहास

सुबोध खरे 31/08/2017 - 09:37
दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा भोंदू बाबांकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात तसेच चांगल्या आयुर्वेदाचार्य किंवा होमीयोपॅथ पेक्षा असे धांदल करणारे लोक जास्त "व्यवहारचातुर्य" असलेले असतात त्यामुळे असे लोक रुग्णांना गोलात घेऊन इतके छान पटवून देतात कि त्यात स्टिरॉइड आहे हे त्यांना तुम्ही पटवून देऊच शकत नाही. आमच्या सुदैवाने एक्स रे खोटं बोलत नाही आणि मोडलेले हाड स्पष्ट दिसते त्याबद्दल वाद होऊ शकत नाही. एका अशा हुशार होमियोपाथशी बोलताना मला समजले कि साबुदाण्याच्या गोळ्या वर डेक्सामेथासोन ड्रॉपचे थेम्ब टाकून देतात किंवा गोळ्यांबरोबर कुठला तरी द्रावाचे दोन थेम्ब घ्यायला सांगतात त्यात डेक्सामेथासोन असते. २४ मिग्रॅ एका मिली मध्ये असलेले ड्रॉप्स घेऊन त्याचे दोन थेम्ब घेतले तरी २.४ मिग्रॅ होतात हे दिवसातून तीनदा घ्यायला सांगतात. वर होमियोपॅथीचा परिणाम हळूहळू होतो हे सांगितलेच असते. रुग्णाला तिसऱ्या दिवशी अराम पडला तर तो चार ठिकाणी मोठ्या तोंडाने सांगायला मोकळा कि "माझ्या" होमियोपॅथी डॉक्टरचा हातगुण किती चांगला तिसऱ्या दिवशी मला दम लागणे थांबले.स्टिरॉइड चा साईड इफेक्ट म्हणून वजन वाढते. मग १५ वर्षाच्या मुलीचे वजन वाढले तर वयात येते म्हणून वाढले ४५ च्या बाईचे वाढले तर मेनोपॉज मुळे वाढले कारणे शोधायला काय ? तुम्ही एकदा हे "ब्रम्हास्त्र" वापरले कि दुसरी कोणतीच औषधे लागू पडत नाहीत. मग रुग्ण हे डॉक्टर सोडून दुसरीकडे गेले कि परत दम लागणे चालू. मग काय परत येरे माझ्या मागल्या. वर लिहिलेले १०० टक्के खरे आहे. चांगला डॉक्टर शोधणे हे चांगले सद्गुरू शोधण्याइतकेच कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 31/08/2017 - 09:59
डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्नअत्यंत प्रथितयश डॉक्टरही विचारताना आढळतात? यात डॉक्टरांचा इगो असतो आणि डॉक्टर जितका वरिष्ठ आणि प्रथितयश तितका इगो जास्त मोठा. अर्थात त्यात अतिशय सज्जन अशा आमच्या वरिष्ठ डॉक्टरानी शेवटी कंटाळून कटकट्या रुग्णापासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा जालावरील माहिती 'डॉक्टरना' आहे का हे तपासून पाहण्याची वृत्ती असणाऱ्या "आधुनिक" रुग्णाशी वितंडवाद टाळण्यासाठीही असे विचारलेले मी पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 31/08/2017 - 10:13
हा इगो मला कधीच येऊ नये _/\_.... माझ्या बाबांचं आवडतं वाक्य - if you treat a patient he/she benighted for time being but if you teach a patient he/she benighted for lifetime!

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 02/09/2017 - 07:51
स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे डॉक्टर ? कृपया स्पष्ट करा. असे ऐकिवात आहे कि खेळाडू देखील स्टिरॉइड्स घेतात. त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो का?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:09
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..... वजन कमी करूनही धाप लागली तरच दमा किंवा ईतर आजारांविषयी विचार करता येईल .... तोपर्यंत तुम्ही BP आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:23
पुढच्या भागात Pathophysiology म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कारणेमीमांसा देणार आहेच.... तिथं अनुवंशिकता ह्यावर लिहीतो आहेच , तेव्हा सविस्तर बोलता येईल...

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:39
ह्या भागात लक्षणांबद्दल लिहीलं आहे .... त्या अनुशंगानी प्रश्नोत्तर झालीत तर जास्त योग्य चर्चा होईल ... पुढच्या भागामधून कारणं, श्वसनसंस्थेची रचना , निदान (diagnosis) , उपचार असे भाग करणार आहे ....

राजाभाउ 30/08/2017 - 15:49
वरील पैकी निदान काही लक्षण दमा नसेल तरी सुध्दा (ईतर कारणांनी )असताता उ.दा. खोकला, दम लागणे किंवा धाप लागणे, श्वासाचा आवाज,सर्दी, ॲसिडीटी किंवा आम्लपित्त तर मग दमा आहे कि नाही त कसे ठरवणार ?

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 30/08/2017 - 16:54
ही बऱ्यापैकी common लक्षणं आहेत.... पण दमा निदान करण्यासाठी detail history, family history, triggers, ठरावीक तपासण्या , ह्यांचा वापर केला जातो....

सालदार 30/08/2017 - 16:32
उत्तम लेख. अश्या मराठी लेखांची खुप गरज आहे. तुमचं काम स्तुत्य आहे. एक प्रश्न : दमा आणि अ‍ॅलोपेशिआ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

In reply to by प्रीत-मोहर

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:29
Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ... Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!

रेवती 30/08/2017 - 18:03
या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.

In reply to by रेवती

डॉ श्रीहास 30/08/2017 - 18:16
Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)

In reply to by डॉ श्रीहास

रेवती 30/08/2017 - 21:16
स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद. फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?

चौकटराजा 31/08/2017 - 08:09
रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?

डायवर 31/08/2017 - 17:36
मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल. पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.

सुबोध खरे 29/08/2017 - 20:11
उत्तम लेख मालिका.. तज्ञ व्यक्तीकडून अशा विषयावर लेख येणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण दमा या आजाराबद्दल फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत आणि बऱ्याच लोकांचे स्वतः चे पूर्वग्रह सुद्धा. ते दूर होण्यास नक्की मदत होईल.

सर्वप्रथम तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याबद्दल सलाम! खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढच्या लेखांची चातकासारखी वाट बघण्यात येत आहे.

पैसा 29/08/2017 - 21:40
मला अ‍ॅलर्जिक सर्दी गेली कित्येक वर्षे आहे त्यामुळे उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.

In reply to by पैसा

डॉ श्रीहास 30/08/2017 - 09:57
तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करा.... बरेचदा ज्या गोष्टी लेखातून लिहील्या जाणार नाहीत त्या प्रश्नोत्तरातून येऊ शकतील

In reply to by डॉ श्रीहास

पैसा 30/08/2017 - 10:36
प्रशांतशी आधी बोलले होते, त्याप्र्माणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. अ‍ॅलर्जी निर्मूलन कट्टा करूया! =)) तोपर्यंत सध्या लेख बारकाईने वाचेन आणि शंका येईल तसे प्रश्न विचारीन.

In reply to by पैसा

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:38
मला नक्की सांग ग!! मी पण allergy च्या बोटीत. Doc, किती आभार मानु या लेखमालेसाठी तुमचे!! Rhank u so much. This will definitely help me a lot. प्रश्न विचारत जाईनच

झेन 29/08/2017 - 21:51
अतिशय दुर्लक्षीत पण आजकालच्या प्रदूषित शहरीकरणामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर छान लेख.

एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्‍याच जणांमध्ये असलेल्या आजाराबद्दल तज्ञाकडून लिहिली जाणारी ही लेखमाला बरेच समज/गैरसमज सुधारायला मदत करेल. डॉक्टरांचे आधिचे लेखन वाचल्यामुळे हे असे होईलच यात अजिबात संशय नाही !

कंजूस 30/08/2017 - 03:16
तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे माहिती देत आहात हे आवडलं. ( प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. परंतू हा लेखाचा विषय नाही. थांबतो.)

In reply to by कंजूस

सुबोध खरे 30/08/2017 - 10:01
प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. हा एक इतर शाखांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज. खरं तर माझ्या अनुभवात आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक व्यावसायिकांनी दम्यावर रामबाण उपाय करतो म्हणून स्टिरॉइड्स दिल्याने पायाचे हाड मोडलेल्या असंख्य(शेकड्यात) तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती मी पाहिल्या आहेत/ पाहतो आहे.(साधारण हे हाड साठी सत्तरी नंतर हाडे ठिसूळ झाल्याने मोडते विशेषतः बायकांमध्ये जांघेतील हाड दुखते म्हणून एक्स रे केल्यावर चाळीशीच्या माणूस किंवा बाईचे हाड मोडलेले दिसते. त्यावर तुम्ही कोणते औषध घेता विचारल्यावर दम्यावर आयुर्वेदिक/ होमीयोपॅथीक/ जडीबुटीचे- गावठी औषध घेतो असे सहसा उत्तर मिळते. एक्स रे पाहिल्यावर लक्षात येतेच कि हे पुदी किंवा पांढऱ्या गोळीतून स्टिरॉइड दिले गेले आहे. यावर लक्षावधी लेख मिळतील. त्यातील एक साधा सरळ लेख दुव्यात देत आहे. https://www.ebmconsult.com/articles/mechanism-risk-factor-steroid-avascular-necrosis-femoral-head लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मूळ विषयापासून थोडा विलग असा प्रतिसाद आहे पण येथे आवश्यक वाटलं म्हंणून (डॉक्टरांची क्षमा मागून) देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:17
मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा प्रतिसाद .... पुढच्या भागात ह्या विषयी लिहीणार आहेच... Asthma वर ॲलोपथी अनेक drug trials झालेली आहेत आणि सध्या चालू आहेत... evidence based medicine हा सर्वोत्तम उपचार पध्दतीचा अवलंब केला जातोय ....

In reply to by डॉ श्रीहास

कंजूस 30/08/2017 - 12:42
अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या लेखांमुळे रुग्णांचे शंका निरसन नक्कीच होईल. शिवाय इथे मराठीत आणि कायम स्वरुपी माहिती उपलब्ध होत राहते हे लक्षात आल्यावर मिपावाचक वाढतील,त्यातले काही लिहितील याची खात्री आहे. रेडिओवरचे कार्यक्रमांत प्रश्नोत्तरे असतात परंतू वेळेअभावी कार्यक्रम गुंडाळला जातो. दिवाळी अंक विशेषांक निघतात परंतू एकतर्फीच माहिती छापली जाते. डॅा खरे म्हणतात तसे काही दावे करून फसवणूक करणाय्रा व्यक्तिंपासून सावध राहायलाच हवे

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 30/08/2017 - 16:59
))))) लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे (((((( हे कसे ओळखायचे ?

In reply to by सस्नेह

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:35
सोप्पा उपाय.... काय औषधं देताय ते विचारा ... नुसत्या पुड्या देत असतील तर त्यातील contents , expiry date , side effects ह्यावर बोलता येणार नाही ... मग उडवा उडवीची उत्तरं, डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्न .... असं घडलं तर तुम्हाला ठरवायला वेळ नाही लागणार !!

In reply to by डॉ श्रीहास

सुबोध खरे 31/08/2017 - 09:37
दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा भोंदू बाबांकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात तसेच चांगल्या आयुर्वेदाचार्य किंवा होमीयोपॅथ पेक्षा असे धांदल करणारे लोक जास्त "व्यवहारचातुर्य" असलेले असतात त्यामुळे असे लोक रुग्णांना गोलात घेऊन इतके छान पटवून देतात कि त्यात स्टिरॉइड आहे हे त्यांना तुम्ही पटवून देऊच शकत नाही. आमच्या सुदैवाने एक्स रे खोटं बोलत नाही आणि मोडलेले हाड स्पष्ट दिसते त्याबद्दल वाद होऊ शकत नाही. एका अशा हुशार होमियोपाथशी बोलताना मला समजले कि साबुदाण्याच्या गोळ्या वर डेक्सामेथासोन ड्रॉपचे थेम्ब टाकून देतात किंवा गोळ्यांबरोबर कुठला तरी द्रावाचे दोन थेम्ब घ्यायला सांगतात त्यात डेक्सामेथासोन असते. २४ मिग्रॅ एका मिली मध्ये असलेले ड्रॉप्स घेऊन त्याचे दोन थेम्ब घेतले तरी २.४ मिग्रॅ होतात हे दिवसातून तीनदा घ्यायला सांगतात. वर होमियोपॅथीचा परिणाम हळूहळू होतो हे सांगितलेच असते. रुग्णाला तिसऱ्या दिवशी अराम पडला तर तो चार ठिकाणी मोठ्या तोंडाने सांगायला मोकळा कि "माझ्या" होमियोपॅथी डॉक्टरचा हातगुण किती चांगला तिसऱ्या दिवशी मला दम लागणे थांबले.स्टिरॉइड चा साईड इफेक्ट म्हणून वजन वाढते. मग १५ वर्षाच्या मुलीचे वजन वाढले तर वयात येते म्हणून वाढले ४५ च्या बाईचे वाढले तर मेनोपॉज मुळे वाढले कारणे शोधायला काय ? तुम्ही एकदा हे "ब्रम्हास्त्र" वापरले कि दुसरी कोणतीच औषधे लागू पडत नाहीत. मग रुग्ण हे डॉक्टर सोडून दुसरीकडे गेले कि परत दम लागणे चालू. मग काय परत येरे माझ्या मागल्या. वर लिहिलेले १०० टक्के खरे आहे. चांगला डॉक्टर शोधणे हे चांगले सद्गुरू शोधण्याइतकेच कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 31/08/2017 - 09:59
डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्नअत्यंत प्रथितयश डॉक्टरही विचारताना आढळतात? यात डॉक्टरांचा इगो असतो आणि डॉक्टर जितका वरिष्ठ आणि प्रथितयश तितका इगो जास्त मोठा. अर्थात त्यात अतिशय सज्जन अशा आमच्या वरिष्ठ डॉक्टरानी शेवटी कंटाळून कटकट्या रुग्णापासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा जालावरील माहिती 'डॉक्टरना' आहे का हे तपासून पाहण्याची वृत्ती असणाऱ्या "आधुनिक" रुग्णाशी वितंडवाद टाळण्यासाठीही असे विचारलेले मी पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 31/08/2017 - 10:13
हा इगो मला कधीच येऊ नये _/\_.... माझ्या बाबांचं आवडतं वाक्य - if you treat a patient he/she benighted for time being but if you teach a patient he/she benighted for lifetime!

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 02/09/2017 - 07:51
स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे डॉक्टर ? कृपया स्पष्ट करा. असे ऐकिवात आहे कि खेळाडू देखील स्टिरॉइड्स घेतात. त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो का?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:09
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..... वजन कमी करूनही धाप लागली तरच दमा किंवा ईतर आजारांविषयी विचार करता येईल .... तोपर्यंत तुम्ही BP आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:23
पुढच्या भागात Pathophysiology म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कारणेमीमांसा देणार आहेच.... तिथं अनुवंशिकता ह्यावर लिहीतो आहेच , तेव्हा सविस्तर बोलता येईल...

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:39
ह्या भागात लक्षणांबद्दल लिहीलं आहे .... त्या अनुशंगानी प्रश्नोत्तर झालीत तर जास्त योग्य चर्चा होईल ... पुढच्या भागामधून कारणं, श्वसनसंस्थेची रचना , निदान (diagnosis) , उपचार असे भाग करणार आहे ....

राजाभाउ 30/08/2017 - 15:49
वरील पैकी निदान काही लक्षण दमा नसेल तरी सुध्दा (ईतर कारणांनी )असताता उ.दा. खोकला, दम लागणे किंवा धाप लागणे, श्वासाचा आवाज,सर्दी, ॲसिडीटी किंवा आम्लपित्त तर मग दमा आहे कि नाही त कसे ठरवणार ?

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 30/08/2017 - 16:54
ही बऱ्यापैकी common लक्षणं आहेत.... पण दमा निदान करण्यासाठी detail history, family history, triggers, ठरावीक तपासण्या , ह्यांचा वापर केला जातो....

सालदार 30/08/2017 - 16:32
उत्तम लेख. अश्या मराठी लेखांची खुप गरज आहे. तुमचं काम स्तुत्य आहे. एक प्रश्न : दमा आणि अ‍ॅलोपेशिआ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

In reply to by प्रीत-मोहर

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:29
Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ... Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!

रेवती 30/08/2017 - 18:03
या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.

In reply to by रेवती

डॉ श्रीहास 30/08/2017 - 18:16
Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)

In reply to by डॉ श्रीहास

रेवती 30/08/2017 - 21:16
स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद. फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?

चौकटराजा 31/08/2017 - 08:09
रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?

डायवर 31/08/2017 - 17:36
मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल. पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

पैठणी दिवस भाग-२

गुल्लू दादा ·

एस 12/08/2017 - 11:29
खूप छान अनुभव आहेत. कळकळीने लिहिलंय. सरकारी वैद्यकक्षेत्राची अवस्था पाहता तुमच्यासारखे निस्पृह डॉक्टर पाहून मनाला आधार वाटतो. अजून लिहा. पुभाप्र.

आज खुप दिवसांनी फक्त जुनेच लेख वाचायचे ठरवले होते. तुमचा लेख तुलनेने नवाच होता आणि वाचायचा राहुन गेला होता. सध्याच्या सुमार धाग्यांच्या पार्श्वभुमीवर तुमचे लेखन वाचणे हा एक चांगला अनुभव होता. क्रमशः वाचून तर अतिशय जास्त आनंद झाला. इथे लिहित रहा. चांगल्या लेखांची आणि लेखकांची मिपाला आणि आमच्यासारख्या वाचकवर्गाला गरज आहे.

पैसा 13/08/2017 - 20:48
सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीवर एका डॉक्टरचे टिपण आजच फेसबुकवर वाचले आहे. एकूण परिस्थिती अवघड आहे. असल्या पेशंट्सना तोंड देणे हे फार धीराचे काम आहे. लहान वयात फार मोठा अनुभव तुम्हाला इथे मिळाला म्हणायचा!

Bhaikat 13/08/2017 - 21:02
मस्त लिहिलंय मला माझे पैठणी दिवस आठवले तुमच्या बाजूच्या असलेल्या दातांच्या दवाखान्यात पोस्टींग केलेली आहे नुकतीच तसेच शुक्रवारी असणाऱ्या गर्दीचा चांगलाच अनुभव आहे

एस 12/08/2017 - 11:29
खूप छान अनुभव आहेत. कळकळीने लिहिलंय. सरकारी वैद्यकक्षेत्राची अवस्था पाहता तुमच्यासारखे निस्पृह डॉक्टर पाहून मनाला आधार वाटतो. अजून लिहा. पुभाप्र.

आज खुप दिवसांनी फक्त जुनेच लेख वाचायचे ठरवले होते. तुमचा लेख तुलनेने नवाच होता आणि वाचायचा राहुन गेला होता. सध्याच्या सुमार धाग्यांच्या पार्श्वभुमीवर तुमचे लेखन वाचणे हा एक चांगला अनुभव होता. क्रमशः वाचून तर अतिशय जास्त आनंद झाला. इथे लिहित रहा. चांगल्या लेखांची आणि लेखकांची मिपाला आणि आमच्यासारख्या वाचकवर्गाला गरज आहे.

पैसा 13/08/2017 - 20:48
सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीवर एका डॉक्टरचे टिपण आजच फेसबुकवर वाचले आहे. एकूण परिस्थिती अवघड आहे. असल्या पेशंट्सना तोंड देणे हे फार धीराचे काम आहे. लहान वयात फार मोठा अनुभव तुम्हाला इथे मिळाला म्हणायचा!

Bhaikat 13/08/2017 - 21:02
मस्त लिहिलंय मला माझे पैठणी दिवस आठवले तुमच्या बाजूच्या असलेल्या दातांच्या दवाखान्यात पोस्टींग केलेली आहे नुकतीच तसेच शुक्रवारी असणाऱ्या गर्दीचा चांगलाच अनुभव आहे
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

१० वी नंतर विज्ञानातले पांरपारिक शिक्षण न घेता १२वीच्या स्तराचे NIOS मधुन Sr. Secondary परिक्षा देणे कितपत व्यवहार्य आहे?

कोदंडधारी_राम ·

खेडूत 09/08/2017 - 10:45
रामराम रामभाऊ! रामुविशि संस्थान हा चांगल पर्याय आहे. त्याचे संस्थळ इथे आहे. शेवटी स्पर्धा परीक्षा सारखीच असल्याने फरक पडत नाही. प्रवाहाविरुध्द जाऊन करताय असं वाटलं तरी हजारो विद्यार्थी हे करत आहेत. विशेष करून खेळाडू वगैरेंना सरावाला वेळ पाहिजे असतो ते असेच करतात. याशिवाय पुढे काय करायचे हे ठरलेय, पण व्यावहारिकदृष्ट्या पदवी पाहिजे, तसेच फी परवडत नाही, नोकरी करून शिकायचे, म्हणूनही अनेक विद्यार्थी हे करतात. याचा विचार दहावीचा निकाल लागताच करायला हवा होता, पण आताही हरकत नाही. मात्र स्पर्धेत मागे राहू नये म्हणून चांगला खासगी शिकवणी वर्ग आवश्यक आहे, असे वाटते. . . जमल्यास धाग्याचे नाव संम कडून असे बदलून घ्यावे: 'मदत पाहिजे- मुक्त विद्यालयांविषयी'

In reply to by खेडूत

धन्यवाद खेडूतभाऊ, १०वीची परिक्षा झाल्याझाल्या ज्यामुळे ११ वी, १२वी ला अडचण ठरु शकेल असे वाचनाचा वेग, लिखाणाचा वेग (इंग्रजी, मराठी दोन्ही) अशा गोष्टींवर लक्ष देऊन ते सुधारण्यात आले. तसेच १० वी निकाल हातात आल्यानंतर आमची कुटुंबात चर्चा झाल्यावर ११ वी विज्ञानाची पुस्तकं आणून त्यांचाही (विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी) स्व-अभ्यास सुरु केला आहे. खाजगी शिकवणी वर्ग निवडताना त्यांना कोणत्या महाविद्यालयात शिकतोय हे आवश्यक असल्याने रामुविशि ला शिकणार आहे हेच त्यांच्या पचनी पडत नाहिये त्यामुळे त्याकरीता ऑनलाईनचा पर्याय निवडलाय. योग्य नांव सुचविल्याबद्दल धन्यवाद....

प्रीत-मोहर 09/08/2017 - 12:00
आमचा गोवा बोर्ड १२ वी विज्ञान शाखेत होम स्कूलिंग ला मान्यता देत नाही. कला आणि कॉमर्स शाखेत हे चालतं पण भूगोल , बँकिंग , लॉजिक सारखा practicals असलेला विषय नाही घेता येत.

In reply to by प्रीत-मोहर

होमस्कुलिंगला कोणतेच पारंपारिक बोर्ड विज्ञान विषयाला परवानगी देत नाहीच. रामुविशि सुध्दा प्रात्यक्षिक ठराविक वेळेत अभ्यासकेंद्रांवर पुर्ण करायला सांगत आहेच. अर्थात ते आवश्यकही आहे.

खग्या 09/08/2017 - 17:52
आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय. १०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

In reply to by खग्या

अतरंगी 09/08/2017 - 18:11
नाही असे काही नाही. मला दहावीला 64 होते आणि बारावीला 62. त्यामुळे विज्ञान शाखा नको असे नको. बारावी नंतर काय करायचे आहे, त्यासाठी विज्ञान शाखा गरजेची आहे का ते फक्त बघावे असे वाटते.

In reply to by खग्या

सुचिता१ 09/08/2017 - 19:12
१० वी त काही मुलांचे गुण भाषा, इतीहास , शुध्दलेखन , इ मुले पण कमी होतात. त्यामुले कल कोणत्या शाखे कडे आहे ते जास्त महत्वाचे आहे.

In reply to by खग्या

आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय. १०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.

In reply to by कोदंडधारी_राम

पुंबा 10/08/2017 - 11:03
आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.
हे उत्तम केलेत काका.. अशी एक छोटी टेस्ट घेण्याची आयडिया नक्की ओळखीच्या एका दोघांना सुचवेन..

खेडूत 09/08/2017 - 10:45
रामराम रामभाऊ! रामुविशि संस्थान हा चांगल पर्याय आहे. त्याचे संस्थळ इथे आहे. शेवटी स्पर्धा परीक्षा सारखीच असल्याने फरक पडत नाही. प्रवाहाविरुध्द जाऊन करताय असं वाटलं तरी हजारो विद्यार्थी हे करत आहेत. विशेष करून खेळाडू वगैरेंना सरावाला वेळ पाहिजे असतो ते असेच करतात. याशिवाय पुढे काय करायचे हे ठरलेय, पण व्यावहारिकदृष्ट्या पदवी पाहिजे, तसेच फी परवडत नाही, नोकरी करून शिकायचे, म्हणूनही अनेक विद्यार्थी हे करतात. याचा विचार दहावीचा निकाल लागताच करायला हवा होता, पण आताही हरकत नाही. मात्र स्पर्धेत मागे राहू नये म्हणून चांगला खासगी शिकवणी वर्ग आवश्यक आहे, असे वाटते. . . जमल्यास धाग्याचे नाव संम कडून असे बदलून घ्यावे: 'मदत पाहिजे- मुक्त विद्यालयांविषयी'

In reply to by खेडूत

धन्यवाद खेडूतभाऊ, १०वीची परिक्षा झाल्याझाल्या ज्यामुळे ११ वी, १२वी ला अडचण ठरु शकेल असे वाचनाचा वेग, लिखाणाचा वेग (इंग्रजी, मराठी दोन्ही) अशा गोष्टींवर लक्ष देऊन ते सुधारण्यात आले. तसेच १० वी निकाल हातात आल्यानंतर आमची कुटुंबात चर्चा झाल्यावर ११ वी विज्ञानाची पुस्तकं आणून त्यांचाही (विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी) स्व-अभ्यास सुरु केला आहे. खाजगी शिकवणी वर्ग निवडताना त्यांना कोणत्या महाविद्यालयात शिकतोय हे आवश्यक असल्याने रामुविशि ला शिकणार आहे हेच त्यांच्या पचनी पडत नाहिये त्यामुळे त्याकरीता ऑनलाईनचा पर्याय निवडलाय. योग्य नांव सुचविल्याबद्दल धन्यवाद....

प्रीत-मोहर 09/08/2017 - 12:00
आमचा गोवा बोर्ड १२ वी विज्ञान शाखेत होम स्कूलिंग ला मान्यता देत नाही. कला आणि कॉमर्स शाखेत हे चालतं पण भूगोल , बँकिंग , लॉजिक सारखा practicals असलेला विषय नाही घेता येत.

In reply to by प्रीत-मोहर

होमस्कुलिंगला कोणतेच पारंपारिक बोर्ड विज्ञान विषयाला परवानगी देत नाहीच. रामुविशि सुध्दा प्रात्यक्षिक ठराविक वेळेत अभ्यासकेंद्रांवर पुर्ण करायला सांगत आहेच. अर्थात ते आवश्यकही आहे.

खग्या 09/08/2017 - 17:52
आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय. १०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

In reply to by खग्या

अतरंगी 09/08/2017 - 18:11
नाही असे काही नाही. मला दहावीला 64 होते आणि बारावीला 62. त्यामुळे विज्ञान शाखा नको असे नको. बारावी नंतर काय करायचे आहे, त्यासाठी विज्ञान शाखा गरजेची आहे का ते फक्त बघावे असे वाटते.

In reply to by खग्या

सुचिता१ 09/08/2017 - 19:12
१० वी त काही मुलांचे गुण भाषा, इतीहास , शुध्दलेखन , इ मुले पण कमी होतात. त्यामुले कल कोणत्या शाखे कडे आहे ते जास्त महत्वाचे आहे.

In reply to by खग्या

आपल्या पाल्याच्या पात्रतेवर कोणतीही शंका न घेता हे स्वानुभवावरून सांगतोय. १०वी ला इतके मार्क्स असतील तर त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास झेपेल का याचा सुद्धा विचार करावा. मला १० वी ला ८३ टक्के गुण मिळून देखील १२ वी चा अभ्यास अतिशय कठीण गेला होता आणि माझी गाडी कशीबशी ६२% पर्यंत पोचली होती. तरी विज्ञान शाखेच्या अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.

In reply to by कोदंडधारी_राम

पुंबा 10/08/2017 - 11:03
आम्हालाही अशी शंका निकालानंतर आली होती म्हणून सर्व क्षेत्रांबद्दलं विस्तृत चर्चा झाल्यानंतरच विज्ञान क्षेत्राचा निर्णय घेतला व तोही झेपणार की नाही या करीता आधी पुस्तकं आणून त्यातील सुरुवातीचा एक-एक धडा शिकवून त्यावर छोटी चाचणी परिक्षा घेतल्यानंतरच निर्णय घेतलाय. पण पांरपारिक शिक्षण सोडून अशा प्रवाहाबद्दल माहिती नसल्याने मनात शंका होत्या.
हे उत्तम केलेत काका.. अशी एक छोटी टेस्ट घेण्याची आयडिया नक्की ओळखीच्या एका दोघांना सुचवेन..
पार्श्वभूमी - माझा मोठा मुलगा या वर्षी इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याला ६२ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या बरोबर सर्व क्षेत्रातील पुढील संधी जसे विज्ञान, वाणिज्य व कला इत्यादी क्षेत्रातील पर्याय चर्चा करुन झालेले आहेत. त्याच्या मतानुसार त्याला विज्ञान क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्याने पुण्याच्या ११ वी च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नांव नोंदवून चारही पेऱ्यांमधुन अपेक्षित असे चांगले कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध झाले नाही.