"काय करु नये" हे सांगण्यापेक्षा "का करु नये" हे सांगणे का महत्वाचे असते हे अशा वर्तनबदला वरुन कळते.
माणसाची सैतानिक छटा संस्कारांच्या माध्यमातून दाबली जाते- ती उसळी मारत असते- प्रशिक्षित मनच त्या उसळीला काबूत ठेवू शकते. - त्यावेळेस मनाला "का" चे उत्तर द्यायला लागते. ते त्याला पटतेही पण वळत नसते- त्यासाठी मनोनिग्रहा ची गरज असते- मनोनिग्रह ध्येयातून येतो- त्यासाठी आयुष्यात आपल्याला काय घडवायचे आहे त्या ध्येयांना ठरवावे लागते.
(तरीही सैतानिक छटा कायमची उसळी मारणे थांबवणे कोणालाही शक्य होत असेल असे वाटत नाही). मग त्यातून जे हाती लागतं त्याला भोग म्हणतात- कारण जे हाती लागतं त्याचा परिणाम परिस्थितीनुसार बदलतो.
प्रतिक्रिया
"काय करु
जमतंय...
बहुतेक
आवडले.
ह्या