मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही चुका, काही विसंगती..

आजी ·

विजुभाऊ 15/01/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो 15/01/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड 15/01/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!

विजुभाऊ 15/01/2025 - 10:16
लै भारी आज्जे एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

भागो 15/01/2025 - 11:20
आजी आता इकडे पहा. पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act. वझे शब्दकोश किंवा ......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act. मोल्सवर्थ शब्दकोश अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय. वानगी = उदाहरण.

आंबट गोड 15/01/2025 - 16:51
लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे . :-) टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!
लेखनविषय:
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो. विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं. प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.

शब्दांचा अचपळ पारा

अनन्त्_यात्री ·

अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.

मनिष 01/01/2025 - 17:31
हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक

अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.

मनिष 01/01/2025 - 17:31
हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक
लेखनविषय:
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सायंकाळच्या गंमती जमती.

आजी ·

वामन देशमुख 17/12/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस 17/12/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे 18/12/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार 19/12/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस 19/12/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी 06/01/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.

वामन देशमुख 17/12/2024 - 16:25
आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही. शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल! "सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना. - (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत. उशी बाबत सहमत आहे. मला पांघरूण पण ठराविक लागते. आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस 17/12/2024 - 18:52
आजी, एकदम खुसखुशीत लेखन. शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला. लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे 18/12/2024 - 10:25
आजी काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५. त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते. मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे. त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही. मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का? त्या नाही म्हणाल्या. मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तीन M जवळ ठेवा... १. Money २. Manpower Young and Reliable ३. Medical Treatment for immediate and Reliable. ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

आयुष्याची आता झाली उजवणं येतो तो क्षण अमृताचा आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार 19/12/2024 - 03:09
एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

In reply to by किल्लेदार

हो... सहज शक्य आहे. एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य. मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे... सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही. पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते. एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कंजूस 19/12/2024 - 18:52
कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1 __________________ मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत. अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 18:44
खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी ! असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !' असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा. आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा. जय आजी, जय मिपा !

आजी 06/01/2025 - 13:39
माझ्या या लेखाची चौदाशेहून अधिक वाचने झाली आणि पंधरा प्रतिसाद मिळाले. मला खूप आनंद झाला. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मला आणखी काही लिहायला बळ मिळते. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या वाचक मित्रांनो माझ्या या शारीरिक मर्यादांसकटही मी चांगली आनंदात आहे आणि माझे दिवस छान चाललेत बरं का! पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल. तर.. आता लाल बस, आणि रेल्वे पण कायमची सुटली. कारण उंच पायऱ्या लांघून आत चढता येत नाही.

इव्हेंटफुल रात्र

कर्नलतपस्वी ·

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रसंग क्र. १.... खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती. चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली. ________________________________________ प्रसंग क्र-२.... "सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती.

देणाऱ्याचे हात घ्यावे

अनन्त्_यात्री ·

स्वप्ने सर्वांचीच असतात कुणाची काळाच्या ओघात ..... तर कुणाची सत्यात उतरतात. सुंदर.

मनिष 01/01/2025 - 17:36
सर्रकन अंगावर काटा आला. गोष्टीसारखी चित्रदर्शी (लोकलमधली "सांडणारी गर्दी" हे अगदीच पटलं), पण तरल आणि संवेदनशील कविता खूप आवडली (विंदाच्या कवितेच्या संदर्भासकट) - लिहित रहा.

स्वप्ने सर्वांचीच असतात कुणाची काळाच्या ओघात ..... तर कुणाची सत्यात उतरतात. सुंदर.

मनिष 01/01/2025 - 17:36
सर्रकन अंगावर काटा आला. गोष्टीसारखी चित्रदर्शी (लोकलमधली "सांडणारी गर्दी" हे अगदीच पटलं), पण तरल आणि संवेदनशील कविता खूप आवडली (विंदाच्या कवितेच्या संदर्भासकट) - लिहित रहा.
लेखनविषय:
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून फलाटावर धो धो कोसळणाऱ्या बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट... ...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी चट्दिशी उठून वाहत्या गर्दीच्या काठावर गेली एक नेहमीसारखा खाली बसला अन् दुसरा ऐटीत उभा राहून स्वतःच्या भिकेतले नाणे बसलेल्याच्या ओंजळीत टाकून निर्व्याज हसू लागला मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल.. ...विंदांच्या "घेता" कवितेच्या शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी गर्दीच्या महापुरातही अनवधानाने जिवंत ठेवणारी ती लेकरं पुन्हा दिसलीच नाहीत कधी

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

Bhakti ·

कंजूस 04/12/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 09/12/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो 08/12/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti 09/12/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय 08/12/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/12/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.

कंजूस 04/12/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 09/12/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो 08/12/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti 09/12/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय 08/12/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/12/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.
लेखनविषय:
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी ·

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 01/12/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 01/12/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे 29/11/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि 01/12/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी 01/12/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि 01/12/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा 02/12/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव 03/12/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 01/12/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 01/12/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे 29/11/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि 01/12/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी 01/12/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि 01/12/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा 02/12/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव 03/12/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

Bhakti ·

घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस 28/11/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/11/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 28/11/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस 28/11/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी 01/12/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर 01/12/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...

घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस 28/11/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/11/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 28/11/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस 28/11/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी 01/12/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर 01/12/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...
लेखनविषय:
लेखनप्रकार
अ नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता.