मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठा लाईट इनफंट्री - भाग - २

जयंत कुलकर्णी ·

आणखी येऊद्या.. दुसर्‍या महायुद्धात युरोपमध्येसुद्धा भारतीय फौजा होत्या असे वाचल्याचे स्मरते, त्यात मराठा रेजिमेंट होती का हो?

पुष्करिणी 23/07/2010 - 00:12
छान लेख, वाचतेय. मराठा लाइट इंफ्रंटीच्या जवानांना अ‍ॅफेक्शनेटली गणपत म्हणतात असं कुठेतरी वाचलं होतं, ते खरं आहे का? पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

बरोबर आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

Pain 23/07/2010 - 01:17
छान आहे. आवडला. दुर्दैवाने त्या वेळी भारतीय लोकांना अधिकाराच्या जागांवर नेमत नसत :( भारतीय सैन्याचा द्वितीय महयुद्धातील सहभाग कुठल्या पुस्तकांमधे दिला आहे ? मी जी काही वाचली आहेत ती सगळी दोस्त राष्ट्रे वि. अक्ष अशी आहेत.

विदुषक 23/07/2010 - 11:53
जयंत राव अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात दुर्दैवाने मराठी माध्यम वर्गात वाढलेल्या सगळ्यांना ( मी पण त्यातच) सैन्य दला बाबत फार कमी माहिती असते आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान असतो ,पण वर्तमानात आपल्या सैन्य बद्दल फारच कमी आणि खरी माहिती असते पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ...... मजेदार विदुषक

मराठमोळा 23/07/2010 - 14:11
चांगली लेखमाला आहे. वाचतोय. (अवांतर: भिकारड्या ईंग्रजांसाठी आपले लोकं खर्ची पडल्याचं दु:ख वाटत आहे.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या युध्दांचा अनुभवांचा त्यांच्या नवीन सैन्याला फायदा होईल म्हणून सावरकरांसारखे द्रष्टे नेते सैन्यात भरती व्हा असे सांगत होते. तो फायदा आपण नंतर अनेक वेळा बघितला आहेच. या युध्दात भाग घेतलेल्या अनेक अधिकार्‍यांनी नंतर स्वतंत्र भारताच्या सैन्याच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जिप्सी 23/07/2010 - 14:42
उत्तम माहिती कुलकर्णीसाहेब. पुढच्या भागाची वाट फार बघायला लावू नका.

धमाल मुलगा 23/07/2010 - 21:02
धन्यवाद कुलकर्णीसाहेब! मराठा लाईट इन्फंट्रीबद्दलची चित्तथरारक माहिती देण्याचा आपण सुरु केलेला धागा अतिशय आवडीने वाचतो आहे. उत्तम माहिती देत आहात. शतशः धन्यवाद. मागे महार बटालियनच्या अशाच अतुलनिय शौर्यगाथा एका एक्स-आर्मी मित्राकडुन ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली.

सही आहे. अजून येउ द्यात. वाचतो आहे. स्फूर्तिदायक लिखाण. 'पहिले महायुद्ध' नावाचे दि.वि.गोखले यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी एका प्रकरणात इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक, फ्रेंच सैनिक असे विभाग करुन प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहिली आहेत. तुम्हाला सैन्यातला प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्हीसुद्धा मराठी सैनिकांबद्दल लिहिताय तसं इतरही भारतीय सैनिकांबद्दल लिहिलंत तर मजा येईल.

सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद ! आपल्यामुळेच हे लिखाण होत आहे हे निर्विवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अशोक पतिल 25/07/2010 - 09:59
जयंत कुलकर्णी साहेब , तुमच्या सारखे असेच अनुभव वरचे पुस्तक ( 'दुसरे महायुद्ध' युरोप, जर्मनी च्या भुमी वरचे) लहानपनी वाचले आहे. लेखकाचे नाव आता आठवत नाही ,परन्तु आठवनी जाग्या झाल्या.अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात.छान लेख!

आशिष सुर्वे 25/07/2010 - 11:08
छान लेख. इतिहास हा रोमांचकारक असतोच पण त्याचे वर्णन करणे सोप्पे नसते. आपण ही कामगिरी अगदी लीलया सांभाळली आहे.. उत्तम लेखन.. अजून येऊद्यात.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

आणखी येऊद्या.. दुसर्‍या महायुद्धात युरोपमध्येसुद्धा भारतीय फौजा होत्या असे वाचल्याचे स्मरते, त्यात मराठा रेजिमेंट होती का हो?

पुष्करिणी 23/07/2010 - 00:12
छान लेख, वाचतेय. मराठा लाइट इंफ्रंटीच्या जवानांना अ‍ॅफेक्शनेटली गणपत म्हणतात असं कुठेतरी वाचलं होतं, ते खरं आहे का? पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

बरोबर आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

Pain 23/07/2010 - 01:17
छान आहे. आवडला. दुर्दैवाने त्या वेळी भारतीय लोकांना अधिकाराच्या जागांवर नेमत नसत :( भारतीय सैन्याचा द्वितीय महयुद्धातील सहभाग कुठल्या पुस्तकांमधे दिला आहे ? मी जी काही वाचली आहेत ती सगळी दोस्त राष्ट्रे वि. अक्ष अशी आहेत.

विदुषक 23/07/2010 - 11:53
जयंत राव अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात दुर्दैवाने मराठी माध्यम वर्गात वाढलेल्या सगळ्यांना ( मी पण त्यातच) सैन्य दला बाबत फार कमी माहिती असते आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान असतो ,पण वर्तमानात आपल्या सैन्य बद्दल फारच कमी आणि खरी माहिती असते पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ...... मजेदार विदुषक

मराठमोळा 23/07/2010 - 14:11
चांगली लेखमाला आहे. वाचतोय. (अवांतर: भिकारड्या ईंग्रजांसाठी आपले लोकं खर्ची पडल्याचं दु:ख वाटत आहे.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या युध्दांचा अनुभवांचा त्यांच्या नवीन सैन्याला फायदा होईल म्हणून सावरकरांसारखे द्रष्टे नेते सैन्यात भरती व्हा असे सांगत होते. तो फायदा आपण नंतर अनेक वेळा बघितला आहेच. या युध्दात भाग घेतलेल्या अनेक अधिकार्‍यांनी नंतर स्वतंत्र भारताच्या सैन्याच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जिप्सी 23/07/2010 - 14:42
उत्तम माहिती कुलकर्णीसाहेब. पुढच्या भागाची वाट फार बघायला लावू नका.

धमाल मुलगा 23/07/2010 - 21:02
धन्यवाद कुलकर्णीसाहेब! मराठा लाईट इन्फंट्रीबद्दलची चित्तथरारक माहिती देण्याचा आपण सुरु केलेला धागा अतिशय आवडीने वाचतो आहे. उत्तम माहिती देत आहात. शतशः धन्यवाद. मागे महार बटालियनच्या अशाच अतुलनिय शौर्यगाथा एका एक्स-आर्मी मित्राकडुन ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली.

सही आहे. अजून येउ द्यात. वाचतो आहे. स्फूर्तिदायक लिखाण. 'पहिले महायुद्ध' नावाचे दि.वि.गोखले यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी एका प्रकरणात इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक, फ्रेंच सैनिक असे विभाग करुन प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहिली आहेत. तुम्हाला सैन्यातला प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्हीसुद्धा मराठी सैनिकांबद्दल लिहिताय तसं इतरही भारतीय सैनिकांबद्दल लिहिलंत तर मजा येईल.

सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद ! आपल्यामुळेच हे लिखाण होत आहे हे निर्विवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अशोक पतिल 25/07/2010 - 09:59
जयंत कुलकर्णी साहेब , तुमच्या सारखे असेच अनुभव वरचे पुस्तक ( 'दुसरे महायुद्ध' युरोप, जर्मनी च्या भुमी वरचे) लहानपनी वाचले आहे. लेखकाचे नाव आता आठवत नाही ,परन्तु आठवनी जाग्या झाल्या.अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात.छान लेख!

आशिष सुर्वे 25/07/2010 - 11:08
छान लेख. इतिहास हा रोमांचकारक असतोच पण त्याचे वर्णन करणे सोप्पे नसते. आपण ही कामगिरी अगदी लीलया सांभाळली आहे.. उत्तम लेखन.. अजून येऊद्यात.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
3

आषाढी एकादशी काही कथा

बज्जु ·

अवलिया 21/07/2010 - 14:17
बोला पुंडलिक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल... --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

Nile 23/07/2010 - 07:05
सदर प्रतिसाद संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. एकादशीवर येणारे धागे मिसळपावाच्या धोरणांत बसणारे आहेत याची कृपया नोंद घ्यावी. त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी देव किंवा व्यक्तिंवर टिका करताना आपण पातळी सोडत नाही याची काळजी घ्यावी.

In reply to by Nile

माहितीत खूप तृटी वाटत आहेत, म्हणून हा प्रतिसाद. या प्रतिसादातून कुणाच्याही श्रद्धांवर अथवा व्यक्तीगत चिखल उडवण्याची इच्छा नाही. >> म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले सर्व देव्यांनी तेव्हा काय केले? यात जे लग्न झालेले देव होते त्यांच्या बायकांनी आपल्या पती-परमेश्वरासाठी, त्याच्या विजयासाठी काहीच केलं नाही का? मर्त्य लोकांतील राजपूत स्त्रिया आणि राणी लक्ष्मीबाई हातात तलवार घेतात तर या देवींनी का नाही! पटत नाही. >> ... शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. वर देताना देवांनाही असा विचार न करता येणं ... पटत नाही. >> नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तेव्हा सर्व देव्या काय करत असाव्यात? >> तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. ही गोष्ट मी फारतर तिघांनी मिळून एकाचं वेषांतर केलं अशी मान्य करू शकते. >> तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांना अभय ... पुन्हा एकदा "देव" या संकल्पनेला छेद देणारं वाक्य! ज्यांचा देवावर विश्वास आहे त्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य, राग इ.इ. येऊ नये याची गंमत वाटली. >> देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. खरंच पापमुक्त होतात का? किंवा काहीही पापं करून पुन्हा व्रत केलं की पाटी कोरी?? हाच संदेश आषाढीच्या निमित्ताने द्यायचा का? त्यापेक्षा भोळे भाबडे वारकरी देवाप्रती जी निष्ठा, भक्ती दाखवतात, जातपात विसरण्याचा संदेश देतात त्याचा प्रचार केलेला जास्त चांगला असेल का? >> तर अशी ही एक एकादशीची कथा. अगदीच तर्कदुष्ट वाटली. >> म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत. व्रत आणि सण यांची सांगड कशी घालायची? >> फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे. या विधानावर मी आधीच प्रश्न विचारला आहे. >> पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे. जरूर द्या. आम्ही तर्कदुष्टता दिसल्यास प्रश्न विचारू, अर्थात 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' आपणां सर्वांनाच माहित आहे. तेव्हा आम्ही प्रतिसाद देत राहू, प्रतिसादांचे पक्षी होणं आमच्या हातात नाही. अदिती

In reply to by परिकथेतील राजकुमार

तिमा 21/07/2010 - 19:12
मान्य. नवीन माहिती पण ही कलादालनात कशी ते कळलं नाही. - तिरशिंगराव एकादष्णे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शानबा५१२ 21/07/2010 - 14:29
उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहुन धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी. उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
ही माहीती आवडली.

खडूस 21/07/2010 - 14:31
म्रुदुमान्य हा भक्त प्रल्हादाचा नातू होता - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे.
उत्तर गोलार्धात आषाढ ते कार्तिक (साधारण जुलै ते नोव्हेंबर) या महिन्यांत सूर्यदर्शन होत नसे ... चमत्कारिक वाटत आहे. फिनलंडच्याही उत्तरेच्या प्रदेशात डिसेंबरचे काही दिवस सूर्य दिसत नाही. चार महिने सूर्य न दिसण्यासाठी खूपच उत्तरेला, ध्रुवाच्या फार जवळ जावं लागेल. शिवाय परांचन गतीचा विचार केल्यास साधारण १०००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे हे पण मान्य करावं लागेल. दहा हजार वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवाच्या जवळ असणार्‍या दंतकथा आज फक्त भारतात टिकून आहेत ही गोष्ट पचायला कठीण जाते आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 21/07/2010 - 15:18
अश्या पचायला जड गोष्टींचे प्रमाण वाढल्यामुळेच उपासाची प्रथा आली असावी! :-) बाकी ब्रम्हा- विष्णु - महेश बायोलॅब लै भारी!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया 21/07/2010 - 15:35
टिंग्या त बोल्ला विंग्लंडात बारा म्हैने सुर्व्या दिसत नाय म्हुन --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

Nile 21/07/2010 - 23:00
त्यासाठी विग्लंडात कशाला जा? रोज रातच्याला (टिंग्या सारखंच) जरा जास्तच प्या, तुम्हाला पण सुर्य दिसाचा नाही. (टिंग्या बद्दल मला अवलियाने सांगितले असे परा धम्याला बोललेला डॉन्याचा खरडवहीत अदितीने पाहिल्याचे म्हणणारा सहजकाकांचा व्यनी मला नंदनकडुन आला) -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 21/07/2010 - 21:12
पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची. पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते. श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

>> पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची. गेल्याही वर्षी पाऊस दिवाळीपर्यंत लांबला होता. पण आपण काही शे ते हजार वर्षांपूर्वीची गोष्ट करत आहोत. >> पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते. 'गोष्ट' आहे हे मान्य केलं तर विषयच संपला. पण मग आर्यांनी उत्तरेतूनच यायचं कारण नव्हतं, दक्षिणेलाही चार काय, जास्तच महिने पाऊस पडतो. >> श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा. खराय! विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली मांडणी पटत, समजत नसेल तर मी सरळ पुढचा प्रतिसाद पहाता येतो. अदिती

In reply to by पक्या

Nile 21/07/2010 - 22:56
श्री पक्या, (अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का? -Nile

In reply to by Nile

निस्का 22/07/2010 - 02:49
छे छे...श्रद्धा (ही भानगड) आणि मत/विचार-स्वातंत्र्य ह्या दोन मुळातच परस्परविरोधी गोष्टी आहेत...तुम्हाला 'सर्दाळू' सोडून इतर मते दर्शवण्याचे स्वातंत्र्य नाही :P :P :P नि...

In reply to by निस्का

Nile 23/07/2010 - 07:15
खरे आहे, अंधश्रद्धाळु धागे आणि प्रतिसाद हाच खरा आपला अमुल्य ठेवा आहे. इतर सर्व फक्त उडवण्यासाठीचे. -Nile

In reply to by Nile

आमोद शिंदे 22/07/2010 - 03:22
(अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का? हो नक्कीच आहे. आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर तुम्ही तुमच्या ठीकाणी असा पवित्रा ठेवक्ल्यास चर्चा करण्याची मजा कशी मिळणार? होऊन जाऊद द्या एक जोरदार डिबेट..

मिपावरील काही सदस्यांचे अध्यात्मिक व धार्मिक अधःपतन बघुन खरेच वाईट वाटले. ईश्वर ह्यांना सदबुद्धी देवो. श्रद्धावान व धार्मिक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

jaypal 21/07/2010 - 19:37
=)) =)) =)) =)) =)) :P :P :P >:) >:) >:) :P :P :P :P :)) :)) :)) :O) :O) :O) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ 21/07/2010 - 15:26
काहीच तर्कशुद्ध वाटत नाहिय्ये. एकादशीच एव्रत करायचे म्हणजे नक्की काय करायचे. उप + वास हा पावसाळ्यातील एकूण वातावरण आणि अग्निमांद्य पहाता कमी खाणे /लंघन करणे हे शास्त्राशी सुसंगत आहे साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी साधना करायची तर तीचा अन्नत्यागाशी काय संबन्ध. ज्ञानसाधनेत व्यग्र असल्यामुळे अन्नाचा भूकेचा विसर समजू शकतो पण अन्नत्याग म्हणजे ज्ञान साधना हे द्राविडी तर्कशास्त्र कोणी लावले असेल ( इस्लाम मे दाढी है मगर दाढी मे इस्लाम नही है: इति: शोएब अख्तर.") उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते. दिवसभर जड वातूळ तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीर हलके होते हे पटत नाही. उपवास हा साबुदाणा रताळे बटाटे शेंगदाणे ( हे सारे अभारतीय पदार्थ ) वरीचे तांदूळ वगैरे वगळून करायला कोणीतरी सांगेल का? वासना शुद्ध होते म्हणजे काय? संकल्पशक्ती ही मेडीटेशन मुळे वाढते हा अनुभव घेतलाय. पण उपवासामुळे संकल्प शक्ती कशी वाढणार? नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे. त्यामागची शास्त्रीय कारणे सांगता येत असतील तर जरूर लिहा. पण उगाच भोंगल अंधश्रद्ध पसरवू नका

मराठमोळा 21/07/2010 - 15:36
माहितीपुर्ण लेख. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

sagarparadkar 21/07/2010 - 16:35
मी आदितीशी सहमत आहे. मला एकच सांगा, २१व्या शतकात जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगचा एव्हढा परिणाम होत असताना सुद्धा उत्तर ध्रुवावर फारशी मनुष्य वस्ती नाहीये तर हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा माणूस अप्रगत अवस्थेत होता तेव्हा उत्तर ध्रुवावर आर्य कसे काय टिकून राहू शकतील? नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते. आर्य बाहेरून आले हा इन्ग्रजांनी केलेला अपप्रचार होता ज्याची पार्श्वभूमी मॅक्सम्युल्लरने बनवून दिली होती. इन्ग्रजांनी भारतीयांचे बौद्धीक खच्च्चीकरण करण्यासाठी ही भलतीच पुडी सोडून दिलेली होती. लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे.

बद्दु 21/07/2010 - 16:42
" नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते " वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे? दुवा मिळेल काय? "लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे" बरोबर.

In reply to by बद्दु

sagarparadkar 21/07/2010 - 16:58
>> वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे? दुवा मिळेल काय? मी स्वतः त्या संशोधनाची बातमी कुठ्ल्याशा छापील माध्यमांत वाचली होती. माझ्या अंदाजानुसार लोकसत्ता मधील लोकमुद्रा हे पाक्षिक असावे. जालावर मी तरी ही माहिती वाचली नसल्याने दुवा देता येणार नाही. पण मला त्या संशोधनाचे निष्कर्ष फारच तर्कसंगत वाटले, कारण हजारो वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावर वस्ती करण्यासाठी आवश्यक असणारी 'टेक्नॉलॉजी' कोणाकडे उपलब्ध असणार ?

In reply to by बद्दु

Dipankar 21/07/2010 - 16:58
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Aryan-Dravidian-divide-a-myth-Study/articleshow/5053274.cms http://www.dnaindia.com/scitech/report_indians-are-one-people-descended-from-two-tribes_1292864 मुळ पेपर http://www.google.co.in/url?sa=t&source=web&ct=res&cd=3&ved=0CBIQFjAC&url=http%3A%2F%2Fwww.naasindia.org%2FAnnouncements%2FNewsLetter.pdf&ei=NlKjS_X7CoHCrAeJ45DmCA&usg=AFQjCNFm3pjlAn8hNZ7UWsVw59bW1h5Mww&sig2=-Wlz4VSxp77tks6KsQs2Xw

बज्जु 21/07/2010 - 23:51
सर्व प्रतिक्रीयांबद्द्ल धन्स. :H बाकी वादावादी चालु द्या अशीच, मजा येते वाचायला. =)) 8} @) ~X( बज्जु

पुष्करिणी 22/07/2010 - 02:46
चातुर्मास आषाढी एकादशीपासून सुरू होतो तर गटारी अमावस्या हे काय प्रकरण आहे? शिवरात्रीचा उपास / पूजा करणारे एकादशीचा उपास करत नाहीत..हे खरं का? कारण काय? पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

प्रभो 22/07/2010 - 02:49
१. गटारी अमावस्या= श्रावणाच्या आधीची आमावस्या २. शिवरात्री - आषाढी , हे शैव - वैष्णव उपवास आहेत अनुक्रमे.

In reply to by प्रभो

पुष्करिणी 22/07/2010 - 03:03
पण वर लेखात शंकर, विष्णू यांनी एकत्रच एकादशीची निर्मिती केली असं लिहिलय.. शैव आषाढी एकादशीचा उपास करत नाहीत का? शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत.. फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून गटारी अमावस्या असते का? ( कारण लगेचच त्यानंतर गणपती, पितृपक्ष्,नवरात्री,दिवाळी इ. असतात..आणि बरेच लोकं या काळाला चातुर्मास म्हणतात... ) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

चिन्मना 22/07/2010 - 05:37
ही कथा पहिल्यांदाच ऐकली आहे. बेसिकली एकादशी देवी वगैरे प्रकरण नवीनच ऐकतोय... शैव आषाढी एकादशीचा उपवास करतात का ते माहित नाही पण वैष्णव महाशिवरात्रीचा अजिबात करत नाहीत. माझ्या एका वैष्णव मित्राकडे चुकुन शिवरात्रीच्या दिवशी गेलो तर त्यांच्याकडे पुरणपोळी होती. "तुला नकोच असेल" असं म्हणत त्या हरामखोराने माझ्यासमोर चांगल्या २-३ पोळ्या जिभल्या चाटत हाणल्या X( >> शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत.. माझ्या मते पूर्वी जन्मजात असावेत. शैव आडवे गंधवाले आणि वैष्णव उभे गंध वाले. माझी आजी म्हणत असे की कडवे वैष्णव लोक झाडू सुद्धा आडवा मारायचे नाहीत :P >> फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून गटारी अमावस्या असते का? हो हो, म्हणूनच असते. एक महिन्याची रसद एका रात्रीत भरून घेतल्यामुळे अनेकजण गटारात सापडत नाहीत का? :D चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी. आपले बरेचसे सण याच काळात येतात. चिन्मना

शुचि 22/07/2010 - 17:47
फार छान माहीती!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

क्रेमर 22/07/2010 - 19:00
उपयुक्त माहिती. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

Nile 22/07/2010 - 21:07
वा वा वा! सुरेख लेख. असेच तर्कशुद्ध आणि शास्त्रीय लेख लिहित चला. मिपाला तुमच्या सारख्या लेखकांची फार गरज आहे. बाकी राशींवरही काही जमले तर लिहा आणि इथले आम्ही लोक सत्यनारायण घालायला तयारच आहोत, कधी येताय तेव्हढे फक्त सांगा गुरुजी. -Nile

अवलिया 21/07/2010 - 14:17
बोला पुंडलिक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल... --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

Nile 23/07/2010 - 07:05
सदर प्रतिसाद संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. एकादशीवर येणारे धागे मिसळपावाच्या धोरणांत बसणारे आहेत याची कृपया नोंद घ्यावी. त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी देव किंवा व्यक्तिंवर टिका करताना आपण पातळी सोडत नाही याची काळजी घ्यावी.

In reply to by Nile

माहितीत खूप तृटी वाटत आहेत, म्हणून हा प्रतिसाद. या प्रतिसादातून कुणाच्याही श्रद्धांवर अथवा व्यक्तीगत चिखल उडवण्याची इच्छा नाही. >> म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले सर्व देव्यांनी तेव्हा काय केले? यात जे लग्न झालेले देव होते त्यांच्या बायकांनी आपल्या पती-परमेश्वरासाठी, त्याच्या विजयासाठी काहीच केलं नाही का? मर्त्य लोकांतील राजपूत स्त्रिया आणि राणी लक्ष्मीबाई हातात तलवार घेतात तर या देवींनी का नाही! पटत नाही. >> ... शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. वर देताना देवांनाही असा विचार न करता येणं ... पटत नाही. >> नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तेव्हा सर्व देव्या काय करत असाव्यात? >> तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. ही गोष्ट मी फारतर तिघांनी मिळून एकाचं वेषांतर केलं अशी मान्य करू शकते. >> तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांना अभय ... पुन्हा एकदा "देव" या संकल्पनेला छेद देणारं वाक्य! ज्यांचा देवावर विश्वास आहे त्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य, राग इ.इ. येऊ नये याची गंमत वाटली. >> देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. खरंच पापमुक्त होतात का? किंवा काहीही पापं करून पुन्हा व्रत केलं की पाटी कोरी?? हाच संदेश आषाढीच्या निमित्ताने द्यायचा का? त्यापेक्षा भोळे भाबडे वारकरी देवाप्रती जी निष्ठा, भक्ती दाखवतात, जातपात विसरण्याचा संदेश देतात त्याचा प्रचार केलेला जास्त चांगला असेल का? >> तर अशी ही एक एकादशीची कथा. अगदीच तर्कदुष्ट वाटली. >> म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत. व्रत आणि सण यांची सांगड कशी घालायची? >> फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे. या विधानावर मी आधीच प्रश्न विचारला आहे. >> पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे. जरूर द्या. आम्ही तर्कदुष्टता दिसल्यास प्रश्न विचारू, अर्थात 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' आपणां सर्वांनाच माहित आहे. तेव्हा आम्ही प्रतिसाद देत राहू, प्रतिसादांचे पक्षी होणं आमच्या हातात नाही. अदिती

In reply to by परिकथेतील राजकुमार

तिमा 21/07/2010 - 19:12
मान्य. नवीन माहिती पण ही कलादालनात कशी ते कळलं नाही. - तिरशिंगराव एकादष्णे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शानबा५१२ 21/07/2010 - 14:29
उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहुन धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी. उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
ही माहीती आवडली.

खडूस 21/07/2010 - 14:31
म्रुदुमान्य हा भक्त प्रल्हादाचा नातू होता - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे.
उत्तर गोलार्धात आषाढ ते कार्तिक (साधारण जुलै ते नोव्हेंबर) या महिन्यांत सूर्यदर्शन होत नसे ... चमत्कारिक वाटत आहे. फिनलंडच्याही उत्तरेच्या प्रदेशात डिसेंबरचे काही दिवस सूर्य दिसत नाही. चार महिने सूर्य न दिसण्यासाठी खूपच उत्तरेला, ध्रुवाच्या फार जवळ जावं लागेल. शिवाय परांचन गतीचा विचार केल्यास साधारण १०००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे हे पण मान्य करावं लागेल. दहा हजार वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवाच्या जवळ असणार्‍या दंतकथा आज फक्त भारतात टिकून आहेत ही गोष्ट पचायला कठीण जाते आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 21/07/2010 - 15:18
अश्या पचायला जड गोष्टींचे प्रमाण वाढल्यामुळेच उपासाची प्रथा आली असावी! :-) बाकी ब्रम्हा- विष्णु - महेश बायोलॅब लै भारी!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया 21/07/2010 - 15:35
टिंग्या त बोल्ला विंग्लंडात बारा म्हैने सुर्व्या दिसत नाय म्हुन --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

Nile 21/07/2010 - 23:00
त्यासाठी विग्लंडात कशाला जा? रोज रातच्याला (टिंग्या सारखंच) जरा जास्तच प्या, तुम्हाला पण सुर्य दिसाचा नाही. (टिंग्या बद्दल मला अवलियाने सांगितले असे परा धम्याला बोललेला डॉन्याचा खरडवहीत अदितीने पाहिल्याचे म्हणणारा सहजकाकांचा व्यनी मला नंदनकडुन आला) -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 21/07/2010 - 21:12
पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची. पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते. श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

>> पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची. गेल्याही वर्षी पाऊस दिवाळीपर्यंत लांबला होता. पण आपण काही शे ते हजार वर्षांपूर्वीची गोष्ट करत आहोत. >> पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते. 'गोष्ट' आहे हे मान्य केलं तर विषयच संपला. पण मग आर्यांनी उत्तरेतूनच यायचं कारण नव्हतं, दक्षिणेलाही चार काय, जास्तच महिने पाऊस पडतो. >> श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा. खराय! विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली मांडणी पटत, समजत नसेल तर मी सरळ पुढचा प्रतिसाद पहाता येतो. अदिती

In reply to by पक्या

Nile 21/07/2010 - 22:56
श्री पक्या, (अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का? -Nile

In reply to by Nile

निस्का 22/07/2010 - 02:49
छे छे...श्रद्धा (ही भानगड) आणि मत/विचार-स्वातंत्र्य ह्या दोन मुळातच परस्परविरोधी गोष्टी आहेत...तुम्हाला 'सर्दाळू' सोडून इतर मते दर्शवण्याचे स्वातंत्र्य नाही :P :P :P नि...

In reply to by निस्का

Nile 23/07/2010 - 07:15
खरे आहे, अंधश्रद्धाळु धागे आणि प्रतिसाद हाच खरा आपला अमुल्य ठेवा आहे. इतर सर्व फक्त उडवण्यासाठीचे. -Nile

In reply to by Nile

आमोद शिंदे 22/07/2010 - 03:22
(अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का? हो नक्कीच आहे. आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर तुम्ही तुमच्या ठीकाणी असा पवित्रा ठेवक्ल्यास चर्चा करण्याची मजा कशी मिळणार? होऊन जाऊद द्या एक जोरदार डिबेट..

मिपावरील काही सदस्यांचे अध्यात्मिक व धार्मिक अधःपतन बघुन खरेच वाईट वाटले. ईश्वर ह्यांना सदबुद्धी देवो. श्रद्धावान व धार्मिक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

jaypal 21/07/2010 - 19:37
=)) =)) =)) =)) =)) :P :P :P >:) >:) >:) :P :P :P :P :)) :)) :)) :O) :O) :O) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ 21/07/2010 - 15:26
काहीच तर्कशुद्ध वाटत नाहिय्ये. एकादशीच एव्रत करायचे म्हणजे नक्की काय करायचे. उप + वास हा पावसाळ्यातील एकूण वातावरण आणि अग्निमांद्य पहाता कमी खाणे /लंघन करणे हे शास्त्राशी सुसंगत आहे साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी साधना करायची तर तीचा अन्नत्यागाशी काय संबन्ध. ज्ञानसाधनेत व्यग्र असल्यामुळे अन्नाचा भूकेचा विसर समजू शकतो पण अन्नत्याग म्हणजे ज्ञान साधना हे द्राविडी तर्कशास्त्र कोणी लावले असेल ( इस्लाम मे दाढी है मगर दाढी मे इस्लाम नही है: इति: शोएब अख्तर.") उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते. दिवसभर जड वातूळ तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीर हलके होते हे पटत नाही. उपवास हा साबुदाणा रताळे बटाटे शेंगदाणे ( हे सारे अभारतीय पदार्थ ) वरीचे तांदूळ वगैरे वगळून करायला कोणीतरी सांगेल का? वासना शुद्ध होते म्हणजे काय? संकल्पशक्ती ही मेडीटेशन मुळे वाढते हा अनुभव घेतलाय. पण उपवासामुळे संकल्प शक्ती कशी वाढणार? नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे. त्यामागची शास्त्रीय कारणे सांगता येत असतील तर जरूर लिहा. पण उगाच भोंगल अंधश्रद्ध पसरवू नका

मराठमोळा 21/07/2010 - 15:36
माहितीपुर्ण लेख. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

sagarparadkar 21/07/2010 - 16:35
मी आदितीशी सहमत आहे. मला एकच सांगा, २१व्या शतकात जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगचा एव्हढा परिणाम होत असताना सुद्धा उत्तर ध्रुवावर फारशी मनुष्य वस्ती नाहीये तर हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा माणूस अप्रगत अवस्थेत होता तेव्हा उत्तर ध्रुवावर आर्य कसे काय टिकून राहू शकतील? नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते. आर्य बाहेरून आले हा इन्ग्रजांनी केलेला अपप्रचार होता ज्याची पार्श्वभूमी मॅक्सम्युल्लरने बनवून दिली होती. इन्ग्रजांनी भारतीयांचे बौद्धीक खच्च्चीकरण करण्यासाठी ही भलतीच पुडी सोडून दिलेली होती. लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे.

बद्दु 21/07/2010 - 16:42
" नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते " वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे? दुवा मिळेल काय? "लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे" बरोबर.

In reply to by बद्दु

sagarparadkar 21/07/2010 - 16:58
>> वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे? दुवा मिळेल काय? मी स्वतः त्या संशोधनाची बातमी कुठ्ल्याशा छापील माध्यमांत वाचली होती. माझ्या अंदाजानुसार लोकसत्ता मधील लोकमुद्रा हे पाक्षिक असावे. जालावर मी तरी ही माहिती वाचली नसल्याने दुवा देता येणार नाही. पण मला त्या संशोधनाचे निष्कर्ष फारच तर्कसंगत वाटले, कारण हजारो वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावर वस्ती करण्यासाठी आवश्यक असणारी 'टेक्नॉलॉजी' कोणाकडे उपलब्ध असणार ?

In reply to by बद्दु

Dipankar 21/07/2010 - 16:58
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Aryan-Dravidian-divide-a-myth-Study/articleshow/5053274.cms http://www.dnaindia.com/scitech/report_indians-are-one-people-descended-from-two-tribes_1292864 मुळ पेपर http://www.google.co.in/url?sa=t&source=web&ct=res&cd=3&ved=0CBIQFjAC&url=http%3A%2F%2Fwww.naasindia.org%2FAnnouncements%2FNewsLetter.pdf&ei=NlKjS_X7CoHCrAeJ45DmCA&usg=AFQjCNFm3pjlAn8hNZ7UWsVw59bW1h5Mww&sig2=-Wlz4VSxp77tks6KsQs2Xw

बज्जु 21/07/2010 - 23:51
सर्व प्रतिक्रीयांबद्द्ल धन्स. :H बाकी वादावादी चालु द्या अशीच, मजा येते वाचायला. =)) 8} @) ~X( बज्जु

पुष्करिणी 22/07/2010 - 02:46
चातुर्मास आषाढी एकादशीपासून सुरू होतो तर गटारी अमावस्या हे काय प्रकरण आहे? शिवरात्रीचा उपास / पूजा करणारे एकादशीचा उपास करत नाहीत..हे खरं का? कारण काय? पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

प्रभो 22/07/2010 - 02:49
१. गटारी अमावस्या= श्रावणाच्या आधीची आमावस्या २. शिवरात्री - आषाढी , हे शैव - वैष्णव उपवास आहेत अनुक्रमे.

In reply to by प्रभो

पुष्करिणी 22/07/2010 - 03:03
पण वर लेखात शंकर, विष्णू यांनी एकत्रच एकादशीची निर्मिती केली असं लिहिलय.. शैव आषाढी एकादशीचा उपास करत नाहीत का? शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत.. फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून गटारी अमावस्या असते का? ( कारण लगेचच त्यानंतर गणपती, पितृपक्ष्,नवरात्री,दिवाळी इ. असतात..आणि बरेच लोकं या काळाला चातुर्मास म्हणतात... ) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

चिन्मना 22/07/2010 - 05:37
ही कथा पहिल्यांदाच ऐकली आहे. बेसिकली एकादशी देवी वगैरे प्रकरण नवीनच ऐकतोय... शैव आषाढी एकादशीचा उपवास करतात का ते माहित नाही पण वैष्णव महाशिवरात्रीचा अजिबात करत नाहीत. माझ्या एका वैष्णव मित्राकडे चुकुन शिवरात्रीच्या दिवशी गेलो तर त्यांच्याकडे पुरणपोळी होती. "तुला नकोच असेल" असं म्हणत त्या हरामखोराने माझ्यासमोर चांगल्या २-३ पोळ्या जिभल्या चाटत हाणल्या X( >> शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत.. माझ्या मते पूर्वी जन्मजात असावेत. शैव आडवे गंधवाले आणि वैष्णव उभे गंध वाले. माझी आजी म्हणत असे की कडवे वैष्णव लोक झाडू सुद्धा आडवा मारायचे नाहीत :P >> फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून गटारी अमावस्या असते का? हो हो, म्हणूनच असते. एक महिन्याची रसद एका रात्रीत भरून घेतल्यामुळे अनेकजण गटारात सापडत नाहीत का? :D चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी. आपले बरेचसे सण याच काळात येतात. चिन्मना

शुचि 22/07/2010 - 17:47
फार छान माहीती!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

क्रेमर 22/07/2010 - 19:00
उपयुक्त माहिती. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

Nile 22/07/2010 - 21:07
वा वा वा! सुरेख लेख. असेच तर्कशुद्ध आणि शास्त्रीय लेख लिहित चला. मिपाला तुमच्या सारख्या लेखकांची फार गरज आहे. बाकी राशींवरही काही जमले तर लिहा आणि इथले आम्ही लोक सत्यनारायण घालायला तयारच आहोत, कधी येताय तेव्हढे फक्त सांगा गुरुजी. -Nile
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

टणत्कार (खुलाशासह )

अवलिया ·

सहज 19/07/2010 - 14:05
वा! अनवट व अभ्यासपूर्ण लेख वाली गेल्यानंतर किती दिवसांनी सुग्रीवाच्या सैन्यासह राम लंकेच्या दिशेने निघाला?

राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान चौकडी झाली. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

शेखर 19/07/2010 - 15:06
छान कथा .. पण कलीयुगात सुग्रीवाने रामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या...

In reply to by शेखर

आंबोळी 19/07/2010 - 15:24
वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या "फाट्यावर मारले असते " असे म्हणायचय का तुम्हाला? असो. बाकी उडण्यालायक विचार न उडण्यालायकरित्या मांडणार्‍या नान्याचा विजय असो. आंबोळी

शैली छान. बाकी, नाना, आपल्या बोलण्याप्रमाणे तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा. या मालेतील पुढचे लेखन येऊ दे लवकरात लवकर. बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश 19/07/2010 - 20:53
नाना लै भारी रं मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

Pain 19/07/2010 - 22:37
तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला दूरवर झाडीत लपून, दुसर्‍याशी लढत असणार्‍याच्या पाठीवर बाण मारला तर कोणीही मर्त्य माणूस मरेल. हे शूरवीरासारखे नसून भाडोत्री मारेकर्‍यासारखे आहे. स्वतः अमर असतानाही देवाने असा नामर्दपणा का करावा ?

In reply to by श्रावण मोडक

अर्धवटराव 20/07/2010 - 04:34
पण प्रश्न तर जश्याचा तसाच आहे... श्रीरामाने असे का केले ?? (श्रीरामभक्ति इच्छुक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

Manoj Katwe 20/07/2010 - 07:42
माझा ज्ञान ह्या बाबतीत थोड कमी असेल, पण बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल. तेव्हा समोरासमोर बालीला मारणे हे रामाला अशक्यच असेल कारण, राम कितीहि बलवान असला तरी त्याचे अर्धे बळ हे जर का बालीला मिळाले तर बालीच श्रेष्ट ठरणार म्हणून रामाला लपून-छ्पुन त्याला मारावे लागले (असेल).

In reply to by Manoj Katwe

शिल्पा ब 20/07/2010 - 07:51
वर, शाप हे psychological factors अथवा पुराणातली वानगी प्रकार असावेत...कारण कोणी काही म्हंटल्याप्रमाणे होत नसते...आणि दुसर्याचे शारीरिक बळ असे कसे कोणाला मिळणार? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by Manoj Katwe

अर्धवटराव 20/07/2010 - 08:37
मी पण असेच ऐकुन्/वाचुन आहे. आणि हेच कारण असेल तर श्रीरामाला अन्य पर्याय नव्ह्ता. हे शक्ती ट्रांसफर प्रकरण मला अशक्य नाहि वाटत (अंधश्रद्धाळू) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by Manoj Katwe

विजुभाऊ 20/07/2010 - 09:58
बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल. बाली नाही हो वाली.... हिन्दी लोक्काना व म्हणता येत नाही म्हणून ते व चा ब करतात. ( वाई या गावाचे नाव बाई असे उच्चारतात) रामाचे वालीशी काहीच वैर नव्हते. वालीने काहीच अपराध केला नव्हता. तरिही रामाने त्याने लपून छपून वालीला मारले. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

In reply to by Manoj Katwe

वालीला वरदान वगैरे काही न्हवते. वालीचा परम मित्र होता देवराज इंद्र. ह्या इंद्राचा वालीवर फार जीव, त्यामुळे त्याने वालीला एक कंठा भेट दिला होता. जो कोणी हा कंठा धारण करुन युद्धात उतरेल त्याच्या शत्रुचे बळ ह्या कंठ्यासमोर येताच निम्मे होत असे. (ते वालीला मिळत नसे) ह्याच प्रकारे कंठ्याच्या आशिर्वादाने वालीने रावणाला देखील पराभूत केले होते. बाकी वाली हत्येविषयी मी मिपावर इथे लिहिलेले होतेच. नाना लेखन अप्रतिम. तुझ्या सुंदर आणि कसदार लेखानाची मेजवानी पुन्हा चालु झालेली बघुन आनंद झाला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

शिल्पा ब 20/07/2010 - 00:50
छान लिहिलंय...बाकि पेनाशी सहमत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

Manoj Katwe 20/07/2010 - 07:44
रविवार सकाळची ९-९:३० ची वेळ, आमच्या दोघांना बाहेर फिरायला जायचे होते. माझे आवरून तयार होते, पण सौ. चे काय आवरायचे संपेना. जणू काही संपुर्ण दिवस आरश्यासमोरच घालवायचा आहे जणू , अर्धा तासानंतर माझा धीर संपला, मी त्या आरश्याकडे बघून म्हणालो कि ह्या आरश्याचा शोध कोणी आणि का लावला काय माहित, नसता लावला तर बरे झाले असते. सौ : आरशाचा शोध लागण्या अगोदर सुद्धा बायका पाण्यात पाहून मेकअप करायच्या (माझ्या अ/ज्ञानात थोडी भर) मी : नाहीतरी बायका सदानकदा सर्वांनाच पाण्यात पाहत असतात.त्यात काय नवल. (झालं......... टणत्कार सुरु) सौ : £$%£*((£*&%&$££$£"!£^%*&^*(&()(%^$^&$ लाज नाही वाटत "%$£%$£%$£^%$&%^(&)(&*)*&)&] मीच मूर्ख, तुमच्याशी लग्न केलं. "^^$&^*(%*^£%^"%$"%£$&*%*)^*(%^*£%^"^£*% तुमचे नातेवाईक तेवढे साजूक, मीच वाईट £$^"^£^*%*)&^&*(%*$&£$^"^£*^%(*)(&)^&)*%^($^*$*^$ तुम्हाला कधीतरी काय चांगला बोलता येत का ? ^&$^(*^)&()&()&(&(*)^&%^*$%&£$"%$!"%£"$^"$" £"£$"$£"$"$"$£"$£%$£&$*$%&(^)()^(%*£%&"%!%"&$(^ %"$"£*^%^)^(&%$*£$"%&£*%)^() (रविवारी सकाळ-सकाळी ) त्यानंतर मला जे ऐकू येत होते ते हे खरे टणत्कार --------------------------------------------------------- प्रतिसाद अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 20/07/2010 - 14:09
भारी टणत्कार !!! :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

छोटा डॉन 20/07/2010 - 07:24
छ्या, हा नान्या लै ताकदवान लिहतो बॉ. एक नंबर लेखन, एखाद्या गाजलेल्या नाटकाची संहिता वाटावी इतके ताकदवान आणि लयीत असलेले. असेच अजुन येऊदेत ... ------ ( सुग्रीव ;) )छोटा डॉन

विजुभाऊ 20/07/2010 - 16:13
नान्याला असे खुलासे द्यायला लागावेत अं? "अं " चा उच्चार पुलंच्या अपूर्वाई नन्तर बरेच वर्षानन्तर वाचण्यात आला. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

सहज 19/07/2010 - 14:05
वा! अनवट व अभ्यासपूर्ण लेख वाली गेल्यानंतर किती दिवसांनी सुग्रीवाच्या सैन्यासह राम लंकेच्या दिशेने निघाला?

राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान चौकडी झाली. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

शेखर 19/07/2010 - 15:06
छान कथा .. पण कलीयुगात सुग्रीवाने रामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या...

In reply to by शेखर

आंबोळी 19/07/2010 - 15:24
वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या "फाट्यावर मारले असते " असे म्हणायचय का तुम्हाला? असो. बाकी उडण्यालायक विचार न उडण्यालायकरित्या मांडणार्‍या नान्याचा विजय असो. आंबोळी

शैली छान. बाकी, नाना, आपल्या बोलण्याप्रमाणे तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा. या मालेतील पुढचे लेखन येऊ दे लवकरात लवकर. बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश 19/07/2010 - 20:53
नाना लै भारी रं मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

Pain 19/07/2010 - 22:37
तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला दूरवर झाडीत लपून, दुसर्‍याशी लढत असणार्‍याच्या पाठीवर बाण मारला तर कोणीही मर्त्य माणूस मरेल. हे शूरवीरासारखे नसून भाडोत्री मारेकर्‍यासारखे आहे. स्वतः अमर असतानाही देवाने असा नामर्दपणा का करावा ?

In reply to by श्रावण मोडक

अर्धवटराव 20/07/2010 - 04:34
पण प्रश्न तर जश्याचा तसाच आहे... श्रीरामाने असे का केले ?? (श्रीरामभक्ति इच्छुक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

Manoj Katwe 20/07/2010 - 07:42
माझा ज्ञान ह्या बाबतीत थोड कमी असेल, पण बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल. तेव्हा समोरासमोर बालीला मारणे हे रामाला अशक्यच असेल कारण, राम कितीहि बलवान असला तरी त्याचे अर्धे बळ हे जर का बालीला मिळाले तर बालीच श्रेष्ट ठरणार म्हणून रामाला लपून-छ्पुन त्याला मारावे लागले (असेल).

In reply to by Manoj Katwe

शिल्पा ब 20/07/2010 - 07:51
वर, शाप हे psychological factors अथवा पुराणातली वानगी प्रकार असावेत...कारण कोणी काही म्हंटल्याप्रमाणे होत नसते...आणि दुसर्याचे शारीरिक बळ असे कसे कोणाला मिळणार? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by Manoj Katwe

अर्धवटराव 20/07/2010 - 08:37
मी पण असेच ऐकुन्/वाचुन आहे. आणि हेच कारण असेल तर श्रीरामाला अन्य पर्याय नव्ह्ता. हे शक्ती ट्रांसफर प्रकरण मला अशक्य नाहि वाटत (अंधश्रद्धाळू) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by Manoj Katwe

विजुभाऊ 20/07/2010 - 09:58
बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल. बाली नाही हो वाली.... हिन्दी लोक्काना व म्हणता येत नाही म्हणून ते व चा ब करतात. ( वाई या गावाचे नाव बाई असे उच्चारतात) रामाचे वालीशी काहीच वैर नव्हते. वालीने काहीच अपराध केला नव्हता. तरिही रामाने त्याने लपून छपून वालीला मारले. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

In reply to by Manoj Katwe

वालीला वरदान वगैरे काही न्हवते. वालीचा परम मित्र होता देवराज इंद्र. ह्या इंद्राचा वालीवर फार जीव, त्यामुळे त्याने वालीला एक कंठा भेट दिला होता. जो कोणी हा कंठा धारण करुन युद्धात उतरेल त्याच्या शत्रुचे बळ ह्या कंठ्यासमोर येताच निम्मे होत असे. (ते वालीला मिळत नसे) ह्याच प्रकारे कंठ्याच्या आशिर्वादाने वालीने रावणाला देखील पराभूत केले होते. बाकी वाली हत्येविषयी मी मिपावर इथे लिहिलेले होतेच. नाना लेखन अप्रतिम. तुझ्या सुंदर आणि कसदार लेखानाची मेजवानी पुन्हा चालु झालेली बघुन आनंद झाला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

शिल्पा ब 20/07/2010 - 00:50
छान लिहिलंय...बाकि पेनाशी सहमत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

Manoj Katwe 20/07/2010 - 07:44
रविवार सकाळची ९-९:३० ची वेळ, आमच्या दोघांना बाहेर फिरायला जायचे होते. माझे आवरून तयार होते, पण सौ. चे काय आवरायचे संपेना. जणू काही संपुर्ण दिवस आरश्यासमोरच घालवायचा आहे जणू , अर्धा तासानंतर माझा धीर संपला, मी त्या आरश्याकडे बघून म्हणालो कि ह्या आरश्याचा शोध कोणी आणि का लावला काय माहित, नसता लावला तर बरे झाले असते. सौ : आरशाचा शोध लागण्या अगोदर सुद्धा बायका पाण्यात पाहून मेकअप करायच्या (माझ्या अ/ज्ञानात थोडी भर) मी : नाहीतरी बायका सदानकदा सर्वांनाच पाण्यात पाहत असतात.त्यात काय नवल. (झालं......... टणत्कार सुरु) सौ : £$%£*((£*&%&$££$£"!£^%*&^*(&()(%^$^&$ लाज नाही वाटत "%$£%$£%$£^%$&%^(&)(&*)*&)&] मीच मूर्ख, तुमच्याशी लग्न केलं. "^^$&^*(%*^£%^"%$"%£$&*%*)^*(%^*£%^"^£*% तुमचे नातेवाईक तेवढे साजूक, मीच वाईट £$^"^£^*%*)&^&*(%*$&£$^"^£*^%(*)(&)^&)*%^($^*$*^$ तुम्हाला कधीतरी काय चांगला बोलता येत का ? ^&$^(*^)&()&()&(&(*)^&%^*$%&£$"%$!"%£"$^"$" £"£$"$£"$"$"$£"$£%$£&$*$%&(^)()^(%*£%&"%!%"&$(^ %"$"£*^%^)^(&%$*£$"%&£*%)^() (रविवारी सकाळ-सकाळी ) त्यानंतर मला जे ऐकू येत होते ते हे खरे टणत्कार --------------------------------------------------------- प्रतिसाद अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 20/07/2010 - 14:09
भारी टणत्कार !!! :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

छोटा डॉन 20/07/2010 - 07:24
छ्या, हा नान्या लै ताकदवान लिहतो बॉ. एक नंबर लेखन, एखाद्या गाजलेल्या नाटकाची संहिता वाटावी इतके ताकदवान आणि लयीत असलेले. असेच अजुन येऊदेत ... ------ ( सुग्रीव ;) )छोटा डॉन

विजुभाऊ 20/07/2010 - 16:13
नान्याला असे खुलासे द्यायला लागावेत अं? "अं " चा उच्चार पुलंच्या अपूर्वाई नन्तर बरेच वर्षानन्तर वाचण्यात आला. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे
किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे. पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल?

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

अरुण मनोहर ·

अवलिया 17/07/2010 - 13:26
उत्तम कथा. खरोखर अरुण मनोहर यांच्या कथा बोधप्रद असतात. बोधकथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला आशय. रुपकांचे आणि वापरलेल्या भाषेचे महत्व दुय्यम असते. बोध काय होतो ते महत्वाचे असते. त्यामुळे अशा कथांमधे प्राणी मानवी भाषा बोलतात, मानवी भावभावनांचे प्रदर्शन करतात, त्यांचा प्रत्यय प्रत्यक्ष येणार नाही; पण जे तत्व सांगितले आहे ते मात्र नक्कीच दिसुन येते. बोधकथा सर्वच आपल्या स्वतःच्या जीवनाशी ताडुन पाहुन त्या बरोबर आहेत की चुक आहेत हे आकलन करणे चूक असते. आपले आयुष्य हे अथांग महासागरातील पाण्यातील एका थेंबाएवढे. तेच आणि तेच खरे आहे आणि बोधकथेतुन ते न दिसता इतरच काही दिसत आहे, सबब ती बोधकथा अर्थहिन आहे असा विचार करंटा होय. अरुण मनोहर यांनी अशाच त्यांच्या पोतडीतुन वेगवेगळ्या बोधकथा बाहेर काढुन आधुनिक इसाप बनावे हीच शुभेच्छा !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

अरुण मनोहर 17/07/2010 - 13:36
धन्यवाद अवलियाजी. ह्या बोधकथांमधून मी स्वतःही खूप नवीन शिकलो. त्यासाठी खरं म्हणजे समस्त मिपाकरांना देखील धन्यवाद.

बोध कथा या बोध घेण्यासाठी/देण्यासाठी असतात. आपल्याला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी याचा उपयोग राजकारणात देखील केला जातो. आपल्या भाषणात प्रतिस्पर्ध्याला चिमटे / कुचाळक्या/टोमणे मारण्यासाठी अथवा आपल्या खेळीला अनुकूल असा जनाधार प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. निवडणूकीच्या काळात अनेक पाळलेले विद्वान याचा वापर करतात.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्‍या जंगलात निघून गेला
या ऐवजी एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी सगळ्यांचीच पळापळ झाली. जो तो आपला जीव वाचवुन पळू लागला. पण वणवा एवढा तीव्र होता कि सगळेच जण त्यात जळून खाक झाले. बोध- निसर्गा पुढे सगळेच प्राणी क्षुद्र असतात. मग तो सिंहासारखा राजा असो वा त्याचे नोकरचाकर असोत. आपल्या ताकदीच्या वल्गना कुणी करु नये वरील कथेत हवे तसे बदल करुन बोध बदलता येतात. याच अर्थ बोधकथा या निरोपयोगी आहेत असे मी म्हणत नाही. त्या लोककथा आहेत. व्यवहार चातुर्याचे धडे त्यातुन सोप्या भाषेत देता येतात. पंचतंत्रातल्या अनेक कथा जगातल्या व्यावाहारिक घडामोडींवर भाष्य करत असतात. प्राणी सगळे कथेत बोलतात. त्यांना सगळ्या मानवी भावभावना चिकटवल्या आहेत. बोधकथा या रुपक वा सुचकही असतात. आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटना त्यात प्रतिबिंबित होतात. आता वरील बोधकथेत अरुणरावांणी डिस्क्लेमर टाकले आहे तरी वाचताना नकळत त्या भुमिकेतुनही वाचक आपल्याला हवा तसा अन्वयार्थ लावुन एक फेरफटका मारुन येतो. असुया, ईर्षा,राग,उद्वेग अशा मनस्थितीत त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ आपापल्या पिंडानुसार लावतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अवलिया 17/07/2010 - 13:26
उत्तम कथा. खरोखर अरुण मनोहर यांच्या कथा बोधप्रद असतात. बोधकथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला आशय. रुपकांचे आणि वापरलेल्या भाषेचे महत्व दुय्यम असते. बोध काय होतो ते महत्वाचे असते. त्यामुळे अशा कथांमधे प्राणी मानवी भाषा बोलतात, मानवी भावभावनांचे प्रदर्शन करतात, त्यांचा प्रत्यय प्रत्यक्ष येणार नाही; पण जे तत्व सांगितले आहे ते मात्र नक्कीच दिसुन येते. बोधकथा सर्वच आपल्या स्वतःच्या जीवनाशी ताडुन पाहुन त्या बरोबर आहेत की चुक आहेत हे आकलन करणे चूक असते. आपले आयुष्य हे अथांग महासागरातील पाण्यातील एका थेंबाएवढे. तेच आणि तेच खरे आहे आणि बोधकथेतुन ते न दिसता इतरच काही दिसत आहे, सबब ती बोधकथा अर्थहिन आहे असा विचार करंटा होय. अरुण मनोहर यांनी अशाच त्यांच्या पोतडीतुन वेगवेगळ्या बोधकथा बाहेर काढुन आधुनिक इसाप बनावे हीच शुभेच्छा !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

अरुण मनोहर 17/07/2010 - 13:36
धन्यवाद अवलियाजी. ह्या बोधकथांमधून मी स्वतःही खूप नवीन शिकलो. त्यासाठी खरं म्हणजे समस्त मिपाकरांना देखील धन्यवाद.

बोध कथा या बोध घेण्यासाठी/देण्यासाठी असतात. आपल्याला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी याचा उपयोग राजकारणात देखील केला जातो. आपल्या भाषणात प्रतिस्पर्ध्याला चिमटे / कुचाळक्या/टोमणे मारण्यासाठी अथवा आपल्या खेळीला अनुकूल असा जनाधार प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. निवडणूकीच्या काळात अनेक पाळलेले विद्वान याचा वापर करतात.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्‍या जंगलात निघून गेला
या ऐवजी एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी सगळ्यांचीच पळापळ झाली. जो तो आपला जीव वाचवुन पळू लागला. पण वणवा एवढा तीव्र होता कि सगळेच जण त्यात जळून खाक झाले. बोध- निसर्गा पुढे सगळेच प्राणी क्षुद्र असतात. मग तो सिंहासारखा राजा असो वा त्याचे नोकरचाकर असोत. आपल्या ताकदीच्या वल्गना कुणी करु नये वरील कथेत हवे तसे बदल करुन बोध बदलता येतात. याच अर्थ बोधकथा या निरोपयोगी आहेत असे मी म्हणत नाही. त्या लोककथा आहेत. व्यवहार चातुर्याचे धडे त्यातुन सोप्या भाषेत देता येतात. पंचतंत्रातल्या अनेक कथा जगातल्या व्यावाहारिक घडामोडींवर भाष्य करत असतात. प्राणी सगळे कथेत बोलतात. त्यांना सगळ्या मानवी भावभावना चिकटवल्या आहेत. बोधकथा या रुपक वा सुचकही असतात. आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटना त्यात प्रतिबिंबित होतात. आता वरील बोधकथेत अरुणरावांणी डिस्क्लेमर टाकले आहे तरी वाचताना नकळत त्या भुमिकेतुनही वाचक आपल्याला हवा तसा अन्वयार्थ लावुन एक फेरफटका मारुन येतो. असुया, ईर्षा,राग,उद्वेग अशा मनस्थितीत त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ आपापल्या पिंडानुसार लावतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या. मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले. ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

मराठमोळा ·

प्रभो 16/07/2010 - 01:33
>>मनात आलं तसं लिहित गेलो. कथेत काही चुका असल्यास निदर्शनास आणुन देणे आपल्याला आवडली बॉ कथा.. :)

शिल्पा ब 16/07/2010 - 01:44
सगळी कथा वाचली...भीतीदायक वाटली पण छान लिहिलीये. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by श्रावण मोडक

प्रचेतस 16/07/2010 - 08:44
सुरुवातीला कथा थोडीशी शिरवळकरांच्या 'दुनियादारीच्या' वळणाने गेली. मग मात्र तिने शिरवळकरांच्याच 'किल क्रेझी' चे वळण घेतले. जोशी-अभ्यंकर खून खटला आणि 'माफीचा साक्षीदार' या चित्रपटाचीही आठवण झाली.

सहज 16/07/2010 - 08:59
ममो, जक्कल सुतार चौकडीची आठवण करुन दिलीत. डेंजर.

गणपा 16/07/2010 - 12:12
शेवटच्या भागात कथा गुंडाळल्यासारखी वाटली. श्रामोंशी सहमत. कथेचे नाव विसंगत वाटत. पण कथाबिज भन्नाट आहे. शेवटच्या भागात हे असलं काही वळण घेईल अस वाटल नाही. गुड वन ममो.

नक्की कशावर गोष्ट लिहायची आहे ते आधीपसून ठरले नसावे असे वाटले, त्यामुळे गोष्ट विविध दिशांनी वाहती राहिली.. आणि मोडकांशी सहमत.. "( वेड्यांच्या) इस्पितळाचा कट्टा" असे शीर्षक रोचक झाले असते ;)

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 17/07/2010 - 11:34
मोडक आणि भडकमकरमास्तर ह्यांच्याशी सहमत आहे. शिर्षकाचे मरु द्यात पण पहिल्या २-३ भागानंतर तोल ढासळला, पहिले भाग उत्तम होते. >>नक्की कशावर गोष्ट लिहायची आहे ते आधीपसून ठरले नसावे असे वाटले, त्यामुळे गोष्ट विविध दिशांनी वाहती राहिली.. +१, शक्य आहे. पण गोष्ट वहावत गेली आहे हे नक्की. बाकी शैली उत्तम आहेच, पुलेशु !!! ------ छोटा डॉन

यशोधरा 17/07/2010 - 11:29
ममो, सुरुवात मस्त झाली होती... लिहायची शैली आवडली पण कलाटण्या व धक्का तंत्राचा एकाच वेळी खूप वापर झाला असे वाटले..

In reply to by स्मिता चावरे

मला दुसर्यांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्याप प्राप्त न झाल्यामुळे तुमच्या खरडीला इथेच उत्तर देत आहे. तुमच्या लेखनातील चुका शोधणे असा हेतू नव्हता हो माझा. तुमची लेखनशैली छान आहे. कथेची कल्पनाही चांगली होती. वाचकांची उत्कंठा वाढवण्यात तुम्ही यशस्वी झालात. पुढील लेखन आणखी छान व्हावे, तुमच्या लेखणीत ती ताकद आहे..एवढाच हेतू होता. प्रतिसादाची दखल घेऊन खरड पाठवलीत, बरे वाटले.

प्रभो 16/07/2010 - 01:33
>>मनात आलं तसं लिहित गेलो. कथेत काही चुका असल्यास निदर्शनास आणुन देणे आपल्याला आवडली बॉ कथा.. :)

शिल्पा ब 16/07/2010 - 01:44
सगळी कथा वाचली...भीतीदायक वाटली पण छान लिहिलीये. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by श्रावण मोडक

प्रचेतस 16/07/2010 - 08:44
सुरुवातीला कथा थोडीशी शिरवळकरांच्या 'दुनियादारीच्या' वळणाने गेली. मग मात्र तिने शिरवळकरांच्याच 'किल क्रेझी' चे वळण घेतले. जोशी-अभ्यंकर खून खटला आणि 'माफीचा साक्षीदार' या चित्रपटाचीही आठवण झाली.

सहज 16/07/2010 - 08:59
ममो, जक्कल सुतार चौकडीची आठवण करुन दिलीत. डेंजर.

गणपा 16/07/2010 - 12:12
शेवटच्या भागात कथा गुंडाळल्यासारखी वाटली. श्रामोंशी सहमत. कथेचे नाव विसंगत वाटत. पण कथाबिज भन्नाट आहे. शेवटच्या भागात हे असलं काही वळण घेईल अस वाटल नाही. गुड वन ममो.

नक्की कशावर गोष्ट लिहायची आहे ते आधीपसून ठरले नसावे असे वाटले, त्यामुळे गोष्ट विविध दिशांनी वाहती राहिली.. आणि मोडकांशी सहमत.. "( वेड्यांच्या) इस्पितळाचा कट्टा" असे शीर्षक रोचक झाले असते ;)

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 17/07/2010 - 11:34
मोडक आणि भडकमकरमास्तर ह्यांच्याशी सहमत आहे. शिर्षकाचे मरु द्यात पण पहिल्या २-३ भागानंतर तोल ढासळला, पहिले भाग उत्तम होते. >>नक्की कशावर गोष्ट लिहायची आहे ते आधीपसून ठरले नसावे असे वाटले, त्यामुळे गोष्ट विविध दिशांनी वाहती राहिली.. +१, शक्य आहे. पण गोष्ट वहावत गेली आहे हे नक्की. बाकी शैली उत्तम आहेच, पुलेशु !!! ------ छोटा डॉन

यशोधरा 17/07/2010 - 11:29
ममो, सुरुवात मस्त झाली होती... लिहायची शैली आवडली पण कलाटण्या व धक्का तंत्राचा एकाच वेळी खूप वापर झाला असे वाटले..

In reply to by स्मिता चावरे

मला दुसर्यांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्याप प्राप्त न झाल्यामुळे तुमच्या खरडीला इथेच उत्तर देत आहे. तुमच्या लेखनातील चुका शोधणे असा हेतू नव्हता हो माझा. तुमची लेखनशैली छान आहे. कथेची कल्पनाही चांगली होती. वाचकांची उत्कंठा वाढवण्यात तुम्ही यशस्वी झालात. पुढील लेखन आणखी छान व्हावे, तुमच्या लेखणीत ती ताकद आहे..एवढाच हेतू होता. प्रतिसादाची दखल घेऊन खरड पाठवलीत, बरे वाटले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

कस्टोडियल डेथ -भाग १ (प्रांतांच्या गोष्टी – ३)

आळश्यांचा राजा ·

रेवती 15/07/2010 - 02:20
थरारक वर्णन! भाग वेगवान झालाय. आमचे नातेवाईक आय ए एस ऑफिसर असल्याने त्यांची कामे अशीच सतत तणावाखाली चालू असतात ते आठवले. निवडणूकीच्यावेळी तर फारच ताण असतो. रेवती

In reply to by बहुगुणी

सहज 15/07/2010 - 08:18
आणखी एक लेखक 'must read' च्या यादीत! येऊ द्यात पुढचे लवकर. असेच म्हणतो. रेडक्रॉस ही एक स्वतंत्र जागतीक संस्था आहे हे माहीत आहे पण इथला रेडक्रॉसचा अर्थ काय? पुढचा भाग लवकर येउ दे!

In reply to by प्रभो

छोटा डॉन 16/07/2010 - 06:57
वरच्या सगळ्यांशी सहमत. पुढच्या लिखाणाची वाट पहात आहे, लवकर येऊद्यात ! ------ छोटा डॉन

स्पंदना 15/07/2010 - 08:16
केव्हढा ताण जाणवतो या लोकांवर. मागच्या भागाइतकाच रोचक! मस्ट रीड!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

गणपा 15/07/2010 - 16:11
वाचतोय, आणि जे वाचतोय ते आवडलय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

रेवती 15/07/2010 - 02:20
थरारक वर्णन! भाग वेगवान झालाय. आमचे नातेवाईक आय ए एस ऑफिसर असल्याने त्यांची कामे अशीच सतत तणावाखाली चालू असतात ते आठवले. निवडणूकीच्यावेळी तर फारच ताण असतो. रेवती

In reply to by बहुगुणी

सहज 15/07/2010 - 08:18
आणखी एक लेखक 'must read' च्या यादीत! येऊ द्यात पुढचे लवकर. असेच म्हणतो. रेडक्रॉस ही एक स्वतंत्र जागतीक संस्था आहे हे माहीत आहे पण इथला रेडक्रॉसचा अर्थ काय? पुढचा भाग लवकर येउ दे!

In reply to by प्रभो

छोटा डॉन 16/07/2010 - 06:57
वरच्या सगळ्यांशी सहमत. पुढच्या लिखाणाची वाट पहात आहे, लवकर येऊद्यात ! ------ छोटा डॉन

स्पंदना 15/07/2010 - 08:16
केव्हढा ताण जाणवतो या लोकांवर. मागच्या भागाइतकाच रोचक! मस्ट रीड!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

गणपा 15/07/2010 - 16:11
वाचतोय, आणि जे वाचतोय ते आवडलय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
3

राजयोग

हर्षद आनंदी ·

स्पंदना 15/07/2010 - 08:21
सुरुवात तरी फास्ट वाटते. लवकर लिहा. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना 15/07/2010 - 08:21
सुरुवात तरी फास्ट वाटते. लवकर लिहा. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या.

कॉलेज कट्टा भाग - ५

मराठमोळा ·

Pain 14/07/2010 - 02:04
"मी खुप मनापासुन प्रयत्न करतो गं, पण माझा स्वतःवर ताबा नाहीये. तु जवळ असलीस की मला कशाची गरज वाटत नाही गं, पण पुन्हा त्या दुनियेत गेलं की मी मी रहातच नाही, कुणी दुसराच शेखर असतो तो." =)) =)) =))

स्पंदना 14/07/2010 - 07:52
=(( शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

रंगोजी 14/07/2010 - 13:03
तुम्ही तर गुगली टाकली की राव.. त्रिफळाचीत झालो. पुढचा भाग लवकर टाका!! -रंगोजी

प्रभो 14/07/2010 - 18:50
काय रे ममो, कुलकर्ण्यांच्या विशल्याची ट्युशन लावलीस काय??? जबरा कलाटणी...

Pain 14/07/2010 - 02:04
"मी खुप मनापासुन प्रयत्न करतो गं, पण माझा स्वतःवर ताबा नाहीये. तु जवळ असलीस की मला कशाची गरज वाटत नाही गं, पण पुन्हा त्या दुनियेत गेलं की मी मी रहातच नाही, कुणी दुसराच शेखर असतो तो." =)) =)) =))

स्पंदना 14/07/2010 - 07:52
=(( शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

रंगोजी 14/07/2010 - 13:03
तुम्ही तर गुगली टाकली की राव.. त्रिफळाचीत झालो. पुढचा भाग लवकर टाका!! -रंगोजी

प्रभो 14/07/2010 - 18:50
काय रे ममो, कुलकर्ण्यांच्या विशल्याची ट्युशन लावलीस काय??? जबरा कलाटणी...
3

फिताधारी कुत्री

अरुण मनोहर ·

मुक्तसुनीत 12/07/2010 - 09:27
कथा रोचक आहे. विशेषतः कुत्र्यांचे प्रतीक. ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल. पण असो. रूपके वापरतानाची काळजी घेतली नाही तर ती अंगावर शेकू शकतात असेही एक तात्पर्य यातून काढता येईलच. मला वाटते अशा स्वरूपाची सुंदर सुंदर प्रतिके वापरून कथानके लिहिण्याकरता एक विशिष्ट ब्लॉग राखीव आहे. लवकरच ही कथा तिथे येईलच. तिथेच ती जास्त चांगली शोभून दिसेल असेही वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

श्रावण मोडक 13/07/2010 - 11:02
ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल.
हाहाहाहा... ऑर्वेलला फक्त कम्युनिझ्मच अपेक्षीत होता असं नाही हेच खरं मास्तर.

कथा आवडली. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by अवलिया

मितभाषी 13/07/2010 - 14:07
असेच म्हणतो. अवांतर : गळयात फिती आहेत म्हणुन बरे नाहीतर आपापर्यंत मुन्सिपाल्टीवाल्यांनी उचलुन नेले नसते का??? :D

मुक्तसुनीत 12/07/2010 - 09:27
कथा रोचक आहे. विशेषतः कुत्र्यांचे प्रतीक. ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल. पण असो. रूपके वापरतानाची काळजी घेतली नाही तर ती अंगावर शेकू शकतात असेही एक तात्पर्य यातून काढता येईलच. मला वाटते अशा स्वरूपाची सुंदर सुंदर प्रतिके वापरून कथानके लिहिण्याकरता एक विशिष्ट ब्लॉग राखीव आहे. लवकरच ही कथा तिथे येईलच. तिथेच ती जास्त चांगली शोभून दिसेल असेही वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

श्रावण मोडक 13/07/2010 - 11:02
ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल.
हाहाहाहा... ऑर्वेलला फक्त कम्युनिझ्मच अपेक्षीत होता असं नाही हेच खरं मास्तर.

कथा आवडली. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by अवलिया

मितभाषी 13/07/2010 - 14:07
असेच म्हणतो. अवांतर : गळयात फिती आहेत म्हणुन बरे नाहीतर आपापर्यंत मुन्सिपाल्टीवाल्यांनी उचलुन नेले नसते का??? :D
फिताधारी कुत्री एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची.

कॉलेज कट्टा भाग - ४

मराठमोळा ·

रामदास 10/07/2010 - 20:20
प्रवास सुखरुप पार पडलेला आहे. पुढे काय ? शिग्रेटीसाठी पोरीला फसवलंस तर वाचनमात्र करून टाकीन.

गणपा 11/07/2010 - 06:18
>>पण हे किती दिवस चालणार होतं. निसर्गाचे काही अलिखित नियम असतातच ना. कलाटणी देणार हा नक्की पुढच्या भागात.... छान लिहिलयस. हा भाग बराच पटकन टाकलास आणि मोठाही. धन्स. हाच वेग ठेव.

रामदास 10/07/2010 - 20:20
प्रवास सुखरुप पार पडलेला आहे. पुढे काय ? शिग्रेटीसाठी पोरीला फसवलंस तर वाचनमात्र करून टाकीन.

गणपा 11/07/2010 - 06:18
>>पण हे किती दिवस चालणार होतं. निसर्गाचे काही अलिखित नियम असतातच ना. कलाटणी देणार हा नक्की पुढच्या भागात.... छान लिहिलयस. हा भाग बराच पटकन टाकलास आणि मोठाही. धन्स. हाच वेग ठेव.
3