मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 15/04/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार 15/04/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश 15/04/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ 16/04/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.

चित्रगुप्त 15/04/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार 15/04/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश 15/04/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ 16/04/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

अनन्त्_यात्री ·
हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

पावश्या लवकर आलाय का......!!!!

कर्नलतपस्वी ·

श्रीगुरुजी 30/03/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस 30/03/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 30/03/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव 01/04/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह 30/03/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह 30/03/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस 30/03/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह 30/03/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

सौन्दर्य 31/03/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी 31/03/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.

श्रीगुरुजी 30/03/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस 30/03/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 30/03/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव 01/04/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह 30/03/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह 30/03/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस 30/03/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह 30/03/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

सौन्दर्य 31/03/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी 31/03/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.
gudhi ---- हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा . ------ चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.

"माझी मदतनीस"च्या निमित्ताने

आजी ·

कंजूस 22/03/2025 - 10:51
हिंदू विचार म्हणजे काय?
टिळकांपेक्षा आगरकर, सावरकर यांचे विचार पटले....
टिळकांनी कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी फारच पंगा घेतला होता हिंदू वैदिक धार्मिक आरक्षणावरून. पण लोकांनी ते स्वराज्य लढ्याच्या विचारांत कानाआड केलं. Why I am a Hindu - Shashi Tharoor हे पुस्तक वाचता येईल.

In reply to by कंजूस

Bhakti 22/03/2025 - 11:35
मला टिळकांवरच एक जुनं साप्ताहिक मिळालं आहे,लवकर वाचेन.पण गीतारहस्य वाचतांना त्यांचा वैदिक संस्कृतीचा दांडगा अभ्यास समजत आहे.पण याचा अट्टाहास दिसला नाही.उलट ज्ञान , ज्ञाता या गोष्टी अनुभव शकतो पण 'ज्ञेय' जाणणं म्हणजे उगाच दमछाक असं ते वेळोवेळी स्पष्ट करतात.याचा मला खरंच फायदा झाला. तरी ते शाहूंविषयी अट्टाहास का होते हे लवकरच जाणून येईल.मग आगरकरांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करेन :):)

वामन देशमुख 22/03/2025 - 10:52
त्या चर्चेचा समारोप या वेगळ्या धाग्यामध्ये छान केलाय, आजी.

Bhakti 22/03/2025 - 11:30
चांगलं मनोगत आजी_/\_ कोणतेही विचारसरणी स्वबोधापर्यंत नेणारी असलीच पण तो 'स्व' वैश्विकतेसाठी जोडला पाहिजे.हेच मिसिंग असतं बरेचदा,हेच ओळखता यायला हवं.पण काही विनाकारण अहंभाव घट्ट धरु ठेवतात.त्यामुळे खुप अडचणी वाढतात.

कंजूस 22/03/2025 - 10:51
हिंदू विचार म्हणजे काय?
टिळकांपेक्षा आगरकर, सावरकर यांचे विचार पटले....
टिळकांनी कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी फारच पंगा घेतला होता हिंदू वैदिक धार्मिक आरक्षणावरून. पण लोकांनी ते स्वराज्य लढ्याच्या विचारांत कानाआड केलं. Why I am a Hindu - Shashi Tharoor हे पुस्तक वाचता येईल.

In reply to by कंजूस

Bhakti 22/03/2025 - 11:35
मला टिळकांवरच एक जुनं साप्ताहिक मिळालं आहे,लवकर वाचेन.पण गीतारहस्य वाचतांना त्यांचा वैदिक संस्कृतीचा दांडगा अभ्यास समजत आहे.पण याचा अट्टाहास दिसला नाही.उलट ज्ञान , ज्ञाता या गोष्टी अनुभव शकतो पण 'ज्ञेय' जाणणं म्हणजे उगाच दमछाक असं ते वेळोवेळी स्पष्ट करतात.याचा मला खरंच फायदा झाला. तरी ते शाहूंविषयी अट्टाहास का होते हे लवकरच जाणून येईल.मग आगरकरांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करेन :):)

वामन देशमुख 22/03/2025 - 10:52
त्या चर्चेचा समारोप या वेगळ्या धाग्यामध्ये छान केलाय, आजी.

Bhakti 22/03/2025 - 11:30
चांगलं मनोगत आजी_/\_ कोणतेही विचारसरणी स्वबोधापर्यंत नेणारी असलीच पण तो 'स्व' वैश्विकतेसाठी जोडला पाहिजे.हेच मिसिंग असतं बरेचदा,हेच ओळखता यायला हवं.पण काही विनाकारण अहंभाव घट्ट धरु ठेवतात.त्यामुळे खुप अडचणी वाढतात.
मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली. मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते. मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही.

माझी मदतनीस..

आजी ·

विजुभाऊ 10/03/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म 10/03/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 11/03/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 12/03/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti 11/03/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 11/03/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 11/03/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि 11/03/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म 11/03/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/03/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 15/03/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/03/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म 15/03/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 14/03/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 15/03/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख 11/03/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे 12/03/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी 22/03/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..

विजुभाऊ 10/03/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म 10/03/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 11/03/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 12/03/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti 11/03/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 11/03/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 11/03/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि 11/03/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म 11/03/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/03/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 15/03/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/03/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म 15/03/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 14/03/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 15/03/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख 11/03/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे 12/03/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी 22/03/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

द स्टोरीटेलर (सिनेमा)

Bhakti ·

गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/03/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.

गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/03/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

कर्नलतपस्वी ·

Bhakti 28/02/2025 - 12:59
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद. एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.

चित्रगुप्त 04/03/2025 - 09:05
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे. " मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.

Bhakti 28/02/2025 - 12:59
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद. एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.

चित्रगुप्त 04/03/2025 - 09:05
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे. " मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.
"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला.

शब्दांचा दंश जिव्हारी

अनन्त्_यात्री ·
शब्दांचा दंश जिव्हारी- होता मी विमुक्त झालो माथ्यावर सूर्य तरीही काजव्यासवे झगमगलो शब्दांची अविरत गाज भवताल भारूनी उरली नादावर अनुनादाची हलकेच लहर शिरशिरली शब्दांचा अबलख वारू चौखूर उधळुनी गेला अर्थाचा लगाम लहरी हातून कधीचा सुटला

शोध

शाहिर ·

योगीराज यांनी दिलेले उत्तर बरोबरच वाटते. ऋणानुबंध, पाप,पुण्य, चुका ,लागेबांधे शरीर व आत्म्याला इतके घट्ट पकडून बसलेले असतात की सहजा सहजी त्यांना दुर करणे अशक्य असते. कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते..

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/01/2025 - 18:23
सुंदर प्रतिसाद!मी सध्या गीतारहस्य वाचत आहे.त्यातही कर्म मीमांसा खुप केली आहे.विरक्तीपेक्षा गुंतून राहणे कर्मयोगीला आवश्यक आहे.

विजुभाऊ 25/01/2025 - 14:21
कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते.. ज्ञात कर्म आणि त्याचे ज्ञात फळ यात आपण गुंतत जातो. आणि तेथेच रमतो. त्याला जीवन असे गोम्डस नाव देतो

आत्मा,परमात्मा,प्रारब्ध, पुर्व संचित, द्वैत, अद्वैत इ. हे काही कळत नाही. पायरीवर घोटाळणारे.. चिंचेच्या झाडाखाली बसलेले पांथस्थ. उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत जगून घ्यायचं.

In reply to by कर्नलतपस्वी

अगदी अगदी.... आमचा एक मित्र म्हणतो की, उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत बसून घ्यायचे...

योगीराज यांनी दिलेले उत्तर बरोबरच वाटते. ऋणानुबंध, पाप,पुण्य, चुका ,लागेबांधे शरीर व आत्म्याला इतके घट्ट पकडून बसलेले असतात की सहजा सहजी त्यांना दुर करणे अशक्य असते. कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते..

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/01/2025 - 18:23
सुंदर प्रतिसाद!मी सध्या गीतारहस्य वाचत आहे.त्यातही कर्म मीमांसा खुप केली आहे.विरक्तीपेक्षा गुंतून राहणे कर्मयोगीला आवश्यक आहे.

विजुभाऊ 25/01/2025 - 14:21
कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते.. ज्ञात कर्म आणि त्याचे ज्ञात फळ यात आपण गुंतत जातो. आणि तेथेच रमतो. त्याला जीवन असे गोम्डस नाव देतो

आत्मा,परमात्मा,प्रारब्ध, पुर्व संचित, द्वैत, अद्वैत इ. हे काही कळत नाही. पायरीवर घोटाळणारे.. चिंचेच्या झाडाखाली बसलेले पांथस्थ. उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत जगून घ्यायचं.

In reply to by कर्नलतपस्वी

अगदी अगदी.... आमचा एक मित्र म्हणतो की, उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत बसून घ्यायचे...
गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो. "कोणता शोध आहे तुझा?" एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्‍या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते.

काठावर अज्ञाताच्या

अनन्त्_यात्री ·

मिसळपाव 22/01/2025 - 18:30
अंतू बर्व्याच्या शब्दात सांगायचं तर "लिखाणात मजा असते हां तुमच्या...... बर्‍याचदा!!" :-) अंतू बर्व्याला शोभेलशी तिरकस दाद आहे खरी पण ते "बर्‍याचदा" म्हंटलं कारण काही काही पार डोक्यावरून जातात. न आवडणं वेगळं आणि अर्थबोध न होणं वेगळं. असो. प्रत्येक लिखाण आवडेल अशी अपेक्षा करणं चूक आहे हे मान्य. तुम्ही आणि "प्राची अश्विनी" सुरेख काहीतरी सादर करता आणि चिकाटीने ईथे यायचं सार्थक होतं. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

अज्ञात में ही ज्ञात छिपा हैं जन्म के आगे मृत्यू लिखा हैं ज्ञात है फिर भी अनभिज्ञ हैं ज्ञात अज्ञातसे भिन्न नही हैं

In reply to by मिसळपाव

तुम्ही आणि "प्राची अश्विनी" सुरेख काहीतरी सादर करता आणि चिकाटीने ईथे यायचं सार्थक होतं.
+१ सहमत. -दिलीप बिरुटे

ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघती ना जंव एकसरे । तंव अविद्येचे आंधारे। जावोचि लागे ।। मग दिव्यचक्षु प्रगटला । तयां ज्ञानदृष्टि पाटा फुटला । ययापरि दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ।। एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहले । चित्त समाजी बुडोनि ठेले । विस्मयाचिया ।। म्हणे केवढे गगन येथ होते। ते कवणे नेले पा केउते। ती चराचरे महाभूतें। काय जाहलीं ।। दिशांचे ठावही हारपले । अधोवं काय नेणो जाहले। चेइलिया स्वप्न तैसे गेले। लोकाकार ।। नानासूर्यतेजप्रतापे । सचंद्र तारागण जैसे लोपे । तैसी गिळिली विश्वरूपे । प्रपंच रचना ।। तेव्हां मनासी मनपण न स्फुरे। बुद्धि आपणपे न सांवरे। इंद्रियांचे रश्मी माघारे। हृदयवरी भरले ।। तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले। टकासी टक लागले। जैसे मोहनास्त्र घातले । विचार जातां ।। जैसे वर्षाकाळीचे मेघौडे । का महाप्रळयीचे तेज वाढे । तैसे आपणावीण कवणीकडे| नेदीचि उरो । रामकृष्ण हरी पैजारबुवा,

मिसळपाव 22/01/2025 - 18:30
अंतू बर्व्याच्या शब्दात सांगायचं तर "लिखाणात मजा असते हां तुमच्या...... बर्‍याचदा!!" :-) अंतू बर्व्याला शोभेलशी तिरकस दाद आहे खरी पण ते "बर्‍याचदा" म्हंटलं कारण काही काही पार डोक्यावरून जातात. न आवडणं वेगळं आणि अर्थबोध न होणं वेगळं. असो. प्रत्येक लिखाण आवडेल अशी अपेक्षा करणं चूक आहे हे मान्य. तुम्ही आणि "प्राची अश्विनी" सुरेख काहीतरी सादर करता आणि चिकाटीने ईथे यायचं सार्थक होतं. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

अज्ञात में ही ज्ञात छिपा हैं जन्म के आगे मृत्यू लिखा हैं ज्ञात है फिर भी अनभिज्ञ हैं ज्ञात अज्ञातसे भिन्न नही हैं

In reply to by मिसळपाव

तुम्ही आणि "प्राची अश्विनी" सुरेख काहीतरी सादर करता आणि चिकाटीने ईथे यायचं सार्थक होतं.
+१ सहमत. -दिलीप बिरुटे

ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघती ना जंव एकसरे । तंव अविद्येचे आंधारे। जावोचि लागे ।। मग दिव्यचक्षु प्रगटला । तयां ज्ञानदृष्टि पाटा फुटला । ययापरि दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ।। एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहले । चित्त समाजी बुडोनि ठेले । विस्मयाचिया ।। म्हणे केवढे गगन येथ होते। ते कवणे नेले पा केउते। ती चराचरे महाभूतें। काय जाहलीं ।। दिशांचे ठावही हारपले । अधोवं काय नेणो जाहले। चेइलिया स्वप्न तैसे गेले। लोकाकार ।। नानासूर्यतेजप्रतापे । सचंद्र तारागण जैसे लोपे । तैसी गिळिली विश्वरूपे । प्रपंच रचना ।। तेव्हां मनासी मनपण न स्फुरे। बुद्धि आपणपे न सांवरे। इंद्रियांचे रश्मी माघारे। हृदयवरी भरले ।। तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले। टकासी टक लागले। जैसे मोहनास्त्र घातले । विचार जातां ।। जैसे वर्षाकाळीचे मेघौडे । का महाप्रळयीचे तेज वाढे । तैसे आपणावीण कवणीकडे| नेदीचि उरो । रामकृष्ण हरी पैजारबुवा,
जिज्ञासेच्या ज्योतीवर फुंक अज्ञाताची येते ज्ञेय-अज्ञेय द्वैताने तर्कबुद्धी काजळते कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य, संज्ञा पल्याड तर्काच्या हुलकावण्या देतात काठावर अज्ञाताच्या किती कोडी अवघड चराचरात दाटती वाटे एक सुटले तो नवी पुढ्यात ठाकती अंतहीन अज्ञाताचे प्रज्ञा करी दोन भाग एक ज्ञेय- यत्नसाध्य दुजा अज्ञेय- अथांग