१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत.
फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली.
छान धागा....
मी फुलबाज्या आणि भुईनळा की
In reply to मी फुलबाज्या आणि भुईनळा की by रेवती
अगगगग!
In reply to अगगगग! by पैसा
हा हा हा. हो मीही तेच करणार
दिवाळी म्हटले की आवाजाचे
आमची दिवाळी!!
In reply to आमची दिवाळी!! by अनन्न्या
मस्त आठवणी!
In reply to आमची दिवाळी!! by अनन्न्या
आहा! काय वर्णन आहे.
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी