मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभियांत्रिकीचे दिवस- भाग १

पाटिल ·
इसवी सन: २००६-०७ आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल. आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको. तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं. हे असं होतंच म्हणजे.

फडफडणारा पक्षी आणि वातावरण

Harshal Kulkarni ·

योगी९०० 09/05/2020 - 20:48
छान... मी पण वालचंद सांगलीलाच मॅकॅनिकलला शिकलो.. १९९५ ला पास झालो.

योगी९०० 09/05/2020 - 20:48
छान... मी पण वालचंद सांगलीलाच मॅकॅनिकलला शिकलो.. १९९५ ला पास झालो.
मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो! अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो! Semester चे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे introduction मध्ये सर विषयाचा significance आणि importance अनेक उदाहरणातून समजावून देत होते!

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

मंदीत संधी

रानरेडा ·

जॉनविक्क 20/08/2019 - 12:55
उगाच सर्व समान आहेत हे फिलिंग दृढ होते अन कर्तुत्वाला धुमारे फुटू लागतात. जे काही प्रचंड फ़ायदेशीर हाती लागले ते कायम मंदी असतानाच मग ते साल 2000 -2002 असो, 2008 असो की आता येणारे 2020. आयाम लविंग इटम.

In reply to by महासंग्राम

म्हणजे, या वाघाचे हेमंत आहेत लेखक लेखे. या लेखकाचे वाघ आहेत लेखे हेमंत. या हेमंताचे लेख आहेत वाघे लेखक, असं. ब्ला ब्ला ब्ला... =)) स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्यांडी

गवि 20/08/2019 - 14:24
लेखातली संकल्पना, मुद्दा चांगला आहे. रोचकही आहे. पण वाक्यरचना जरा विस्कळीत वाटली. प्रतिसादलेखक गवि. घाईने लिहिला गेला असावा. वाक्ये नेमकी कोणी कोणास म्हटली हे काहीवेळा स्पष्ट होत नाहीये. प्रतिसादलेखक गवि. ज्यांना मार्केट, सप्लाय, त्यामागील अर्थचक्र यांची ओळख नाही प्रतिसादलेखक गवि त्यांना थोडं आणखी स्पष्ट करुन समजावलं असतं तर जास्त खुलून आलं असतं. आणि लेखकाचं नाव एम्बेड करण्याने नेमका काय इफेक्ट होतो ते उलगडावं म्हणून मी प्रतिसादात तोच प्रयोग करत आहे. प्रतिसादलेखक गवि. आता मी प्रतिसादात गांभीर्याने लिहिलेल्या मुद्द्यांकडेही काहीसं दुर्लक्ष होऊन केवळ मी वारंवार नाव एम्बेड केलं याकडेच लक्ष जाऊन वाचक मला उगीचच तिरकस, खवचट समजू शकतो. प्रतिसादलेखक गवि. आणि त्यामुळे मूळ विषय उगीचच डायल्युट होऊ शकतो. प्रतिसादलेखक गवि. तुमचा मूळ कन्सर्न वाङ्मयचौर्याबद्दल आहे हे समजू शकतो. पण त्यापायी मूळ लेखनातच असा बदल करणं हे वाचकाला त्रासदायक आहे.

अनिंद्य 20/08/2019 - 15:14
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. मला मनू छाबरिया जम्बोपेक्षा शॉ वॅलेसचा मालक म्हणून माहित होता :-) आता त्याची मुलगी कोमल वझीर चालवते म्हणे. मनूच्या हिंदुस्थान डॉर ऑलिव्हर आणि जम्बो कंपन्या अजूनही जिवंत आहेत. मंदीत संधी मिळते - म्हणून मंदी यावी अशी प्रार्थना करणे म्हणजे सवतीला वैधव्य चिंतण्यासारखे नाही काय ?

In reply to by अनिंद्य

रानरेडा 20/08/2019 - 16:49
शॉ वॅलेस २००५ साली २ तुकड्यात विकली गेली . दारू चा बिझनेस विजय मल्ल्या च्या ( तत्कालीन ) यु बी ने विकत घेतला आणि बिअर बिझनेस स्याब मिलर ने . मनु आणि मल्ल्या एकेकाळचे मित्र होते आणि नंतर शत्रू , ओं शेवटी मल्ल्या ते डाव साधला

खिलजि 20/08/2019 - 15:26
मस्त संधी साधली आहेत राव .. लेखक खिलजी .. छान होता लेख . लेखक खिलजी.. आवडला , याला म्हणतात डेरिंग .लेखक खिलजी. यालाच म्हणतात वाक्यातील बेरिंग .. लेखक खिलजी.. चालू द्यात असेच , मज्जा आणलीत राव ..लेखक खिलजी.. अजून एक येऊन द्या , पण पुढच्या वागायला दोन वेळा तरी नाव पाहिजे ..लेखक खिलजी.. लेखक खिलजी.. असे

सतिश गावडे 20/08/2019 - 18:06
"लेखक हेमंत वाघे" हे सोळा ठिकाणी पेरले आहे लेखात. लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.

In reply to by सतिश गावडे

चौथा कोनाडा 20/08/2019 - 18:18
लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.
हा ..... हा ...... हा ....... !

In reply to by सतिश गावडे

नाखु 20/08/2019 - 19:40
आवडले आहे आणि अनुमोदीत केले आहे. झुंडीबाहेरचा आणि सापेक्षी नाखु ऋणनिर्देश महत्व जाणणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्याला खरोखरच कॉपी करायची आहे त्याने खालील स्टेप्स फॉलो कराव्यात. (लेख चांगला असला तरी मला कॉपी करून स्वतःच्या नावावर खपवावा असं अजिबात वाटत नाही. ) १) लेख वर्ड मधे पेस्ट करा. २) कंट्रोल +F दाबा (find and replace window दिसेल) ३) त्यात लेखकाचे नाव टाका ४) रिप्लेस विथ स्पेस टाका (स्वतःचे नावही टाकू शकता ;) ) ५) लेख स्वतःच्या नावावर खपवायला रेडी आहे. हाकानाका ! (प्रतिसादकर्ता वाड़मयचौर्याचा कोणत्याही प्रकाराचा पुरस्कार करीत नाही. किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे. उत्तरदायीत्वास नकार लागू )

In reply to by चांदणे संदीप

नाखु 21/08/2019 - 10:59
नकार लागू म्हणजे मला रीमा लागू,श्रीराम लागू यांच्यासारखे वाटतात,एक दशकामागे बहुसंख्य नाटकात, सिनेमात असायचेच. अगदी अमिताभ च्या लावारीस मध्ये छोटी भुमिका असो

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे 21/08/2019 - 17:55
किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे.
तुमचे विश्लेषण बरोबर असले तरी लेखकाची युक्ती इतके कष्ट घेणाऱ्या लोकांसाठी नाहीच. लेखकाला समाज मनाची अचूक जाण असून त्याने ही युक्ती "आले आपल्याला की कॉपी पेस्ट करुन पाठव इतरांना" वृत्तीने वागणाऱ्या लोकांसाठी वापरली आहे.

जॉनविक्क 20/08/2019 - 12:55
उगाच सर्व समान आहेत हे फिलिंग दृढ होते अन कर्तुत्वाला धुमारे फुटू लागतात. जे काही प्रचंड फ़ायदेशीर हाती लागले ते कायम मंदी असतानाच मग ते साल 2000 -2002 असो, 2008 असो की आता येणारे 2020. आयाम लविंग इटम.

In reply to by महासंग्राम

म्हणजे, या वाघाचे हेमंत आहेत लेखक लेखे. या लेखकाचे वाघ आहेत लेखे हेमंत. या हेमंताचे लेख आहेत वाघे लेखक, असं. ब्ला ब्ला ब्ला... =)) स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्यांडी

गवि 20/08/2019 - 14:24
लेखातली संकल्पना, मुद्दा चांगला आहे. रोचकही आहे. पण वाक्यरचना जरा विस्कळीत वाटली. प्रतिसादलेखक गवि. घाईने लिहिला गेला असावा. वाक्ये नेमकी कोणी कोणास म्हटली हे काहीवेळा स्पष्ट होत नाहीये. प्रतिसादलेखक गवि. ज्यांना मार्केट, सप्लाय, त्यामागील अर्थचक्र यांची ओळख नाही प्रतिसादलेखक गवि त्यांना थोडं आणखी स्पष्ट करुन समजावलं असतं तर जास्त खुलून आलं असतं. आणि लेखकाचं नाव एम्बेड करण्याने नेमका काय इफेक्ट होतो ते उलगडावं म्हणून मी प्रतिसादात तोच प्रयोग करत आहे. प्रतिसादलेखक गवि. आता मी प्रतिसादात गांभीर्याने लिहिलेल्या मुद्द्यांकडेही काहीसं दुर्लक्ष होऊन केवळ मी वारंवार नाव एम्बेड केलं याकडेच लक्ष जाऊन वाचक मला उगीचच तिरकस, खवचट समजू शकतो. प्रतिसादलेखक गवि. आणि त्यामुळे मूळ विषय उगीचच डायल्युट होऊ शकतो. प्रतिसादलेखक गवि. तुमचा मूळ कन्सर्न वाङ्मयचौर्याबद्दल आहे हे समजू शकतो. पण त्यापायी मूळ लेखनातच असा बदल करणं हे वाचकाला त्रासदायक आहे.

अनिंद्य 20/08/2019 - 15:14
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. मला मनू छाबरिया जम्बोपेक्षा शॉ वॅलेसचा मालक म्हणून माहित होता :-) आता त्याची मुलगी कोमल वझीर चालवते म्हणे. मनूच्या हिंदुस्थान डॉर ऑलिव्हर आणि जम्बो कंपन्या अजूनही जिवंत आहेत. मंदीत संधी मिळते - म्हणून मंदी यावी अशी प्रार्थना करणे म्हणजे सवतीला वैधव्य चिंतण्यासारखे नाही काय ?

In reply to by अनिंद्य

रानरेडा 20/08/2019 - 16:49
शॉ वॅलेस २००५ साली २ तुकड्यात विकली गेली . दारू चा बिझनेस विजय मल्ल्या च्या ( तत्कालीन ) यु बी ने विकत घेतला आणि बिअर बिझनेस स्याब मिलर ने . मनु आणि मल्ल्या एकेकाळचे मित्र होते आणि नंतर शत्रू , ओं शेवटी मल्ल्या ते डाव साधला

खिलजि 20/08/2019 - 15:26
मस्त संधी साधली आहेत राव .. लेखक खिलजी .. छान होता लेख . लेखक खिलजी.. आवडला , याला म्हणतात डेरिंग .लेखक खिलजी. यालाच म्हणतात वाक्यातील बेरिंग .. लेखक खिलजी.. चालू द्यात असेच , मज्जा आणलीत राव ..लेखक खिलजी.. अजून एक येऊन द्या , पण पुढच्या वागायला दोन वेळा तरी नाव पाहिजे ..लेखक खिलजी.. लेखक खिलजी.. असे

सतिश गावडे 20/08/2019 - 18:06
"लेखक हेमंत वाघे" हे सोळा ठिकाणी पेरले आहे लेखात. लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.

In reply to by सतिश गावडे

चौथा कोनाडा 20/08/2019 - 18:18
लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.
हा ..... हा ...... हा ....... !

In reply to by सतिश गावडे

नाखु 20/08/2019 - 19:40
आवडले आहे आणि अनुमोदीत केले आहे. झुंडीबाहेरचा आणि सापेक्षी नाखु ऋणनिर्देश महत्व जाणणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्याला खरोखरच कॉपी करायची आहे त्याने खालील स्टेप्स फॉलो कराव्यात. (लेख चांगला असला तरी मला कॉपी करून स्वतःच्या नावावर खपवावा असं अजिबात वाटत नाही. ) १) लेख वर्ड मधे पेस्ट करा. २) कंट्रोल +F दाबा (find and replace window दिसेल) ३) त्यात लेखकाचे नाव टाका ४) रिप्लेस विथ स्पेस टाका (स्वतःचे नावही टाकू शकता ;) ) ५) लेख स्वतःच्या नावावर खपवायला रेडी आहे. हाकानाका ! (प्रतिसादकर्ता वाड़मयचौर्याचा कोणत्याही प्रकाराचा पुरस्कार करीत नाही. किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे. उत्तरदायीत्वास नकार लागू )

In reply to by चांदणे संदीप

नाखु 21/08/2019 - 10:59
नकार लागू म्हणजे मला रीमा लागू,श्रीराम लागू यांच्यासारखे वाटतात,एक दशकामागे बहुसंख्य नाटकात, सिनेमात असायचेच. अगदी अमिताभ च्या लावारीस मध्ये छोटी भुमिका असो

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे 21/08/2019 - 17:55
किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे.
तुमचे विश्लेषण बरोबर असले तरी लेखकाची युक्ती इतके कष्ट घेणाऱ्या लोकांसाठी नाहीच. लेखकाला समाज मनाची अचूक जाण असून त्याने ही युक्ती "आले आपल्याला की कॉपी पेस्ट करुन पाठव इतरांना" वृत्तीने वागणाऱ्या लोकांसाठी वापरली आहे.
मंदीत संधी लेखक हेमंत वाघे. मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती . जंबो इलेक्ट्रोनिक्स हा सोनी जंबो चा फार फार मोठा डिस्ट्री ब्युटर होता ( बहुदा जगातील सर्वात मोठा ) आणि मोठ्या कम्पनी प्रोडक्शन प्लान करताना डिस्ट्री चा सल्ला घेतात .

विसरून जाण्याजोग्या आठवणी

deepak.patel ·

वकील साहेब 25/07/2019 - 03:57
मिपावर स्वागत. पहिलाच लेख अत्यंत परखड, आणि प्रांजळपणे लिहिला आहे. असेच लिहीत रहा. पुलेशु

यशोधरा 25/07/2019 - 08:48
ट्रोलींग, टाईमपास तर होणार नाही चांगल्या लेखनावर. चांगलं लिहिलं आहे तुम्ही. अशा आठवणी आहेत हे स्वीकारून, त्यांच्याबद्दल अधिक वा सतत विचार ना करता पुढे जायचं. इथवर जसं मार्गी लागलं, त्याप्रमाणे पुढेही चांगलं होईल. शुभेच्छा.

खरं तर हा अनुभव नक्कीच विसरण्यासारखा नाही कारण तुम्ही जे काही घडलात ते यातुनच घडत गेलात. शाळेत असताना मला देखील अशाच प्रकारच्या (म्हणजे मॉब ट्रोलिंगच्या) अनुभवातून जावे लागले होते, चिडवण्याचा विषय वेगळा होता इतकेच. फक्त फरक इतकाच झाला की प्रत्येक गोष्ट मी माझ्या घरी आणि शिक्षकांना जाउन सांगायचो. शिक्षकांचा चमचा वगेरे पदव्या देखिल मला त्या काळी बहाल झाल्या होत्या. त्यातनं मग रोज शाळेत भांडणे मारामार्‍या एकमेकांची पुस्तके वह्या फाडणे इत्यादी प्रकार सुरु झाले. इतके की मधल्या सुट्टी मधे डबा खाताना मी पण माझे दप्तर जवळ घेउन बसायचो (अर्थात एकटाच) अशातच एक मोठे गंभीर प्रकरण शाळेत घडले ज्या मधे माझे आई बाबा माझ्या पाठी ठाम पणे उभे राहिले आणि शिक्षकांनी देखील मी हा प्रकार त्यांच्या कानावर घालून त्यांना सावध केले होते हे मुख्याध्यपकांना सांगितले. बर्‍याच जणांवर शाळेने कारवाई केली. त्यातल्या काही जणांना शाळा देखिल सोडावी लागली. या प्रकरणा नंतर मात्र मॉब ट्रोलींग अजिबात बंद झाले आणि उरलेली शालेय वर्षे सुरळीत पार पडली. पैजारबुवा,

सुबोध खरे 25/07/2019 - 09:51
लिहिलंत हे उत्तम केलंत. मानसिक कचऱ्याचा निचरा होणं हि निरोगी मनाची पहिली पायरी आहे. आता याच गोष्टींकडे त्रयस्थ दृष्टीने पहायाला सुरुवात करा काही दिवसांनी तुम्हाला पण त्याबद्दल काहीच वाटेनासे होईल. बाकी आपल्याला बायकी म्हणून चिडवले गेले तसे जास्त उंच मुलाला लांबू जिराफ किंवा बुटक्या मुलाला टिंगू, दीड फूट असेही चिडवले जाते. अत्यंत गोऱ्या मुलीला पांढरी पाल, सपाट छातीच्या मुलीला कॅरम बोर्ड, चपाती, लठ्ठ मुलीला ड्रम बरणी अशी विशेषणे सुद्धा लावली जात असतात जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते. जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात. त्यामुळे हि गोष्ट अशा लोकांच्या वागण्यातील एक विसंगती म्हणून सोडून दयायचे असते म्हणजे आपले मन निर्मल आणि स्वच्छ राहते. लोकांवरचा राग आपल्या मनात धरून ठेवला असता त्याचा त्रास आपल्यालाच होतो. हे म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे. तिला ते समजतही नाही.

In reply to by सुबोध खरे

नंदन 25/07/2019 - 13:48
जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते. जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात.
अगदी, अगदी. आमच्या वर्गात, उपनेत्र असणारी मुलं फारशी नव्हतीच. एखादा होता त्याला 'डबल बॅटरी, सिंगल पॉवर' किंवा ढापण्या म्हणूनच हाक मारली जाई. अलीकडे, लहान वयातच चश्मेबद्दूरप्रमाण लक्षणीय असल्यामुळे कुणी यावरनं कुणाला चिडवत असेलसं वाटत नाही.

प्रदीप 25/07/2019 - 10:47
आवडले. हे लिखाण नुसते प्रांजळच आहे असे नव्हे, तर अतिशय निर्वीषही आहे, हे विशेष. हे लिहून आता मनाचा निचरा झाला असेल; तेव्हा आता पुढचे पहा. ह्या कटू आठवणी विसरून जा.

In reply to by प्रदीप

चिगो 26/07/2019 - 15:41
+१.. हे लिहायला स्वतःत धाडस तर असावं लागतंच, पण वाचणार्‍यांवर विश्वास देखील असावा लागतो. तुम्ही प्रतिक्रीयांच्या बाबतीत साशंक आहात, हे साहजिकच आहे. पण मिपाकर ह्या लेखाचे किंवा तुमचे ट्रोलिंग करणार नाही, असं मला वाटतं.

श्वेता२४ 25/07/2019 - 10:59
मिपावर अशा लिखाणाची कोणीही टर उडवणार नाही, हे नक्की. बहुतांशी शालेय जीवनात आपण एखाद्याला चिडवणे, एकटे पाडणे यातून समोरच्या व्यक्तीला किती त्रास व भावनिक कोंडमारा सहन करायला लावतोय याची पोच नसते. तुम्हाला शालेय जीवनात तुम्हाला चिडवणारे तुम्हाला आता भेटले तर कदाचित तुमची माफीही मागतील. त्यामुळे हे सर्व विसरुन जा. या सगळ्या भावनिक कोंडमाऱ्यातून तुम्ही सावरलात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर एखादा आयुष्यातून उठला असता. त्यामुळए तुम्ही आयुष्यातील एका मोठ्या कसोटीला खरे उतरलात यालिषयी अभिमानच बाळगा. आणि कटू आठवणी विसरुनच जा. असो. हा लेख लिहून तुमच्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीत ते चांगलंच झालं.

नाखु 25/07/2019 - 11:39
प्रांजळ आणि मनमोकळेपणाने अनुभवकथन. मुलं घरी अगदी लहान सहान वाटणार्या गोष्टी सांगू शकतात म्हणजेच तूमचा मुलांवर आणि मुलांचा तुमच्यावर विश्वास ( हेच फार महत्त्वाचे) आहे तुम्ही त्या पौगंडावस्थेतील हळुवार गोष्टींकडे तटस्थपणे बघू शकताय हेच फार मोठं काम आहे. मला व्यक्तिशः शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने सातवी ते महाविद्यालयीन दुसर्या वर्षांपर्यंत घरापासून, आईपासून दूर रहावे लागले होते. म्हणूनच मी मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात हळवा असावा असे कधी कधी वाटते. मुलीच्या अगदी लहान सहान शंका माझ्या मगदूरानुसार उत्तर देतो माहित नसेल तर चक्क माहिती नाही असे सुद्धा सांगतो. पालकायनी नाखु

टर्मीनेटर 25/07/2019 - 12:07
चला, तुमच्या मनातला कटू आठवणींचा बोळा निघाला...पाणी वाहते झाले. अशा आठवणी लिहिण्याचे धाडस केलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमच्या आयुष्यात आता जसं सगळं चांगलं चालू आहे, तसच यापुढेही होवो अशी शुभेच्छा!

मिपावर स्वागत आणि या सुंदर लेखासाठी अभिनंदन ! परखड, मनमोकळे लिखाण. जितक्या मनमोकळेप्णे लिहिले आहात तितक्याच मनमोकळेपणे जीवन जगत रहा. आपण जेवढी सूट देतो तेवढेच लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात. चेष्टेसंबंधात बर्‍याचदा दुर्लक्ष हा फार उपयोगी उपाय असतो. चेष्टेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही हे पाहिल्यावर ती करणार्‍याच्या उत्साहातील हवा निघून जाते आणि आपोआप चेष्टा बंद/कमी होते. मुख्य म्हणजे मनातील जळमटे काढून टाकल्यावर आताही तुम्हाला नक्कीच मन मोकळे झाल्यासारखे वाटले असेल. आपला आनंद मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असतो... १०% आपल्या स्वतःचे विचार/कृती (जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो) आणि ९०% दुसर्‍यांच्या कृतींवर (जिच्यावर आपला ताबा असू शकत नाही) आपली प्रतिक्रिया (म्हंअजेच्ज, स्वतःचे विचार/कृती, जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो). ज्यांच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो त्या स्वतःचे विचार/कृती यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास, ते आपल्याला सुखकारक असावे असे ठेवणे शक्य होऊ शकेल. आपले विचार इतक्या मनमोकळेपणे सार्वजनिक मुक्त संस्थळावर लिहणे ज्या व्यक्तीला जमले, तिला हे नक्कीच शक्य आहे. इथले प्रतिसाद पाहून तुमच्या ध्यानात आले असेलच की, जितके लोक कुचेष्टा करतात, त्यापेक्षा जास्त लोक तुम्ही मन मोकळे केल्यावर तुमच्या बाजून उभे असतात... फक्त, असे लोक, कोणाच्या खाजगी जीवनावर आक्रमण होईल की काय विचाराने, बहुदा गप्प असतात, इतकेच.

समीरसूर 25/07/2019 - 13:54
अतिशय हृदयस्पर्शी लेखन. प्रांजळ आणि मुद्देसूद. लहानपणी किंवा नंतरदेखील चिडवणारे लोक्स असतातच. तुम्ही काहीही केले तरी लोक्स चिडवतात. असल्या लोकांना इतकं इग्नोअर मारायचं की ते बावचळले पाहिजेत. एकदा ते बावचळले की त्रास संपलाच म्हणून समजा. तुमच्या लेखनकौशल्याचे कौतुक! लिहित रहा.

राघव 25/07/2019 - 14:14
लहानपणी टोकाच्या चिडवण्याच्या वाईट अनुभवातून मीही गेलेलो आहे. साधारण ६-७ वी पासून सुरू झालेला हा प्रकार ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षापर्यंत चालू होता. त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि माणूस नकळत आपल्या स्वतःच्या कोषात जातो. यातून दोन टोकाच्या भूमिकाही संभवतात. एक म्हणजे आत्मविश्वास हरवून स्वतःच्या मेंदूच्याच कैदेत जाण्यासारखा प्रकार होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे समोर येणार्‍या परिस्थितीवर आणिक मुजोरपणे पाय रोवून त्यावर लाथ मारून पुढे जाण्याचा प्रकार. केवळ नशीब बलवत्तर म्हणून दुसरा मार्ग आपोआप निवडल्या गेला आणि वाचलो. कारण असं सर्व होऊ शकतं हेही खूप नंतर समजलं. पण यातून कुणावर अवास्तव टिका करणं, कुणाला चिडत्र, त्रास देणं या वृत्ती मनातून निघून गेल्यात.. कदाचित त्याचे वाईट परिणाम कळाल्यामुळे असेल. शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. त्यामुळे जे झालं ते चांगलंच झालं असं माझ्या बाबतीत तरी म्हणायला मला काही हरकत नाही! :-) पण अशा अनुभवांबद्दल स्वतःहून बोलून खूप मोकळेपणाचा अनुभव येतो हे मात्र अगदी खरं! बाकी एवढ्या लहान वयात मुलं इतकी टोकाची का आणि कशी वागू शकतात यावर प्रकाश टाकू शकणारं एक पुस्तक आहे. जमल्यास वाचून बघावे, अनुभवातून गेल्यामुळे रिलेट चांगल्यानं करता येईल. Lord of the Flies by William Golding.

जॉनविक्क 25/07/2019 - 14:15
सर्वप्रथम मला टायटल खूपच आवडले, सुटसुटीत आणि नेमकं. पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा. :) जग असेच आहे, जो आपल्या बाजूने उभा राहून शष्प फरक पडत नाही असे वाटते त्याच्याबाजूने उभं रहायला कोणीच तयार नसते. अथवा ज्याच्या विरोधी सगळेच आहेत त्यालाही जवळ करणारे कमी असतात. लहानपणी आणि आभासी जगात हे जास्त प्रकर्षाने होते. यावर उपाय म्हणजे मुखवटा पांघरून जगणे, जे आपण नाही तसे वागणे, अथवा स्वतःच्या टॅलेंटच्या आउटपुटवर खात्री असेल तर बिनधास्त नडणे पण स्वतःच्या चांगुलपणावर सर्व परिस्थिती आपोआप बदलेल या भ्रमातून सर्वप्रथम बाहेर पडणे फार आवश्यक. शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही. यामध्ये नेहमी हा शब्द सोडला तर ते नक्कीच तथ्य सांगत होते. आणि तुम्ही मुलींच्या घोळक्यात असणे यात नेहमी असणे हे त्यांचे घुसडलेले तथ्य होते, बहुतेक त्यांना तुम्ही मुलींसोबतही तितकीच मैत्री ठेवता हे रुचले नसावे. घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचे हे महत्वाचे आहे, वडीलसुद्धा असे म्हणत असतील तर त्यात 100% तथ्य आहेच. भलेही त्यांची पध्दत चुकली असेल. तसेच बरेचदा लहान वयात लिंगभिन्नता प्रकर्षाने वेगळे ठरवणारी जाणीव असू शकते याचेही भान नसते त्यामुळे असे वागले जाणे तुमच्या आकलनातून अनैसर्गिक ठरुच शकत नाही पण ते घडत असावे, ज्याचे प्रतिबिंब इतरांच्या वागण्यातून आपणास अनुभवाला आले. मी हे मुद्दाम म्हणून लिहणे टाळत नाहीए जेणेकरून आपण दोन्ही बाजू समजून घ्याल आणि मनात उरलेली अनावश्यक कटुता विरघळण्यास मदत होईल. इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 25/07/2019 - 17:13
इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते. वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. आपण मोठे होत असताना आपले जे काही वागणे नैसर्गिकपणे झाले त्यामधे कोणताही दोष नाही त्यामुळे कोणाचा दोष हा मुद्दाही उपस्थित होत नाही आणि त्याबाबत फार विचारही करू नये(च)

योगी९०० 25/07/2019 - 17:01
एकदम परखड आणि प्रांजळपणे लिहीले आहे. लिखाण आवडले. लहानवयात चिडवणार्‍या मुलांनाही तितकी समज नसते त्यामुळे आपल्या चिडवण्याने दुसर्‍याचे नुकसान होईल ही जाणीवही नसते. मी थोडाफार यातून गेलो आहे. मला लहानपणी जाड भिंगाचा चष्मा होता त्यामुळे बॅटरी, ढापण्या,सोडावॉटर अशी वाट्टेल ती नावे ऐकलीत. चष्मा काढला तर मला काहीच दिसायचे नाही त्यामुळे दर काही दिवसांनी कोणीतरी मला बेसावध असताना धरायचे आणि दुसरे कोणी चष्मा काढुन घ्यायचे. मग सगळे इकडे तिकडे पळतात आणि मी आंधळ्यासारखा त्यांच्या मागे..असा सिन असायचा. काही वेळा शिक्षकांकडे तक्रार केल्यावर पोरांचा मार पण खाल्ला होता आणि आणखी हा छळ सहन केला होता. एकदा तर रस्त्यात गाठून पोरांनी मारले होते (कोल्हापूरला हा प्रकार कॉमन आहे). एकदा एका कोणाच्या हातून चष्मा फुटला आणि माझ्या घरी कळले. माझ्या पालकांनी शाळेत येऊन मुलांना आणि शिक्षकांना योग्य शब्दात"समजवले" तेव्हा हा प्रकार बंद झाला. पण चेष्टा तर होतच राहीली. आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही.

लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील
मुळीच नाही. इथले ट्रोलींग चे नियम मला समजलेत त्या प्रमाणे किंचीत वेगळे आहेत. ते तुमच्या वरील लिखाणाला मुळीच लागू होणार नाहीत. अर्थात इतक्या सगळ्या प्रतिसादानंतर ते तुमच्या लक्षात आले असेलच. उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा. असो ! आताच्या युगात गे आणि लेस्बीयन देखील तितक्याच आत्मविश्वासाने वागत आहेत. तुम्हाला तर केवळ नसलेल्या गोष्टीचा गंड होता. तो काही कारणाने नाहिसा झाला ते चांगले झाले. पण तरीही अतिशय खाजगी गोष्टी अतिआत्म विश्वासाने जालावर लिहू नयेत ही भिती सार्थ आहे. कोण कसा गैरफायदा घेईल ते सांगता येत नाही. पुढील वाटचालीस शुभेच्छा !

झेन 25/07/2019 - 20:58
ओघवत्या मराठीत सुरेख लिहिले आहे. प्रांजळपणे तुम्ही सर्व गोष्टी लिहील्या आहेत. याला धाडस पाहिजे. फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका.

deepak.patel 25/07/2019 - 21:33
प्रतिसाद लिहिणार्‍या सगळ्यांचे आभार. आधी कधी इथे लिहीलं नव्हतं. लिहून आता प्रतिसाद वाचून बरं वाटतं आहे. फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका. >> ह्याचाअ प्रयत्न करतो आहे. अगदी ग्रज नाहीये पण ते विसरून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मला खात्री आहे की त्यांना स्वतःला आता हे लक्षातही नसेल कारण ते त्या ओरडण्याच्या ओघात बोलत होत. :) उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा. >> जन्मापासून मुंबईत राहल्याने गुजरातीपणा नावापुरताच आहे. वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. >> तुमचा मुद्दा समजला. गैरसमज झालेला नाही. तुमचे दोन्ही प्रतिसाद आवडले आणि पटले. आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही. >> माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या चिडवाचिडवीचा अनुभव आला तर मी एइकून न घेता तिथल्या तिहे उत्तर द्यायचं ट्रेनिंग देत असतो. ते प्रत्येकवेळीच शक्य नसतं पण जमेल तेव्हा प्रयत्न केलाच पाहीजे असं सांगतो. शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. >> हे मी आता करतो आणि मुलांनाही सांगतो. पण मी लेखात लिहिलं तसं तेव्हा मी सुद्धा त्यात कदीकधी सामिल झालो होतो कारणही लिहिलं होतं. ह्याची आता खंत वाटते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!!!

एमी 26/07/2019 - 07:49
प्रांजळ लेख आणि प्रतिसाद चांगले आहेत. सगळ्यांनी असेच आपले अनुभव मनमोकळेपणाने व्यक्त केले तर 'रम्य ते बालपण' वगैरे भ्रामक समजूती कमी होतील.

वकील साहेब 25/07/2019 - 03:57
मिपावर स्वागत. पहिलाच लेख अत्यंत परखड, आणि प्रांजळपणे लिहिला आहे. असेच लिहीत रहा. पुलेशु

यशोधरा 25/07/2019 - 08:48
ट्रोलींग, टाईमपास तर होणार नाही चांगल्या लेखनावर. चांगलं लिहिलं आहे तुम्ही. अशा आठवणी आहेत हे स्वीकारून, त्यांच्याबद्दल अधिक वा सतत विचार ना करता पुढे जायचं. इथवर जसं मार्गी लागलं, त्याप्रमाणे पुढेही चांगलं होईल. शुभेच्छा.

खरं तर हा अनुभव नक्कीच विसरण्यासारखा नाही कारण तुम्ही जे काही घडलात ते यातुनच घडत गेलात. शाळेत असताना मला देखील अशाच प्रकारच्या (म्हणजे मॉब ट्रोलिंगच्या) अनुभवातून जावे लागले होते, चिडवण्याचा विषय वेगळा होता इतकेच. फक्त फरक इतकाच झाला की प्रत्येक गोष्ट मी माझ्या घरी आणि शिक्षकांना जाउन सांगायचो. शिक्षकांचा चमचा वगेरे पदव्या देखिल मला त्या काळी बहाल झाल्या होत्या. त्यातनं मग रोज शाळेत भांडणे मारामार्‍या एकमेकांची पुस्तके वह्या फाडणे इत्यादी प्रकार सुरु झाले. इतके की मधल्या सुट्टी मधे डबा खाताना मी पण माझे दप्तर जवळ घेउन बसायचो (अर्थात एकटाच) अशातच एक मोठे गंभीर प्रकरण शाळेत घडले ज्या मधे माझे आई बाबा माझ्या पाठी ठाम पणे उभे राहिले आणि शिक्षकांनी देखील मी हा प्रकार त्यांच्या कानावर घालून त्यांना सावध केले होते हे मुख्याध्यपकांना सांगितले. बर्‍याच जणांवर शाळेने कारवाई केली. त्यातल्या काही जणांना शाळा देखिल सोडावी लागली. या प्रकरणा नंतर मात्र मॉब ट्रोलींग अजिबात बंद झाले आणि उरलेली शालेय वर्षे सुरळीत पार पडली. पैजारबुवा,

सुबोध खरे 25/07/2019 - 09:51
लिहिलंत हे उत्तम केलंत. मानसिक कचऱ्याचा निचरा होणं हि निरोगी मनाची पहिली पायरी आहे. आता याच गोष्टींकडे त्रयस्थ दृष्टीने पहायाला सुरुवात करा काही दिवसांनी तुम्हाला पण त्याबद्दल काहीच वाटेनासे होईल. बाकी आपल्याला बायकी म्हणून चिडवले गेले तसे जास्त उंच मुलाला लांबू जिराफ किंवा बुटक्या मुलाला टिंगू, दीड फूट असेही चिडवले जाते. अत्यंत गोऱ्या मुलीला पांढरी पाल, सपाट छातीच्या मुलीला कॅरम बोर्ड, चपाती, लठ्ठ मुलीला ड्रम बरणी अशी विशेषणे सुद्धा लावली जात असतात जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते. जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात. त्यामुळे हि गोष्ट अशा लोकांच्या वागण्यातील एक विसंगती म्हणून सोडून दयायचे असते म्हणजे आपले मन निर्मल आणि स्वच्छ राहते. लोकांवरचा राग आपल्या मनात धरून ठेवला असता त्याचा त्रास आपल्यालाच होतो. हे म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे. तिला ते समजतही नाही.

In reply to by सुबोध खरे

नंदन 25/07/2019 - 13:48
जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते. जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात.
अगदी, अगदी. आमच्या वर्गात, उपनेत्र असणारी मुलं फारशी नव्हतीच. एखादा होता त्याला 'डबल बॅटरी, सिंगल पॉवर' किंवा ढापण्या म्हणूनच हाक मारली जाई. अलीकडे, लहान वयातच चश्मेबद्दूरप्रमाण लक्षणीय असल्यामुळे कुणी यावरनं कुणाला चिडवत असेलसं वाटत नाही.

प्रदीप 25/07/2019 - 10:47
आवडले. हे लिखाण नुसते प्रांजळच आहे असे नव्हे, तर अतिशय निर्वीषही आहे, हे विशेष. हे लिहून आता मनाचा निचरा झाला असेल; तेव्हा आता पुढचे पहा. ह्या कटू आठवणी विसरून जा.

In reply to by प्रदीप

चिगो 26/07/2019 - 15:41
+१.. हे लिहायला स्वतःत धाडस तर असावं लागतंच, पण वाचणार्‍यांवर विश्वास देखील असावा लागतो. तुम्ही प्रतिक्रीयांच्या बाबतीत साशंक आहात, हे साहजिकच आहे. पण मिपाकर ह्या लेखाचे किंवा तुमचे ट्रोलिंग करणार नाही, असं मला वाटतं.

श्वेता२४ 25/07/2019 - 10:59
मिपावर अशा लिखाणाची कोणीही टर उडवणार नाही, हे नक्की. बहुतांशी शालेय जीवनात आपण एखाद्याला चिडवणे, एकटे पाडणे यातून समोरच्या व्यक्तीला किती त्रास व भावनिक कोंडमारा सहन करायला लावतोय याची पोच नसते. तुम्हाला शालेय जीवनात तुम्हाला चिडवणारे तुम्हाला आता भेटले तर कदाचित तुमची माफीही मागतील. त्यामुळे हे सर्व विसरुन जा. या सगळ्या भावनिक कोंडमाऱ्यातून तुम्ही सावरलात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर एखादा आयुष्यातून उठला असता. त्यामुळए तुम्ही आयुष्यातील एका मोठ्या कसोटीला खरे उतरलात यालिषयी अभिमानच बाळगा. आणि कटू आठवणी विसरुनच जा. असो. हा लेख लिहून तुमच्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीत ते चांगलंच झालं.

नाखु 25/07/2019 - 11:39
प्रांजळ आणि मनमोकळेपणाने अनुभवकथन. मुलं घरी अगदी लहान सहान वाटणार्या गोष्टी सांगू शकतात म्हणजेच तूमचा मुलांवर आणि मुलांचा तुमच्यावर विश्वास ( हेच फार महत्त्वाचे) आहे तुम्ही त्या पौगंडावस्थेतील हळुवार गोष्टींकडे तटस्थपणे बघू शकताय हेच फार मोठं काम आहे. मला व्यक्तिशः शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने सातवी ते महाविद्यालयीन दुसर्या वर्षांपर्यंत घरापासून, आईपासून दूर रहावे लागले होते. म्हणूनच मी मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात हळवा असावा असे कधी कधी वाटते. मुलीच्या अगदी लहान सहान शंका माझ्या मगदूरानुसार उत्तर देतो माहित नसेल तर चक्क माहिती नाही असे सुद्धा सांगतो. पालकायनी नाखु

टर्मीनेटर 25/07/2019 - 12:07
चला, तुमच्या मनातला कटू आठवणींचा बोळा निघाला...पाणी वाहते झाले. अशा आठवणी लिहिण्याचे धाडस केलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमच्या आयुष्यात आता जसं सगळं चांगलं चालू आहे, तसच यापुढेही होवो अशी शुभेच्छा!

मिपावर स्वागत आणि या सुंदर लेखासाठी अभिनंदन ! परखड, मनमोकळे लिखाण. जितक्या मनमोकळेप्णे लिहिले आहात तितक्याच मनमोकळेपणे जीवन जगत रहा. आपण जेवढी सूट देतो तेवढेच लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात. चेष्टेसंबंधात बर्‍याचदा दुर्लक्ष हा फार उपयोगी उपाय असतो. चेष्टेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही हे पाहिल्यावर ती करणार्‍याच्या उत्साहातील हवा निघून जाते आणि आपोआप चेष्टा बंद/कमी होते. मुख्य म्हणजे मनातील जळमटे काढून टाकल्यावर आताही तुम्हाला नक्कीच मन मोकळे झाल्यासारखे वाटले असेल. आपला आनंद मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असतो... १०% आपल्या स्वतःचे विचार/कृती (जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो) आणि ९०% दुसर्‍यांच्या कृतींवर (जिच्यावर आपला ताबा असू शकत नाही) आपली प्रतिक्रिया (म्हंअजेच्ज, स्वतःचे विचार/कृती, जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो). ज्यांच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो त्या स्वतःचे विचार/कृती यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास, ते आपल्याला सुखकारक असावे असे ठेवणे शक्य होऊ शकेल. आपले विचार इतक्या मनमोकळेपणे सार्वजनिक मुक्त संस्थळावर लिहणे ज्या व्यक्तीला जमले, तिला हे नक्कीच शक्य आहे. इथले प्रतिसाद पाहून तुमच्या ध्यानात आले असेलच की, जितके लोक कुचेष्टा करतात, त्यापेक्षा जास्त लोक तुम्ही मन मोकळे केल्यावर तुमच्या बाजून उभे असतात... फक्त, असे लोक, कोणाच्या खाजगी जीवनावर आक्रमण होईल की काय विचाराने, बहुदा गप्प असतात, इतकेच.

समीरसूर 25/07/2019 - 13:54
अतिशय हृदयस्पर्शी लेखन. प्रांजळ आणि मुद्देसूद. लहानपणी किंवा नंतरदेखील चिडवणारे लोक्स असतातच. तुम्ही काहीही केले तरी लोक्स चिडवतात. असल्या लोकांना इतकं इग्नोअर मारायचं की ते बावचळले पाहिजेत. एकदा ते बावचळले की त्रास संपलाच म्हणून समजा. तुमच्या लेखनकौशल्याचे कौतुक! लिहित रहा.

राघव 25/07/2019 - 14:14
लहानपणी टोकाच्या चिडवण्याच्या वाईट अनुभवातून मीही गेलेलो आहे. साधारण ६-७ वी पासून सुरू झालेला हा प्रकार ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षापर्यंत चालू होता. त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि माणूस नकळत आपल्या स्वतःच्या कोषात जातो. यातून दोन टोकाच्या भूमिकाही संभवतात. एक म्हणजे आत्मविश्वास हरवून स्वतःच्या मेंदूच्याच कैदेत जाण्यासारखा प्रकार होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे समोर येणार्‍या परिस्थितीवर आणिक मुजोरपणे पाय रोवून त्यावर लाथ मारून पुढे जाण्याचा प्रकार. केवळ नशीब बलवत्तर म्हणून दुसरा मार्ग आपोआप निवडल्या गेला आणि वाचलो. कारण असं सर्व होऊ शकतं हेही खूप नंतर समजलं. पण यातून कुणावर अवास्तव टिका करणं, कुणाला चिडत्र, त्रास देणं या वृत्ती मनातून निघून गेल्यात.. कदाचित त्याचे वाईट परिणाम कळाल्यामुळे असेल. शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. त्यामुळे जे झालं ते चांगलंच झालं असं माझ्या बाबतीत तरी म्हणायला मला काही हरकत नाही! :-) पण अशा अनुभवांबद्दल स्वतःहून बोलून खूप मोकळेपणाचा अनुभव येतो हे मात्र अगदी खरं! बाकी एवढ्या लहान वयात मुलं इतकी टोकाची का आणि कशी वागू शकतात यावर प्रकाश टाकू शकणारं एक पुस्तक आहे. जमल्यास वाचून बघावे, अनुभवातून गेल्यामुळे रिलेट चांगल्यानं करता येईल. Lord of the Flies by William Golding.

जॉनविक्क 25/07/2019 - 14:15
सर्वप्रथम मला टायटल खूपच आवडले, सुटसुटीत आणि नेमकं. पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा. :) जग असेच आहे, जो आपल्या बाजूने उभा राहून शष्प फरक पडत नाही असे वाटते त्याच्याबाजूने उभं रहायला कोणीच तयार नसते. अथवा ज्याच्या विरोधी सगळेच आहेत त्यालाही जवळ करणारे कमी असतात. लहानपणी आणि आभासी जगात हे जास्त प्रकर्षाने होते. यावर उपाय म्हणजे मुखवटा पांघरून जगणे, जे आपण नाही तसे वागणे, अथवा स्वतःच्या टॅलेंटच्या आउटपुटवर खात्री असेल तर बिनधास्त नडणे पण स्वतःच्या चांगुलपणावर सर्व परिस्थिती आपोआप बदलेल या भ्रमातून सर्वप्रथम बाहेर पडणे फार आवश्यक. शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही. यामध्ये नेहमी हा शब्द सोडला तर ते नक्कीच तथ्य सांगत होते. आणि तुम्ही मुलींच्या घोळक्यात असणे यात नेहमी असणे हे त्यांचे घुसडलेले तथ्य होते, बहुतेक त्यांना तुम्ही मुलींसोबतही तितकीच मैत्री ठेवता हे रुचले नसावे. घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचे हे महत्वाचे आहे, वडीलसुद्धा असे म्हणत असतील तर त्यात 100% तथ्य आहेच. भलेही त्यांची पध्दत चुकली असेल. तसेच बरेचदा लहान वयात लिंगभिन्नता प्रकर्षाने वेगळे ठरवणारी जाणीव असू शकते याचेही भान नसते त्यामुळे असे वागले जाणे तुमच्या आकलनातून अनैसर्गिक ठरुच शकत नाही पण ते घडत असावे, ज्याचे प्रतिबिंब इतरांच्या वागण्यातून आपणास अनुभवाला आले. मी हे मुद्दाम म्हणून लिहणे टाळत नाहीए जेणेकरून आपण दोन्ही बाजू समजून घ्याल आणि मनात उरलेली अनावश्यक कटुता विरघळण्यास मदत होईल. इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 25/07/2019 - 17:13
इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते. वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. आपण मोठे होत असताना आपले जे काही वागणे नैसर्गिकपणे झाले त्यामधे कोणताही दोष नाही त्यामुळे कोणाचा दोष हा मुद्दाही उपस्थित होत नाही आणि त्याबाबत फार विचारही करू नये(च)

योगी९०० 25/07/2019 - 17:01
एकदम परखड आणि प्रांजळपणे लिहीले आहे. लिखाण आवडले. लहानवयात चिडवणार्‍या मुलांनाही तितकी समज नसते त्यामुळे आपल्या चिडवण्याने दुसर्‍याचे नुकसान होईल ही जाणीवही नसते. मी थोडाफार यातून गेलो आहे. मला लहानपणी जाड भिंगाचा चष्मा होता त्यामुळे बॅटरी, ढापण्या,सोडावॉटर अशी वाट्टेल ती नावे ऐकलीत. चष्मा काढला तर मला काहीच दिसायचे नाही त्यामुळे दर काही दिवसांनी कोणीतरी मला बेसावध असताना धरायचे आणि दुसरे कोणी चष्मा काढुन घ्यायचे. मग सगळे इकडे तिकडे पळतात आणि मी आंधळ्यासारखा त्यांच्या मागे..असा सिन असायचा. काही वेळा शिक्षकांकडे तक्रार केल्यावर पोरांचा मार पण खाल्ला होता आणि आणखी हा छळ सहन केला होता. एकदा तर रस्त्यात गाठून पोरांनी मारले होते (कोल्हापूरला हा प्रकार कॉमन आहे). एकदा एका कोणाच्या हातून चष्मा फुटला आणि माझ्या घरी कळले. माझ्या पालकांनी शाळेत येऊन मुलांना आणि शिक्षकांना योग्य शब्दात"समजवले" तेव्हा हा प्रकार बंद झाला. पण चेष्टा तर होतच राहीली. आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही.

लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील
मुळीच नाही. इथले ट्रोलींग चे नियम मला समजलेत त्या प्रमाणे किंचीत वेगळे आहेत. ते तुमच्या वरील लिखाणाला मुळीच लागू होणार नाहीत. अर्थात इतक्या सगळ्या प्रतिसादानंतर ते तुमच्या लक्षात आले असेलच. उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा. असो ! आताच्या युगात गे आणि लेस्बीयन देखील तितक्याच आत्मविश्वासाने वागत आहेत. तुम्हाला तर केवळ नसलेल्या गोष्टीचा गंड होता. तो काही कारणाने नाहिसा झाला ते चांगले झाले. पण तरीही अतिशय खाजगी गोष्टी अतिआत्म विश्वासाने जालावर लिहू नयेत ही भिती सार्थ आहे. कोण कसा गैरफायदा घेईल ते सांगता येत नाही. पुढील वाटचालीस शुभेच्छा !

झेन 25/07/2019 - 20:58
ओघवत्या मराठीत सुरेख लिहिले आहे. प्रांजळपणे तुम्ही सर्व गोष्टी लिहील्या आहेत. याला धाडस पाहिजे. फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका.

deepak.patel 25/07/2019 - 21:33
प्रतिसाद लिहिणार्‍या सगळ्यांचे आभार. आधी कधी इथे लिहीलं नव्हतं. लिहून आता प्रतिसाद वाचून बरं वाटतं आहे. फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका. >> ह्याचाअ प्रयत्न करतो आहे. अगदी ग्रज नाहीये पण ते विसरून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मला खात्री आहे की त्यांना स्वतःला आता हे लक्षातही नसेल कारण ते त्या ओरडण्याच्या ओघात बोलत होत. :) उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा. >> जन्मापासून मुंबईत राहल्याने गुजरातीपणा नावापुरताच आहे. वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. >> तुमचा मुद्दा समजला. गैरसमज झालेला नाही. तुमचे दोन्ही प्रतिसाद आवडले आणि पटले. आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही. >> माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या चिडवाचिडवीचा अनुभव आला तर मी एइकून न घेता तिथल्या तिहे उत्तर द्यायचं ट्रेनिंग देत असतो. ते प्रत्येकवेळीच शक्य नसतं पण जमेल तेव्हा प्रयत्न केलाच पाहीजे असं सांगतो. शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. >> हे मी आता करतो आणि मुलांनाही सांगतो. पण मी लेखात लिहिलं तसं तेव्हा मी सुद्धा त्यात कदीकधी सामिल झालो होतो कारणही लिहिलं होतं. ह्याची आता खंत वाटते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!!!

एमी 26/07/2019 - 07:49
प्रांजळ लेख आणि प्रतिसाद चांगले आहेत. सगळ्यांनी असेच आपले अनुभव मनमोकळेपणाने व्यक्त केले तर 'रम्य ते बालपण' वगैरे भ्रामक समजूती कमी होतील.
आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्‍याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्‍याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती.

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

पाषाणभेद ·

vcdatrange 23/06/2019 - 06:30
अति उत्तम प्रसवले. . सादरीकरणाला थोडे लांबवावे लागेल बहुदा.

ईतके जागरण करुन लिहीलयं ते सार्थकी लागले. ;-) र.च्या.क.ने पाणी प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. हे पथनाट्य तुमच्या नावावर रजिस्टर करुन ठेवा नाही तर दुसरा एखादा श्रेय घेऊन जायचा.

दीपक११७७ 23/06/2019 - 15:14
एकदम मस्त, पण पाणी नासवलचं नाही तर, पुन्हा निसर्गात आणि तिथुन ढगात आणि मग पावसात, मग नदीत असा प्रवास कसा होईल. असं पाणी वाचवुन पाणी वाढणार नाही, पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस का कमी होतोय किंवा uneven पडतोय हे पाहणे महत्वाचे आहे. पाणी कितीही कमी वापरा किंवा उपसा तरी उन्हाळ्यात स्त्रोत कोरडे पडतातचं. प्रचंड लोकसंख्या हे पण एक कारण आहे सध्या एवढेचं

In reply to by दीपक११७७

जॉनविक्क 23/06/2019 - 20:25
ज्या पृथ्वीवर महाप्रचंड पाण्याचासाठा अस्तित्वात आहे तेथे पाणी वाचवण्यापेक्षाही ते योग्य प्रकारे फिरवले जाणेच एकमेव उपाय आहे. पाणी सोन्यासारखे दुर्मिळ असते तर गोष्ट वेगळी होती. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेले पाणी पुरवून वापरणेही आवश्यक आहे पण ती तात्पुरती मलमपट्टीच होय.

नाखु 23/06/2019 - 18:06
लिहिले आहे परदेशात कुठेशीक हाँटेलमध्ये अन्न वाया घालवलै तर दंड वसूल केला जातो असं वाचलं होतं तसं पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांना अद्दल घडविली पाहिजे महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य सादर करण्यात सहभागी नाखु पांढरपेशा

Rajesh188 23/06/2019 - 23:42
पाणी इथून पुढे दुर्मिळ होईल . आणि खूप पावूस पडून सुद्धा कारण पाण्याला व्यापारी महत्व आले आहे . पैसे नामक कागदाचे तुकडे पाणी दुर्मिळ करतील

vcdatrange 23/06/2019 - 06:30
अति उत्तम प्रसवले. . सादरीकरणाला थोडे लांबवावे लागेल बहुदा.

ईतके जागरण करुन लिहीलयं ते सार्थकी लागले. ;-) र.च्या.क.ने पाणी प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. हे पथनाट्य तुमच्या नावावर रजिस्टर करुन ठेवा नाही तर दुसरा एखादा श्रेय घेऊन जायचा.

दीपक११७७ 23/06/2019 - 15:14
एकदम मस्त, पण पाणी नासवलचं नाही तर, पुन्हा निसर्गात आणि तिथुन ढगात आणि मग पावसात, मग नदीत असा प्रवास कसा होईल. असं पाणी वाचवुन पाणी वाढणार नाही, पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस का कमी होतोय किंवा uneven पडतोय हे पाहणे महत्वाचे आहे. पाणी कितीही कमी वापरा किंवा उपसा तरी उन्हाळ्यात स्त्रोत कोरडे पडतातचं. प्रचंड लोकसंख्या हे पण एक कारण आहे सध्या एवढेचं

In reply to by दीपक११७७

जॉनविक्क 23/06/2019 - 20:25
ज्या पृथ्वीवर महाप्रचंड पाण्याचासाठा अस्तित्वात आहे तेथे पाणी वाचवण्यापेक्षाही ते योग्य प्रकारे फिरवले जाणेच एकमेव उपाय आहे. पाणी सोन्यासारखे दुर्मिळ असते तर गोष्ट वेगळी होती. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेले पाणी पुरवून वापरणेही आवश्यक आहे पण ती तात्पुरती मलमपट्टीच होय.

नाखु 23/06/2019 - 18:06
लिहिले आहे परदेशात कुठेशीक हाँटेलमध्ये अन्न वाया घालवलै तर दंड वसूल केला जातो असं वाचलं होतं तसं पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांना अद्दल घडविली पाहिजे महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य सादर करण्यात सहभागी नाखु पांढरपेशा

Rajesh188 23/06/2019 - 23:42
पाणी इथून पुढे दुर्मिळ होईल . आणि खूप पावूस पडून सुद्धा कारण पाण्याला व्यापारी महत्व आले आहे . पैसे नामक कागदाचे तुकडे पाणी दुर्मिळ करतील

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

मी मोठ्ठा की लहान?

पाषाणभेद ·
मला कुणी मोठ्ठं समजतच नाही मी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ|| अभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता निट लक्ष दे बोलतात उठता बसता अभ्यास तर तो होतच असतो त्याशिवाय का मी पास होतो? तरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१|| अभ्यासाच्या ताणातुन सुटकेसाठी खेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी बोलणे हे खोटे आहे तुमचे सारे कारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे अशाने ताण कधी कमी होतच नाही ||२|| शाळा म्हणजे काय शाळा आहे!? पुस्तके कित्ती तरी! सोबत वर्कबुक्स आहे ओझे दप्तराचे घेवून सकाळीस निघे टाय, ब्लेझर गणवेशातले काय कामाचे? मला जे समजते ते शाळेतल्या शिक्षकांना समजत का नाही?

EVM

चिगो ·

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...

चिगो 20/12/2018 - 16:17
लेखात मी प्रचूर प्रमाणात English Terms चा वापर केला आहे, त्याबद्दल मराठी भाषाप्रेमींची क्षमा मागतो. मात्र मला मराठीकरणाच्या हव्यासापोटी अर्थ बदलण्याची भिती होती, त्यामुळे मला ज्या माहित आहेत त्यच भाषेत त्या-त्या शब्दांचा वापर केला आहे.. पुन्हा एकदा नमूद करु इच्छितो, कि ही सगळी माहिती स्वानुभावावर आणि निवडणूकीदरम्यान निवडणूक-यंत्रणा किती शिस्तबद्ध पद्धतीत, एफीशियंटली आणि निष्पक्षपणे काम करते ह्याच्या अनुभवावर आधारीत आहे. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे, निवडणूक प्रक्रियेवर ,निर्वाचन आयोगावर, अधिकार्‍यांवर आणि इव्हिएम्सवर आमचा पुर्णपणे विश्वास आहे, हे कित्येकदा उमेदवारांनीच निवडणूक अधिकार्‍यांजवळ खाजगीत कबूल केलेले आहे. कित्येकदा तर अगदी आमंत्रण देवून त्यांना प्रक्रिया पुर्ण करायला बोलवावं लागतं, इतके ते निर्वाचन-प्रक्रियेबद्दल निर्धास्त असतात..

नितिन थत्ते 20/12/2018 - 18:11
ईव्हीएमचे टेस्टिंग निवडणुकीपूर्वी पक्षांचे प्रतिनिधी तपासतात. त्या प्रक्रियेत किती मशीन आणि प्रत्येक मशीनमध्ये किती मते टाकून निकाल तपासले जातात?

In reply to by नितिन थत्ते

चिगो 20/12/2018 - 18:28
कमिशनींगच्या वेळी ज्या ५% मशीन्समध्ये १००० मते टाकून तपासणी केली जाते, त्यात उमेदवार/ पक्षांचे प्रतिनिधी मते टाकून तपासणी करु शकतात. त्यांना लेखी नोटीस दिलेली असते त्यासाठी.. 'मॉक-पोल'च्या वेळी सगळ्या मतदान-केंद्रांवर कमीत कमी एकून ५० मते टाकली जातात. ह्यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढचं ('नोटा'समोरचं पण) बटन दाबल्या जातं. हा मॉकपोल उमेदवारांच्या उपस्थित एजंट्सद्वारा केला जातो.

In reply to by चिगो

नितिन थत्ते 20/12/2018 - 19:11
धन्यवाद. एका यंत्रात किती मते असतात? कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.

In reply to by नितिन थत्ते

चिगो 21/12/2018 - 14:12
कमिशनिंगच्या वेळी ५% यंत्रात १००% मते टाकली जात असतील तर हॅकिंगला वाव फारच कमी असेल.
भारत निर्वाचन आयोगाद्वारा प्रमाणित आणि त्यांच्या निर्देशांप्रमाणे वारलेल्या गेलेल्या इव्हिएम्सचे हॅकींग शक्यच नाहीये. आणि ते '५% यंत्रांत प्रत्येकी १००० (एक हजार) मते' असं आहे..
एका यंत्रात किती मते असतात?
कितीही मते असू शकतात. नियमांप्रमाणे एका मतदान केंद्रात ग्रामिण भागात जास्तीत जास्त १२०० (एक हजार दोनशे) व शहरी भागात १४०० (एक हजार चारशे) मतदार असतात. त्यामुळे अर्थातच एका इव्हीएममधील मतांची संख्या ह्यापेक्षा जास्त नसणार. सध्या ज्या इव्हीएम (M२ EVMs) वापरल्या जात आहेत, त्यात एका बॅलट युनिट मध्ये जास्तीत जास्त १६ (सोळा) उमेदवारांची नावे असू शकतात, व अशी चार बॅलट युनिट्स सिरीयली एका कंट्रोल युनिटला जोडू शकतात. म्हणजे सध्या जास्तीत जास्त एकूण ६४ उमेदवारांना (६३ उमेदवार + नोटा) मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. नवीन इव्हीएम मशीन्स मधे (M3 EVMs) एका कंट्रोल युनिटला २४ बॅलट युनिट जोडले जाऊ शकतात, म्हणजेच ३८४ उमेदवारांना मिळालेली मते एका इव्हीएममधे नोंदवली जाऊ शकतात. बातमी

माहितीपूर्ण लेख. इतकी तपशीलवार माहिती आणि तीही प्रक्रिया स्वतः हाताळलेल्या अधिकार्‍याकडून मिळणे, ही विरळ गोष्ट आहे. हे केल्याबद्दल चिगोंना अनेक धन्यवाद ! हा लेख वाचल्यावर मिपाकरांमध्ये (आणि गैरमिपाकर वाचकांमध्येही), इव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, अशी खात्री व्हायला हरकत नाही. पराजयाचं खापर इव्हिएमवर फोडणे, ह्यासारखा राजकीय रडेपणा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मुख्य म्हणजे तो रडेपणा आहे हा रडेपणा करण्याचं सर्वच राजकारणी सोडतील अशी अपेक्षा नाही... आपल्या अपयशाचं खापर फोडायला त्यांना काहीतरी हवं असतंच, आणि इव्हीएम त्यासाठीचा प्रथम पर्याय बनला आहे. :) जिंकल्यावर मात्र, तेवढी इव्हीएम्स, त्या वेळेपुरती, परफेक्ट असतात. ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाखु 23/01/2019 - 18:16
ही थेट आणि अस्सल अनुभवी माहिती कायप्पावर देणार आहे. किमानपक्षी खापर फोडायला दुसरं कुठलंही कारण शोधण्यासाठी वेळ देता येईल, इतकीच माफक अपेक्षा. वाचकांचीही पत्रेवाला नाखु

राघव 23/01/2019 - 15:58
अत्यंत विस्तृत व तपशीलवार माहितीबद्दल अनेकानेक धन्यवाद. EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते. अवांतरः भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?

In reply to by राघव

चिगो 05/02/2019 - 15:32
EVM चे तांत्रिक तपशील भारत निर्वाचन आयोगानं जाहीर करू नयेत असं माझं मत होतं. कारण तसं केल्यावर त्यातील माहितीबरहुकुम खोदकाम करण्यासाठी लोक्स तयारच असतात. पण सदर लेख वाचून झाल्यावर जाहीर केले तरिही काही फरक पडणार नाही याची खात्री पटते.
मी इव्हीएमबद्दल कसलीही तांत्रिक माहीती सांगितलेली नाहीये. (मला ती तशीही फार कमी ठाऊक आहे.) मी फक्त प्रोटोकॉल्सबद्दल सांगितलं आहे.
भारतीय निवडणूक प्रणालीचं इतर अनेक देशांनी कौतुक करून त्याचा अभ्यास करण्यासाठी आपापल्या टीम्स ना पाठवलेलं आणि त्यांच्याकडील निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला, असं वाचण्यात आलं होतं मागे. ते खरं आहे का?
बरेचसे नवीनच लोकशाही अंगिकारलेले देश भारतीय निवडणूक प्रणालीचा अभ्यास करतात, कारण की ती जगातल्या सगळ्यात निर्दोष प्रणालींपैकी एक आहे. भारतीय निवडणूकांचा अनुभव असलेल्या बर्‍याच अधिकार्‍यांनादेखील अनेक देश त्यांच्याकडील निवडणूकांमध्ये मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतात.

समीरसूर 06/02/2019 - 12:03
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण, आणि ओघवत्या शैलीत लिहिलेला लेख! ईव्हीएम नावाच्या यंत्राभोवती जे संशयाचे वातावरण हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेले आहे त्याचा पार धुव्वा उडवणारा हा लेख आहे! वर्तमानपत्रात हा लेख प्रसिद्ध केला तर जनतेचा संशय पूर्णपणे मिटेल आणि राजकीय लोकांच्या कोल्हेकुईला कुणी भिकच घालणार नाही. कृपया तसा प्रयत्न करावा...
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

माहितगार ·

mrcoolguynice 03/12/2018 - 14:41
जिजाऊंचे गुरु शेख बाबा होते, जेजुरीच्या खंडेरायाचे पूजन काही मुस्लिम मलंगबाबा म्हणून करतात, जन्माने मुस्लिम असल्याचा दावा केले गेलेले साईबाबा अनेक हिंदूंच्या आरतीचे मालक आहे ... अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या प्रतिक्रिया येतील आता तुमच्या लेखावर ...

mrcoolguynice 03/12/2018 - 14:51
चीन मला फार आवडत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे (सुवर्णमंदिराला जमीन देणाऱ्या) अकबरानंतर , सत्तेत (जिझिया लादणारा) औरंगझेब आला... त्याच प्रमाणे "सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा प्रयोग" करणाऱ्या सध्याच्या चिनी राजवटी नंतर औरंगझेबी राजवट चीन मध्ये यावी (आणि ह्याप्पीली एव्हर आफ्टर) स्थिती न यावी...

mrcoolguynice 03/12/2018 - 15:54
"सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलन" वैगरे मला चीनमधील सिक्युलर / फेक्युलर विचारजंताचा काहीतरी डाव दिसतोय. चीनमधील बहुसंख्य हानवंशीयांनी सरकारी डावपेचांना बळी पडू नये अशी अपेक्षा. सरकारच्या हातात मीडिया असतो सगळा, जवळ जवळ सगळीच मीडिया दरबारी आहेत. (चीनमधल्या मीडिया बाबत विधान केलेले आहे हे ) भारतीय कूटनीती तज्ज्ञांनी सामान्य जनतेस याची जाणीव करून देऊन, चीन मध्ये फूट पाडावी, (भारतासाठी पथ्यावर ). बहुसंख्य हान वंशीयांना जाणीव करून द्यावी की त्यांची महान संस्कृती धोक्यात आहे, आक्रमणकरी इस्लाम चे हे जे लांगुलचालन करण्याचा घाट घातला जातोय , तो बहुसंख्य हान वंशीयासाठी धोकादायक ठरू शकतो. हान वंशीयांनी जास्तीतजास्त अपत्ये होऊ द्यावी. सर्व उघूर आयडेन्टिटी चे नामांतर करून हान सांस्कृतिक नाम ठेवावे. जमल्यास एखाद्या हान नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारावा. सर्वाना पोर्क / वराह सेवन व पालन सक्तीचे करावे. जो वराह सेवनाला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरवून भर चौकात जाळून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत एक देश एक संस्कृती ची पॉलिसी राबवावी.

त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही. दया, कुछ तो गडबड है. पाव के नीचे जमीन क्यो नही दिख रही? (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल. १. यात पाश्च्यात्य देशातील बहुसंख्य एनजीओंना, (अ) सोईस्कर नसलेल्या मानवाधिकाराचे फार काही कौतूक आहे आणि/किंवा (आ) त्यांचे अंतर्गत (गुप्त) हितसंबंध नसतात, असा सूर दिसत आहे. २. आर्थिक मदतीच्या कंपल्शनच्या सूचना करताना हिटलरशाही/हुकुमशाही/इमर्जन्सी/इ च्या आरोळ्या ऐकू आल्या नाहीत ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) ३. मुख्य म्हणजे... लेखात लिहिलेल्या चीनमधल्या कृती, मानवाधिकारांची काळजी... अगदी किमान काळजीही... घेऊन करता येतील काय?! (कपाळावर हात मारणारी स्मायलीपेक्षा जास्त काही जालीम कल्पावे) एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल. चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते. असो. अस्वीकरण : वरच्या कारणांमुळे, या विषयावर पुढे अधिक चर्चा करण्याचे / न करण्याचे सर्व हक्क, स्वाधिन ठेवलेले आहेत. :)

In reply to by माहितगार

माहितगारसाहेब, "जे न देखे रवी, ते देखे कवी" असे एक वचन आहे. त्यामुळे, हा लेख म्हणजे एक कविता असती तर, त्याच्यातील कल्पनाविलासाच्या उत्तुंग भरार्‍यांची जरूर तारीफ केली असती. पण, तसे नसल्याने व (अर्थातच) त्याचा तार्कीक व व्यावहारीक प्रतिवाद करण्याइतकी प्रतिभा व कल्पनाशक्ती (सुदैवाने) माझ्याकडे नसल्याने, माफी असावी. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 04/12/2018 - 18:07
हा धागा लेख चीनी प्रयोगाची अल्प माहिती जराशा टंग इन चीक स्टाईल नी देतोय. लेखात चीनी प्रयोगातील अतीरेक आणि चीनी प्रयोगावरील टिका टाळली आहे. मी स्वतःच्या वादाची किंवा दृष्टीकोणाची कोणतीही मांडणी लेखात केलेली नाही, काही विधाने जी आली आहेत ती जराशी टंग इन चीक स्वरुपाची आहेत त्यामुळे जी काही बाजू घ्यायची किंवा प्रतिवाद करावयाचा आहे तो चीनी प्रयोगा बद्दल असणे अपेक्षीत आहे.
चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.
मागच्या एका धाग्यातल्या प्रतिसादात आणि उपरोल्लेक्खीत प्रतिसादांशात आपण अनावश्यक व्यक्तिगत होत नाही आहात ना अशी शंका वाटली. मुख्य म्हणजे आपण इथे एकमेकांची परिक्षा घेण्यासाठी नाही आहोत असे वाटते. लेख टंग इन चीक करण्यासाठी आणि नंतरच्या चर्चेत माहिती येऊ शकेल अशा दृष्टीने टाळले आहे. आपल्याला जी माहिती आणि दृष्टीकोण महत्वाचे वाटतात ते आपण शेअर करण्यास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:23
इराक मधील याझिदींवरील अत्याचारांबद्दलचा लेखही मी खूपच संयत लिहिला आहे. एवढ्या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारांना मी एवढे संयत का लिहिले असे माझेच मला वाटते, त्याच्या एकुण स्वरुपाचे गांभीर्य स्पष्ट करणारा अजून एखादा लेख लिहिला पाहिजे असे हल्ली वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:25
(मी याझिदींवरील अत्याचारांबद्दल संयत लेखन केले म्हणजे माझे त्या विषयावरील वाचन कमी आहे असे नसावे)

mrcoolguynice 03/12/2018 - 14:41
जिजाऊंचे गुरु शेख बाबा होते, जेजुरीच्या खंडेरायाचे पूजन काही मुस्लिम मलंगबाबा म्हणून करतात, जन्माने मुस्लिम असल्याचा दावा केले गेलेले साईबाबा अनेक हिंदूंच्या आरतीचे मालक आहे ... अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या प्रतिक्रिया येतील आता तुमच्या लेखावर ...

mrcoolguynice 03/12/2018 - 14:51
चीन मला फार आवडत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे (सुवर्णमंदिराला जमीन देणाऱ्या) अकबरानंतर , सत्तेत (जिझिया लादणारा) औरंगझेब आला... त्याच प्रमाणे "सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा प्रयोग" करणाऱ्या सध्याच्या चिनी राजवटी नंतर औरंगझेबी राजवट चीन मध्ये यावी (आणि ह्याप्पीली एव्हर आफ्टर) स्थिती न यावी...

mrcoolguynice 03/12/2018 - 15:54
"सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलन" वैगरे मला चीनमधील सिक्युलर / फेक्युलर विचारजंताचा काहीतरी डाव दिसतोय. चीनमधील बहुसंख्य हानवंशीयांनी सरकारी डावपेचांना बळी पडू नये अशी अपेक्षा. सरकारच्या हातात मीडिया असतो सगळा, जवळ जवळ सगळीच मीडिया दरबारी आहेत. (चीनमधल्या मीडिया बाबत विधान केलेले आहे हे ) भारतीय कूटनीती तज्ज्ञांनी सामान्य जनतेस याची जाणीव करून देऊन, चीन मध्ये फूट पाडावी, (भारतासाठी पथ्यावर ). बहुसंख्य हान वंशीयांना जाणीव करून द्यावी की त्यांची महान संस्कृती धोक्यात आहे, आक्रमणकरी इस्लाम चे हे जे लांगुलचालन करण्याचा घाट घातला जातोय , तो बहुसंख्य हान वंशीयासाठी धोकादायक ठरू शकतो. हान वंशीयांनी जास्तीतजास्त अपत्ये होऊ द्यावी. सर्व उघूर आयडेन्टिटी चे नामांतर करून हान सांस्कृतिक नाम ठेवावे. जमल्यास एखाद्या हान नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारावा. सर्वाना पोर्क / वराह सेवन व पालन सक्तीचे करावे. जो वराह सेवनाला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरवून भर चौकात जाळून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत एक देश एक संस्कृती ची पॉलिसी राबवावी.

त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही. दया, कुछ तो गडबड है. पाव के नीचे जमीन क्यो नही दिख रही? (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल. १. यात पाश्च्यात्य देशातील बहुसंख्य एनजीओंना, (अ) सोईस्कर नसलेल्या मानवाधिकाराचे फार काही कौतूक आहे आणि/किंवा (आ) त्यांचे अंतर्गत (गुप्त) हितसंबंध नसतात, असा सूर दिसत आहे. २. आर्थिक मदतीच्या कंपल्शनच्या सूचना करताना हिटलरशाही/हुकुमशाही/इमर्जन्सी/इ च्या आरोळ्या ऐकू आल्या नाहीत ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) ३. मुख्य म्हणजे... लेखात लिहिलेल्या चीनमधल्या कृती, मानवाधिकारांची काळजी... अगदी किमान काळजीही... घेऊन करता येतील काय?! (कपाळावर हात मारणारी स्मायलीपेक्षा जास्त काही जालीम कल्पावे) एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल. चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते. असो. अस्वीकरण : वरच्या कारणांमुळे, या विषयावर पुढे अधिक चर्चा करण्याचे / न करण्याचे सर्व हक्क, स्वाधिन ठेवलेले आहेत. :)

In reply to by माहितगार

माहितगारसाहेब, "जे न देखे रवी, ते देखे कवी" असे एक वचन आहे. त्यामुळे, हा लेख म्हणजे एक कविता असती तर, त्याच्यातील कल्पनाविलासाच्या उत्तुंग भरार्‍यांची जरूर तारीफ केली असती. पण, तसे नसल्याने व (अर्थातच) त्याचा तार्कीक व व्यावहारीक प्रतिवाद करण्याइतकी प्रतिभा व कल्पनाशक्ती (सुदैवाने) माझ्याकडे नसल्याने, माफी असावी. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 04/12/2018 - 18:07
हा धागा लेख चीनी प्रयोगाची अल्प माहिती जराशा टंग इन चीक स्टाईल नी देतोय. लेखात चीनी प्रयोगातील अतीरेक आणि चीनी प्रयोगावरील टिका टाळली आहे. मी स्वतःच्या वादाची किंवा दृष्टीकोणाची कोणतीही मांडणी लेखात केलेली नाही, काही विधाने जी आली आहेत ती जराशी टंग इन चीक स्वरुपाची आहेत त्यामुळे जी काही बाजू घ्यायची किंवा प्रतिवाद करावयाचा आहे तो चीनी प्रयोगा बद्दल असणे अपेक्षीत आहे.
चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे. (कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे) जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.
मागच्या एका धाग्यातल्या प्रतिसादात आणि उपरोल्लेक्खीत प्रतिसादांशात आपण अनावश्यक व्यक्तिगत होत नाही आहात ना अशी शंका वाटली. मुख्य म्हणजे आपण इथे एकमेकांची परिक्षा घेण्यासाठी नाही आहोत असे वाटते. लेख टंग इन चीक करण्यासाठी आणि नंतरच्या चर्चेत माहिती येऊ शकेल अशा दृष्टीने टाळले आहे. आपल्याला जी माहिती आणि दृष्टीकोण महत्वाचे वाटतात ते आपण शेअर करण्यास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:23
इराक मधील याझिदींवरील अत्याचारांबद्दलचा लेखही मी खूपच संयत लिहिला आहे. एवढ्या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारांना मी एवढे संयत का लिहिले असे माझेच मला वाटते, त्याच्या एकुण स्वरुपाचे गांभीर्य स्पष्ट करणारा अजून एखादा लेख लिहिला पाहिजे असे हल्ली वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार 04/12/2018 - 18:25
(मी याझिदींवरील अत्याचारांबद्दल संयत लेखन केले म्हणजे माझे त्या विषयावरील वाचन कमी आहे असे नसावे)
इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे!

आदित्य कोरडे ·

In reply to by प्रमोद देर्देकर

मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे करियर निवडू देणे , मुलगा ही गोंधळलेला असेल तर मुलाची कल चाचणी करून , समुपदेशकाक्डून मार्गदर्शन मिळू शकते, डॉक्टर इंजिनियर सीए असे ठराविक प्रसिद्ध अभ्यासक्रम सोडले तर इतर अनेक मार्ग असतात पण गैर प्रकार म्हणजे हे integreted कॉलेजेस वगैरेच्या मागे न लागणे श्रेयस्कर , अहो काय सांगू सध्या ११वी १२वी साठी जेवढा पैसा लोक ह्या क्लासेस मध्ये वाया घालवतात तेवढ्यात आवड असेल तर बऱ्यापैकी कॅमेरा कीट येऊन उत्तम व्यवसाय सुरु होऊ शकतो ...हे फक्त एक उदाहरण आहे. नोकरी बरोबर व्यवसाय संधीही चांगल्या असतात, शिक्षण फक्त नोकरी मिळवण्याच्या हेतूने झाले कि मग बरीच गोची होते ... प्रतिसादात सगळे लिहिता येणे मुश्कील आहे .

शब्दानुज 01/07/2018 - 08:09
११ वी १२ वीला क्लासेस ? अहो पुण्यात ९-१०लाच जेईईचे क्लासेस चालू होतात शाळेत. आहात कुठे !

In reply to by कानडाऊ योगेशु

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै ! काहीच हरकत नाही , वडीलांचे निर्णय न पटले तरी आदरच करावा असे ना, म्हणजे त्यानी जाती बाहेरची मुलाशी / मुलीशी लग्न करायचे नाही हुंडा मान पान घ्यायचाच , मुलगा झालाच पाहिजे वाटल्यास गर्भ लिंग निदान करून मुलगी असेल तर ती गर्भपात करावा अये निर्णय घेतले तरी मूल्य शिक्षणात धडा असल्याने चालवून घ्यायचे, नै का?( बाकी हे 'नै का?' वगैरे लिहायची पद्धत आवडली ...ती ही शुद्धालेखाना शिक्षणात घ्यायला हवी)

एस 02/07/2018 - 09:58
छान लिहिले आहे. आपल्या देशातील समग्र शिक्षणव्यवस्था काही मोजके अपवाद वगळता सडलेली (खरे तर मुद्दाम सडवलेली) आहे. असो.

स्वधर्म 02/07/2018 - 17:32
माझी मुलगी यंदाच दहावी झाली. तिच्या अनेक वर्गमित्रमैत्रिणिंनी क्लासेस लावले अाहेत. पिअर प्रेशर अाहेच. पण अजूनतरी अांम्ही तो निर्णय घेतलेला नाही. ११वी १२वीचा अभ्यास खूप जास्त अाहे. म्हणजे दहावीला गणितात ८-१० प्रकरणे असतील, तर ११वी १२वी मिळून ३७ अाहेत. हा अभ्यासक्रम शासनाने राज्य बोर्डातील मुले नीट, जेईई, सीईटी वगैरेमध्ये मागे पडू नयेत, म्हणून वाढवला अाहे. त्याला ईलाज नाही. पण मुलगी अजून तरी क्लास लावायचाच म्हणत नाही. अाधी बघून गरज वाटली, तर लावायचा निर्णय तिचाच राहील. शाळेत, काॅलेजमध्ये या परिक्षांची तयारी करून घेत नाहीत. परीक्षांचे तंत्र शिकवत नाहीत. अाणि या परीक्षा दिल्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश नाही. त्यामुळे पालकांसमोर एक नाईलाज असल्याची परिस्थिती तयार झाली अाहे. परंतु माझे स्वत:चे मत असे अाहे, की स्वयंअभ्यासाला पर्याय नाही. मुलांनी अापलं डोकं झिजवल्याशिवाय कोणताही क्लास त्यांना वरचा नंबर (यादीत) मिळवून देऊ शकत नाही. बघू मुलगी काय ठरवते ते. या फेजमधून जात असल्याने लिहीण्यासारखं खूप अाहे… भीती अाणि हाव, यावरच कोणतेही उत्पादन विकले जाते. क्लासेसही त्याला अपवाद नाहीत.

In reply to by स्वधर्म

खरा आहे तुमच म्हणणं, सगळीकडेच परिस्थिती इतकी विचित्र आहे कि क्लास किल्वा पालक किंवा शासन अशा कुणा एकाला दोषच देता येत नाही ...

रायनची आई 04/07/2018 - 10:56
खूप अभ्यासपूर्ण लेख. प्रत्येक शब्दाशी सहमत. Integrated colleges बद्दल प्रथम कळल तेव्हा मलापण खूप आश्चर्य वाटल होत..मला वाटत की आपली भरमसाठ लोकसंख्या आणि त्यामानाने संधीचा अभाव हेच ह्या सगळ्या बजबजपुरीचे मूळ कारण आहे..

In reply to by प्रमोद देर्देकर

मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे करियर निवडू देणे , मुलगा ही गोंधळलेला असेल तर मुलाची कल चाचणी करून , समुपदेशकाक्डून मार्गदर्शन मिळू शकते, डॉक्टर इंजिनियर सीए असे ठराविक प्रसिद्ध अभ्यासक्रम सोडले तर इतर अनेक मार्ग असतात पण गैर प्रकार म्हणजे हे integreted कॉलेजेस वगैरेच्या मागे न लागणे श्रेयस्कर , अहो काय सांगू सध्या ११वी १२वी साठी जेवढा पैसा लोक ह्या क्लासेस मध्ये वाया घालवतात तेवढ्यात आवड असेल तर बऱ्यापैकी कॅमेरा कीट येऊन उत्तम व्यवसाय सुरु होऊ शकतो ...हे फक्त एक उदाहरण आहे. नोकरी बरोबर व्यवसाय संधीही चांगल्या असतात, शिक्षण फक्त नोकरी मिळवण्याच्या हेतूने झाले कि मग बरीच गोची होते ... प्रतिसादात सगळे लिहिता येणे मुश्कील आहे .

शब्दानुज 01/07/2018 - 08:09
११ वी १२ वीला क्लासेस ? अहो पुण्यात ९-१०लाच जेईईचे क्लासेस चालू होतात शाळेत. आहात कुठे !

In reply to by कानडाऊ योगेशु

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी ते आधुनिक शिक्षण पध्दतीत " वडीलांचा , त्यांच्या निर्णयांचा आदर करावा " असा एक मुल्यशिक्षणात धडा घालायला हरकत नाही नै ! काहीच हरकत नाही , वडीलांचे निर्णय न पटले तरी आदरच करावा असे ना, म्हणजे त्यानी जाती बाहेरची मुलाशी / मुलीशी लग्न करायचे नाही हुंडा मान पान घ्यायचाच , मुलगा झालाच पाहिजे वाटल्यास गर्भ लिंग निदान करून मुलगी असेल तर ती गर्भपात करावा अये निर्णय घेतले तरी मूल्य शिक्षणात धडा असल्याने चालवून घ्यायचे, नै का?( बाकी हे 'नै का?' वगैरे लिहायची पद्धत आवडली ...ती ही शुद्धालेखाना शिक्षणात घ्यायला हवी)

एस 02/07/2018 - 09:58
छान लिहिले आहे. आपल्या देशातील समग्र शिक्षणव्यवस्था काही मोजके अपवाद वगळता सडलेली (खरे तर मुद्दाम सडवलेली) आहे. असो.

स्वधर्म 02/07/2018 - 17:32
माझी मुलगी यंदाच दहावी झाली. तिच्या अनेक वर्गमित्रमैत्रिणिंनी क्लासेस लावले अाहेत. पिअर प्रेशर अाहेच. पण अजूनतरी अांम्ही तो निर्णय घेतलेला नाही. ११वी १२वीचा अभ्यास खूप जास्त अाहे. म्हणजे दहावीला गणितात ८-१० प्रकरणे असतील, तर ११वी १२वी मिळून ३७ अाहेत. हा अभ्यासक्रम शासनाने राज्य बोर्डातील मुले नीट, जेईई, सीईटी वगैरेमध्ये मागे पडू नयेत, म्हणून वाढवला अाहे. त्याला ईलाज नाही. पण मुलगी अजून तरी क्लास लावायचाच म्हणत नाही. अाधी बघून गरज वाटली, तर लावायचा निर्णय तिचाच राहील. शाळेत, काॅलेजमध्ये या परिक्षांची तयारी करून घेत नाहीत. परीक्षांचे तंत्र शिकवत नाहीत. अाणि या परीक्षा दिल्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश नाही. त्यामुळे पालकांसमोर एक नाईलाज असल्याची परिस्थिती तयार झाली अाहे. परंतु माझे स्वत:चे मत असे अाहे, की स्वयंअभ्यासाला पर्याय नाही. मुलांनी अापलं डोकं झिजवल्याशिवाय कोणताही क्लास त्यांना वरचा नंबर (यादीत) मिळवून देऊ शकत नाही. बघू मुलगी काय ठरवते ते. या फेजमधून जात असल्याने लिहीण्यासारखं खूप अाहे… भीती अाणि हाव, यावरच कोणतेही उत्पादन विकले जाते. क्लासेसही त्याला अपवाद नाहीत.

In reply to by स्वधर्म

खरा आहे तुमच म्हणणं, सगळीकडेच परिस्थिती इतकी विचित्र आहे कि क्लास किल्वा पालक किंवा शासन अशा कुणा एकाला दोषच देता येत नाही ...

रायनची आई 04/07/2018 - 10:56
खूप अभ्यासपूर्ण लेख. प्रत्येक शब्दाशी सहमत. Integrated colleges बद्दल प्रथम कळल तेव्हा मलापण खूप आश्चर्य वाटल होत..मला वाटत की आपली भरमसाठ लोकसंख्या आणि त्यामानाने संधीचा अभाव हेच ह्या सगळ्या बजबजपुरीचे मूळ कारण आहे..
आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे. "९८१ भागिले ९ किती होतात रे?" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. "कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे." ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.) “ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”तो म्हणाला मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे.