मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

chittmanthan.OOO ·

चौकस२१२ 05/05/2020 - 10:24
दारू निर्यात .. आहों कोणाला पडलेली दिसत नाहीये जगातील सर्वाधिक खप असलेल्यापकी एक रम म्हणजे ओल्ड मन्क.. पण ती सुद्धा आपल्या एअरपोर्ट "एक्सिट ड्युटी फ्री" ला तरी मिळावी.. जेणेकरून भारताची आठवण म्हणून लोक नेतील पण तेवढे पण नाही मारे "अमृत" हि सर्वात जागतिक भारि व्हिस्की आशय बढाया मारतो पण तिची एकूण विक्री किती? ओल्ड मन्क ला स्वदेशी म्हणून मार्केटिंग करता येईल पण नाही... टिपत देशातील कॅप्टन मॉर्गन जगात तर मिळतेच पण भारतात आली पण ओल्ड मन्क बाहेर पोचली नाही.. याशिवाय जरा ब्रॅण्डिंग करून फेणी निर्यात करता येते .. पण यासाठी लागणारे प्रयत्न, आणि पैसे खर्च कार्याला नकोत दारू सोडा.. अशो छोटा श्री लंका आपलं डिल्मा जगभर पोचवतो पण भारतीय चहा स्वतःचं नावाखाली नाही? मिळतो भारतांबेहर पण ते फक्त भारतीय किराणा मालाचं दुकानात...

मीधृवतारा 05/05/2020 - 17:34
खूप कर गोळा होत असला तरी या परिस्थितीमध्ये दारूची दुकाने उघडणे धोकादायक आहे. कमी आर्थिक प्राप्ती होत असताना दारूवर पैसे खर्च होण्याचा धोका आहे.

In reply to by chittmanthan.OOO

काही जनता तर कालपासून मद्यसेवकांच्या नावाने बोटं मोडून हा मद्यसेवकांचा परिवार किती अधाशी, किती हावरट, आणि किती व्यसनी आहेत यावर बोल्ड अक्षरं करुन काथ्याकूट करतांना दिसला. मी काही भलामन करीत नाही आणि तो काही कौतुकाचा विषय नाही. मद्य सेवनाचे दुष्परिणाम वगैरे हे अखंड सप्ताह आयोजित करुन बोलण्याचा विषय आहेच त्यात काही वाद नाही. असं असलं तरी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. सरकारला हे काय माहिती नसणार का, किती गोंधळ होईल, किती संसर्ग होऊ शकतो, किती काळजी घ्यावी लागेल. हे सर्व माहिती असून सरकार जेव्हा असा धोका उचलते तेव्हा लक्षात येते की सर्व सोंगे करता येतात पैशाचे सोंग करता येतनाही. काही बातम्यांमधून असेल दिसले की सरकारला २१०० कोटींचा महसूल मे अखेर मद्यविक्रीतून अपेक्षित आहे. कोणत्याच काळात मंदी नसणाया-या मद्यांच्या कंपन्यांचे शेअर तेजीत दिसले. एकूणच कोरोनाच्या आजारापेक्षा मद्यसेवनाने जी काही हानी होईल ते होऊ द्या परंतु मद्यविक्रीतून महसूल मिळाला पाहिजे हा स्पष्ट हेतू त्यात आहेच. बदनामी मद्यपींची होईल सरकारची नाही, त्यामुळे अर्थशास्त्राच्या गणिताबद्दल अजून काही माहिती असेल तर ती वाचण्यास उत्सुक आहेच. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 06/05/2020 - 04:25
जगात सगळीच सरकार दोन अघड्यवर लढत आहेत १ ) विषाणू आणि २) आर्थिक संकट त्यामुळे काही निर्णय विचित्र वाटणारच ... आपण सरकारचं जागी असतो तर आपल्याला हे निर्णय घेणे किती अवघड गेले असते याचा सर्वांनी विचार करावा आणि त्यात आगीत तेल म्हणजे ज्या समाजात दारू म्हणलं कि दोन टोकाच्याच भूमिका असतात तिथे हा वाद झाला तर काय नवल..

गणेशा 06/05/2020 - 11:01
बरोबर लिहिले आहे.. सरकार च्या तिजोरीचा खडखडाट पाहता हे करावेच लागणार होते.. तरी हि अन्य बाबी test आणि इतर लिहायला घ्याव्यात असे वाटायला लागले आहे.. शनिवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो..

चौकस२१२ 07/05/2020 - 08:33
जगभर आता "निर्बंधी मागे घ्या " यावर सरकार ला काम करावे लागतंय त्यात मगकोणी अति शहाणे कुठे "घरबंदी म्हणजे कम्युनिस्ट पणा" इत्यादी तारे तोडत आहेत तर कुठे "दारूच्या दुकानांनाच का उघडू दिली" यावर वाद... दारू च्या दुकानपुरते बोलायचे तर तेथील वर्दळ कशी असेल यावर हे अवलंबून असले पाहिजे... अनेक देशात भली मोठीही दुकाने असतात आणि तशी वर्दळ कमी असते तिथे माणसात अंतर राहू शकते.. इअर ठिकाण अवघड महसूल आणि सामाजिक स्वास्थ्य यातील हे वैचारिक युद्ध आहे म्हणजे परत अति उजवे आणि अति डावे! अशावेळी परत "जबाबदार भांडवलशही+ समाजवाद " हि लांब पाल्यासाठी चांगले यावरील विश्वास वाढला ( ऑस्ट्रेलिया कॅनडा इत्यादी )

देवळाच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. यात्रा-उत्सव आहेतच.  आज एक मित्र म्हणाला ते पटलं, फूकट काही असलं तर लोकांची झुंबड उडतच असते, इथे तर पैसा मार्केट मधे येतोय. हे पैसे खर्च करणारे कोण आहेत ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असेच असतील.  सध्याही बॅंकेत पैसे काढायला लोकांनी गर्दी केलीच  परश्न गर्दीपेक्षा संसर्गजन्य रुग्णाशी संपर्क आला तर त्या भीतीचा असला पाहिजे आणि यापूढे ही भिती नेहमीच आपल्याला बाळगावी लागणार आहे.

मला तर या मद्यसेवकांबद्दल आता सहानुभूती वाटायला लागली आहे, असे अडलेले नडलेले मद्यसेवक थेट गाडीत बसवून दुकानापर्यंत न्यावे, जिथे कुठून बसलेले असतील, अडखळत असतील तर गाडीत घरापर्यंत सोडून यावे... असेही वाटू लागले आहे.(अटीलागू)   (ह.घ्या)


धाग्याला पीन करुन वर ठेवा रे....!


⋆ता.क. मद्यसेवन आरोग्यास अपायकारक आहे. सदरील प्रतिसादामुळे कोणास प्रोत्साहन अथवा इच्छा झाल्यास व अपायझाल्यास त्यास प्रतिसादकरता जवाबदार असणार नाही.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२ 07/05/2020 - 14:42
दर्ग्यात / मशिदीत चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. उरूस, हाज यात्रा आहेतच. " सर्वधर्मसमभाव "

शेखरमोघे 07/05/2020 - 18:55
छान लिहिले आहे. "नैतिक - अनैतिक" तसेच सरकारच्या आर्थिक परिस्थितीकरता चान्गले पण लोकाना हानीकारक यात इतर बर्‍याच बाबी समविष्ट होऊ शकतील - जसे धूम्रपान, जुगार मटका, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इ. इ. काही युरोपिअन देश अमली पदार्थ वापरणार्‍या लोकाना, त्याना दूषित सुया पुन्हा वापरल्याने HIVची बाधा होऊ नये म्हणून मोफत नव्या सुया पुरवतात. त्यामध्ये अशा सरकारचा काहीतरी cost benefit analysis असेलच.

मद्यसेवकांच्या गर्दीमुळे फिजीकल डिस्टेंचा बोजवारा उडाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने होम डिलीव्हीरीची व्यवस्था करावी असे राज्यांना आदेश दिल्याची बातमी वाचनात आली. सरकारच्या आदेशात मद्यविक्रेत्यांना विक्रीच्या बाबतीत स्पष्टता दिसत नसल्यामुळे याचिका आलेली दिसते. एकूणच भविष्यातही अशी व्यवस्था व्हायला पाहिजे, मी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या भूमीकेशी सहमत आहे, फार गर्दी केली पहिल्या दिवशी लोकांनी. तशाही, आता गर्दीच्या बातम्या फार दिसत नाहीत . मद्यसेवकांनी नियमांचं मनावर घेतलेले दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. नियम पाळले पाहिजेत. बातमी संदर्भ. -दिलीप बिरुटे

अखेर मद्यसेवकांनीच सांभाळली अर्थव्यवस्था. दोन दिवसात ५० कोटींची उलाढाल.काळजी घ्या रे बाबांनो.तब्यतीला जपा. देश आपल्या भरवशावर हळूहळू का होईना समर्थपणे वाटचाल करीत आहे. पॅकेज वगैरे सर्व अंधश्रद्धाच वाटत आहे. ''रसत्यात दिसला कुठे हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा तर त्याच्या पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणा'' संदर्भ :बातमी. -दिलीप बिरुटे

दारू दूकान सुरू करण्यामागे फक्त अर्थिक कारण म्हणजे सरकारी महसूल असेल असे वाटत नाही. तसेही अनेक व्यवसाय, कारखाने बंद असताना हजारो कोटींचा कर/ महसूल बुडत असताना एकट्या दारुने कितीसा महसूल मिळणार ? सरकारचे अर्थिक नुकसान तर खूप झाले आहे. पण मला वाटते सरकार आता लवकरच नोटा छापणार (म्हणजे आरबीआयला छापायला लावणार). मी काही अर्थतज्ञ नाही पण कमालीच्या अर्थिक संकटात हा शेवटचा उपाय असू शकतो असे मला वाटते. माझे विचार चुकीचेही असू शकतील, तज्ञांनी मत व्यक्त करावे ही विनंती. दारु दुकान चालू करण्यापाठीमागे दुसरे काही कारण्/दबाव असू शकेल. दारु दुकानांकरिता दुकानदार वर्षाकाठी मोठी फी भरतो का ? तसे असल्यास त्याचे होणारे नुकसान यामुळे दारु दुकानदारांकडून दबाव असू शकतो का ?

शेर भाई 21/05/2020 - 17:42
बरेच दिवस मासे न मिळाल्याने मद्य न वाचता सुरुवातीला मस्त्य वाचले. पण तळटीप वाचून खुलासा झाला

शेर भाई 21/05/2020 - 17:43
तळटीप वाचून थोडी मौज वाटली. आजकाल सिरीयलमध्ये कौटुंबिक हिंसाचार दाखवतात आणि वर तळटीप टाकतात “आम्ही याचे समर्थन करत नाही.” दारूकाम sorry मद्यपान दाखवतात, आणि तळटीप टाकतात “मद्यपान आरोग्यास अपायकारक आहे, सबब आम्ही याचे समर्थन करत नाही.” अप्रत्यक्षपणे एखाद्या गोष्टीचे समर्थन करायचे आणि त्याच वेळी आपण स्वत: नामानिराळे राहायचे, मस्तच प्रकरण आहे. एखादी गोष्ट पांढरीच किंवा काळीच असते अस शिकविलेल्या OLD School वाल्यांसाठी हे Grey – Matter पचताना थोडा वेळ लागेल, पण पचेल हळूहळू. तळटीप: - जे आकडे तज्ञ “भारतीय दारूचे जागतिकीकरण आणि त्याने भारतीय अर्थकारणाचा होऊ घातलेला विकार विकास” अभ्यासू इच्छितात त्यांनी आपल्या संशोधनात Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप (पाण्याचा नव्हे) यांच्या विक्रीची आकडेमोडपण विचारात घ्यावी. कारण बहुतेक ठिकाणी धुम्रवलयांकित मद्यसेवन पहिले जाते.

In reply to by शेर भाई

काका, सध्या सरकारला जो अबकारी कराचा नगदी अड्डा सापडला आहे त्यावरच चर्चा सुरु आहे. बाकी, आपल्याकडे जर Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप यांच्या विक्रीतुन जो काही कर मिळतो त्याचा विदा असेल तर तोही घेऊन या आपण त्याचीही चर्चा करू. आपल्या मिपावर सर्व प्रकारचा काथ्या कुटुन मिळतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेर भाई 21/05/2020 - 21:53
माझा प्रतिसाद “तळटीप” संबधी होता. पण “तळटीप” न टिपता नको ते टिपलय अस वाटत. बाकी चर्चा कशावर चालू आहे ते समझलच होत, तरीही पुनःप्रत्यायासाठी धन्यवाद . आपण मस्त्यप्रेम vs or = मद्यप्रेम miss केलत तळटीप: - काका, दादा किंवा आजोबा ठरविण्याचा Thumb rule काय आहे??

सुबोध खरे 21/05/2020 - 19:14
दारूची दुकाने बंद असली तरी अनधिकृत विक्री चालूच होती. यात सरकारचा महसूल बुडतो अबकारी खात्याचे रोजे चालू होतात दारूच्या दुकानदारांनी टेबलाखालून दिलेले पैसे त्यांना वसूल करून घ्यायचे होते इ अनेक कारणे आहेत हुच्चभ्रू लोकांच्या घरचा साठा संपला होता. तणावमुक्ती साठी दुसरा उपाय सुचत नव्हता यात भर म्हणजे हातभट्टी किंवा सॅनिटायझर पिणे हे प्रकार चालू होते. ते पिऊन जर विषबाधा झाली असती तर सरकारचे नाक कापले गेले असते म्हणून सरकारने दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली

शा वि कु 02/07/2020 - 18:17
दारूचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत, पण दारूची दुकाने बंद ठेवणे हे व्यसनाधीन व्यक्तींसाठी फार क्लेशदायक ठरते. त्यामुळे असे अचानक दुकान बंद केल्यावरती त्रास सहन करावा लागू शकतो. आणि दारूची वाढीव किंमत आणि दारूचा कमी खप असे कोरिलेशन खरच असते काय ? यावर काही विदा असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

चौकस२१२ 05/05/2020 - 10:24
दारू निर्यात .. आहों कोणाला पडलेली दिसत नाहीये जगातील सर्वाधिक खप असलेल्यापकी एक रम म्हणजे ओल्ड मन्क.. पण ती सुद्धा आपल्या एअरपोर्ट "एक्सिट ड्युटी फ्री" ला तरी मिळावी.. जेणेकरून भारताची आठवण म्हणून लोक नेतील पण तेवढे पण नाही मारे "अमृत" हि सर्वात जागतिक भारि व्हिस्की आशय बढाया मारतो पण तिची एकूण विक्री किती? ओल्ड मन्क ला स्वदेशी म्हणून मार्केटिंग करता येईल पण नाही... टिपत देशातील कॅप्टन मॉर्गन जगात तर मिळतेच पण भारतात आली पण ओल्ड मन्क बाहेर पोचली नाही.. याशिवाय जरा ब्रॅण्डिंग करून फेणी निर्यात करता येते .. पण यासाठी लागणारे प्रयत्न, आणि पैसे खर्च कार्याला नकोत दारू सोडा.. अशो छोटा श्री लंका आपलं डिल्मा जगभर पोचवतो पण भारतीय चहा स्वतःचं नावाखाली नाही? मिळतो भारतांबेहर पण ते फक्त भारतीय किराणा मालाचं दुकानात...

मीधृवतारा 05/05/2020 - 17:34
खूप कर गोळा होत असला तरी या परिस्थितीमध्ये दारूची दुकाने उघडणे धोकादायक आहे. कमी आर्थिक प्राप्ती होत असताना दारूवर पैसे खर्च होण्याचा धोका आहे.

In reply to by chittmanthan.OOO

काही जनता तर कालपासून मद्यसेवकांच्या नावाने बोटं मोडून हा मद्यसेवकांचा परिवार किती अधाशी, किती हावरट, आणि किती व्यसनी आहेत यावर बोल्ड अक्षरं करुन काथ्याकूट करतांना दिसला. मी काही भलामन करीत नाही आणि तो काही कौतुकाचा विषय नाही. मद्य सेवनाचे दुष्परिणाम वगैरे हे अखंड सप्ताह आयोजित करुन बोलण्याचा विषय आहेच त्यात काही वाद नाही. असं असलं तरी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. सरकारला हे काय माहिती नसणार का, किती गोंधळ होईल, किती संसर्ग होऊ शकतो, किती काळजी घ्यावी लागेल. हे सर्व माहिती असून सरकार जेव्हा असा धोका उचलते तेव्हा लक्षात येते की सर्व सोंगे करता येतात पैशाचे सोंग करता येतनाही. काही बातम्यांमधून असेल दिसले की सरकारला २१०० कोटींचा महसूल मे अखेर मद्यविक्रीतून अपेक्षित आहे. कोणत्याच काळात मंदी नसणाया-या मद्यांच्या कंपन्यांचे शेअर तेजीत दिसले. एकूणच कोरोनाच्या आजारापेक्षा मद्यसेवनाने जी काही हानी होईल ते होऊ द्या परंतु मद्यविक्रीतून महसूल मिळाला पाहिजे हा स्पष्ट हेतू त्यात आहेच. बदनामी मद्यपींची होईल सरकारची नाही, त्यामुळे अर्थशास्त्राच्या गणिताबद्दल अजून काही माहिती असेल तर ती वाचण्यास उत्सुक आहेच. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 06/05/2020 - 04:25
जगात सगळीच सरकार दोन अघड्यवर लढत आहेत १ ) विषाणू आणि २) आर्थिक संकट त्यामुळे काही निर्णय विचित्र वाटणारच ... आपण सरकारचं जागी असतो तर आपल्याला हे निर्णय घेणे किती अवघड गेले असते याचा सर्वांनी विचार करावा आणि त्यात आगीत तेल म्हणजे ज्या समाजात दारू म्हणलं कि दोन टोकाच्याच भूमिका असतात तिथे हा वाद झाला तर काय नवल..

गणेशा 06/05/2020 - 11:01
बरोबर लिहिले आहे.. सरकार च्या तिजोरीचा खडखडाट पाहता हे करावेच लागणार होते.. तरी हि अन्य बाबी test आणि इतर लिहायला घ्याव्यात असे वाटायला लागले आहे.. शनिवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो..

चौकस२१२ 07/05/2020 - 08:33
जगभर आता "निर्बंधी मागे घ्या " यावर सरकार ला काम करावे लागतंय त्यात मगकोणी अति शहाणे कुठे "घरबंदी म्हणजे कम्युनिस्ट पणा" इत्यादी तारे तोडत आहेत तर कुठे "दारूच्या दुकानांनाच का उघडू दिली" यावर वाद... दारू च्या दुकानपुरते बोलायचे तर तेथील वर्दळ कशी असेल यावर हे अवलंबून असले पाहिजे... अनेक देशात भली मोठीही दुकाने असतात आणि तशी वर्दळ कमी असते तिथे माणसात अंतर राहू शकते.. इअर ठिकाण अवघड महसूल आणि सामाजिक स्वास्थ्य यातील हे वैचारिक युद्ध आहे म्हणजे परत अति उजवे आणि अति डावे! अशावेळी परत "जबाबदार भांडवलशही+ समाजवाद " हि लांब पाल्यासाठी चांगले यावरील विश्वास वाढला ( ऑस्ट्रेलिया कॅनडा इत्यादी )

देवळाच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. यात्रा-उत्सव आहेतच.  आज एक मित्र म्हणाला ते पटलं, फूकट काही असलं तर लोकांची झुंबड उडतच असते, इथे तर पैसा मार्केट मधे येतोय. हे पैसे खर्च करणारे कोण आहेत ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असेच असतील.  सध्याही बॅंकेत पैसे काढायला लोकांनी गर्दी केलीच  परश्न गर्दीपेक्षा संसर्गजन्य रुग्णाशी संपर्क आला तर त्या भीतीचा असला पाहिजे आणि यापूढे ही भिती नेहमीच आपल्याला बाळगावी लागणार आहे.

मला तर या मद्यसेवकांबद्दल आता सहानुभूती वाटायला लागली आहे, असे अडलेले नडलेले मद्यसेवक थेट गाडीत बसवून दुकानापर्यंत न्यावे, जिथे कुठून बसलेले असतील, अडखळत असतील तर गाडीत घरापर्यंत सोडून यावे... असेही वाटू लागले आहे.(अटीलागू)   (ह.घ्या)


धाग्याला पीन करुन वर ठेवा रे....!


⋆ता.क. मद्यसेवन आरोग्यास अपायकारक आहे. सदरील प्रतिसादामुळे कोणास प्रोत्साहन अथवा इच्छा झाल्यास व अपायझाल्यास त्यास प्रतिसादकरता जवाबदार असणार नाही.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२ 07/05/2020 - 14:42
दर्ग्यात / मशिदीत चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. उरूस, हाज यात्रा आहेतच. " सर्वधर्मसमभाव "

शेखरमोघे 07/05/2020 - 18:55
छान लिहिले आहे. "नैतिक - अनैतिक" तसेच सरकारच्या आर्थिक परिस्थितीकरता चान्गले पण लोकाना हानीकारक यात इतर बर्‍याच बाबी समविष्ट होऊ शकतील - जसे धूम्रपान, जुगार मटका, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इ. इ. काही युरोपिअन देश अमली पदार्थ वापरणार्‍या लोकाना, त्याना दूषित सुया पुन्हा वापरल्याने HIVची बाधा होऊ नये म्हणून मोफत नव्या सुया पुरवतात. त्यामध्ये अशा सरकारचा काहीतरी cost benefit analysis असेलच.

मद्यसेवकांच्या गर्दीमुळे फिजीकल डिस्टेंचा बोजवारा उडाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने होम डिलीव्हीरीची व्यवस्था करावी असे राज्यांना आदेश दिल्याची बातमी वाचनात आली. सरकारच्या आदेशात मद्यविक्रेत्यांना विक्रीच्या बाबतीत स्पष्टता दिसत नसल्यामुळे याचिका आलेली दिसते. एकूणच भविष्यातही अशी व्यवस्था व्हायला पाहिजे, मी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या भूमीकेशी सहमत आहे, फार गर्दी केली पहिल्या दिवशी लोकांनी. तशाही, आता गर्दीच्या बातम्या फार दिसत नाहीत . मद्यसेवकांनी नियमांचं मनावर घेतलेले दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. नियम पाळले पाहिजेत. बातमी संदर्भ. -दिलीप बिरुटे

अखेर मद्यसेवकांनीच सांभाळली अर्थव्यवस्था. दोन दिवसात ५० कोटींची उलाढाल.काळजी घ्या रे बाबांनो.तब्यतीला जपा. देश आपल्या भरवशावर हळूहळू का होईना समर्थपणे वाटचाल करीत आहे. पॅकेज वगैरे सर्व अंधश्रद्धाच वाटत आहे. ''रसत्यात दिसला कुठे हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा तर त्याच्या पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणा'' संदर्भ :बातमी. -दिलीप बिरुटे

दारू दूकान सुरू करण्यामागे फक्त अर्थिक कारण म्हणजे सरकारी महसूल असेल असे वाटत नाही. तसेही अनेक व्यवसाय, कारखाने बंद असताना हजारो कोटींचा कर/ महसूल बुडत असताना एकट्या दारुने कितीसा महसूल मिळणार ? सरकारचे अर्थिक नुकसान तर खूप झाले आहे. पण मला वाटते सरकार आता लवकरच नोटा छापणार (म्हणजे आरबीआयला छापायला लावणार). मी काही अर्थतज्ञ नाही पण कमालीच्या अर्थिक संकटात हा शेवटचा उपाय असू शकतो असे मला वाटते. माझे विचार चुकीचेही असू शकतील, तज्ञांनी मत व्यक्त करावे ही विनंती. दारु दुकान चालू करण्यापाठीमागे दुसरे काही कारण्/दबाव असू शकेल. दारु दुकानांकरिता दुकानदार वर्षाकाठी मोठी फी भरतो का ? तसे असल्यास त्याचे होणारे नुकसान यामुळे दारु दुकानदारांकडून दबाव असू शकतो का ?

शेर भाई 21/05/2020 - 17:42
बरेच दिवस मासे न मिळाल्याने मद्य न वाचता सुरुवातीला मस्त्य वाचले. पण तळटीप वाचून खुलासा झाला

शेर भाई 21/05/2020 - 17:43
तळटीप वाचून थोडी मौज वाटली. आजकाल सिरीयलमध्ये कौटुंबिक हिंसाचार दाखवतात आणि वर तळटीप टाकतात “आम्ही याचे समर्थन करत नाही.” दारूकाम sorry मद्यपान दाखवतात, आणि तळटीप टाकतात “मद्यपान आरोग्यास अपायकारक आहे, सबब आम्ही याचे समर्थन करत नाही.” अप्रत्यक्षपणे एखाद्या गोष्टीचे समर्थन करायचे आणि त्याच वेळी आपण स्वत: नामानिराळे राहायचे, मस्तच प्रकरण आहे. एखादी गोष्ट पांढरीच किंवा काळीच असते अस शिकविलेल्या OLD School वाल्यांसाठी हे Grey – Matter पचताना थोडा वेळ लागेल, पण पचेल हळूहळू. तळटीप: - जे आकडे तज्ञ “भारतीय दारूचे जागतिकीकरण आणि त्याने भारतीय अर्थकारणाचा होऊ घातलेला विकार विकास” अभ्यासू इच्छितात त्यांनी आपल्या संशोधनात Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप (पाण्याचा नव्हे) यांच्या विक्रीची आकडेमोडपण विचारात घ्यावी. कारण बहुतेक ठिकाणी धुम्रवलयांकित मद्यसेवन पहिले जाते.

In reply to by शेर भाई

काका, सध्या सरकारला जो अबकारी कराचा नगदी अड्डा सापडला आहे त्यावरच चर्चा सुरु आहे. बाकी, आपल्याकडे जर Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप यांच्या विक्रीतुन जो काही कर मिळतो त्याचा विदा असेल तर तोही घेऊन या आपण त्याचीही चर्चा करू. आपल्या मिपावर सर्व प्रकारचा काथ्या कुटुन मिळतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेर भाई 21/05/2020 - 21:53
माझा प्रतिसाद “तळटीप” संबधी होता. पण “तळटीप” न टिपता नको ते टिपलय अस वाटत. बाकी चर्चा कशावर चालू आहे ते समझलच होत, तरीही पुनःप्रत्यायासाठी धन्यवाद . आपण मस्त्यप्रेम vs or = मद्यप्रेम miss केलत तळटीप: - काका, दादा किंवा आजोबा ठरविण्याचा Thumb rule काय आहे??

सुबोध खरे 21/05/2020 - 19:14
दारूची दुकाने बंद असली तरी अनधिकृत विक्री चालूच होती. यात सरकारचा महसूल बुडतो अबकारी खात्याचे रोजे चालू होतात दारूच्या दुकानदारांनी टेबलाखालून दिलेले पैसे त्यांना वसूल करून घ्यायचे होते इ अनेक कारणे आहेत हुच्चभ्रू लोकांच्या घरचा साठा संपला होता. तणावमुक्ती साठी दुसरा उपाय सुचत नव्हता यात भर म्हणजे हातभट्टी किंवा सॅनिटायझर पिणे हे प्रकार चालू होते. ते पिऊन जर विषबाधा झाली असती तर सरकारचे नाक कापले गेले असते म्हणून सरकारने दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली

शा वि कु 02/07/2020 - 18:17
दारूचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत, पण दारूची दुकाने बंद ठेवणे हे व्यसनाधीन व्यक्तींसाठी फार क्लेशदायक ठरते. त्यामुळे असे अचानक दुकान बंद केल्यावरती त्रास सहन करावा लागू शकतो. आणि दारूची वाढीव किंमत आणि दारूचा कमी खप असे कोरिलेशन खरच असते काय ? यावर काही विदा असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही. मास्कने चेहरा झाकला होता पण डोळ्यातलं ते. समाधान तो आनंद कॅमेरामन च्या कॅमेरात कैद होत नव्हता.

कृतघ्न -6

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता.

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

मायमराठी ·

चौथा कोनाडा 09/04/2020 - 17:50
व्वा, खुपच भन्नाट मुलाखत आहे संजय मिश्रा यांची ! अतिशय मोकळी ढाकळी आणि मनस्वी ! इथं शेअर केल्या बद्दल धन्यवाद, ज-म साहेब! इथं एम्बेड करतोय !

चौथा कोनाडा 09/04/2020 - 17:50
व्वा, खुपच भन्नाट मुलाखत आहे संजय मिश्रा यांची ! अतिशय मोकळी ढाकळी आणि मनस्वी ! इथं शेअर केल्या बद्दल धन्यवाद, ज-म साहेब! इथं एम्बेड करतोय !
लेखनविषय:
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

अत्रुप्त आत्मा ·

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

मतदार हुशार झालेत का ?

विवेक9420 ·

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:31
समयोचित लेख ! कळकळ जाणवली !
आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.
स्वागतार्ह आहे, सध्या हे सुरुच आहे, टिव्हीच्या बातम्या पाहिल्यातर कित्येक मथळे चुकीचे / अशुद्ध लिहिलेले आढळतात ! तेच फ्लेक्स अन हाताने लिहिलेल्या फलकांबाबतीतही ! इंग्लीश माध्यमातली मराठी युवापिढी अन नव-मराठी / स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवणारे अ-मराठी लोक आधी पासुनच हे करताहेत ! शेवटी कायय, जो समुह धनशक्ती हरवून बसतो, त्याची भाषा र्‍हासमार्गाचीच वाटचाल करते !

चौकस२१२ 25/02/2020 - 14:32
दुर्दैवाने खालील विचारसरणी मुळे आपल्या भाषेचा ऱ्हास होत आहे - महाराष्ट्रात चांगले मराठी ( १०० गुणांचे) सक्तीचे नाही ( १०० गुणांचे मराठी शिकलेलं सुद्धा जगात यशस्वी झाले आहेत ) - एवढेच काय मला वाटते कि काही शाळेत शिताफीने मराठी शिकणे टाळता येते ( हे कोडं मला कधी उलगडलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमी स्थानिक भाषा हि कमी दर्जाचीच का? गोरा साहेब गेला पण राखाडी राहिला याचे हे प्रतीक आहे कि काय ? या वरील गोष्टींमुळे मराठी वाचन नाही हि सर्वात मोठी खटकणारी गोष्ट - इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठी कडे दुर्लक्ष करणे हि एक अतिशय चुकीची समजूत - अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे पण त्याचा असा विपर्यास केला जातो कि "बघा माझा मुलगा फ्रेंच बोलतो = म्हणजे तो हुशार...प्रगत वैगरे.. अरे पण आज आफ्रिकेतील लाखो लोक अस्खलित फ्रेंच बोलतात याचा अर्थ ते सर्व हुशार आणि प्रगत आहेत का? - मराठी प्रांत सोडला कि मराठी विसरायला होते!.. तद्दन खोटं आहे हे ... आज ४-५ पिढ्यातील ग्रीक , इटालियन आणि चिनी लोक त्यान्ची स्वतःची भाषा बोलतात ३०-४० वर्षे मराठी प्रांता बाहेर राहिलेले लोक चांगले मराठी बोलतात . पिकत तिथे विकत नाही असे दिसतंय

हेमंतकुमार 26/02/2020 - 11:45
सहमत. सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात. सदराचे नाव : गर्जा मराठीचा जयजयकार एक दुवा: https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-founder-of-nashiks-mm-industries-abn-97-2079471/

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 26/02/2020 - 13:32
मनोहर शेटे यांची सुंदर मुलाखत आहे ! विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का?
नाही. मी जेव्हा याची मीमांसा करतो, तेव्हा मला वाटतं की मराठी शाळा या मुलांना वास्तववादी बनवतात. त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात. ही मुलं जे काही असतं तेच दाखवतात. मात्र इंग्रजी माध्यमातील मुलांचं बोलणं, वागणं, त्यांची शरीरभाषा लहानपणापासून आभासी, बेगडी, इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते अनेकदा. त्यातून मग अहंगंड निर्माण होतो आणि मग या मुलांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती गळून जातात.
हे विशेष आवडले. धन्यू कुमार१जी !

आपण कितीही बोंबललो तरी, मराठी भाषा टिकवायला राज्यकर्ते प्रयत्न करत नाहीत. ज्या क्षेत्राला राज्यकर्ते आश्रय देत नाहीत, ते क्षेत्र हळूहळू रोडावते आणि मृत्यूमुखी पडते. उदा. पाली, ब्राह्मी अशावेळी सामान्य माणूस आपला आपला मार्ग निवडतो.

पाषाणभेद 27/02/2020 - 18:56
गुरूत्वाकर्षण = जडओढ पेट्रोल = पेटतेल डिजेल = जळतेल गाडीची कीक = पायधक्क्याचा खटका (खटका) यासारखे शब्द मराठीत रुजवायला हवेत. यासाठी इस्त्रायल अर्थात हिब्रू भाषेचे उदाहरण देता येईल. हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे. तेथील व्यवस्थेने तेथल्या लोकांकरता हिब्रू भाषेत नवे शब्द तयार करायला प्रोत्साहन दिले. उलट आपल्या येथील शासकिय शब्दकोष बघा. त्यातील मराठी शब्द संक्रूतोध्बव आहेतच पण क्लिष्ट देखील आहेत. त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपे वाटतात. अर्थात मराठी फोफवायची असेल तर शुद्धलेखनाचे क्लिष्ट नियम नाकारले पाहिजे. तद्भव शब्दांऐवजी नवे शब्द स्विकारले पाहिजे.

चौथा कोनाडा 28/02/2020 - 17:48
हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे.
+ १ या पातळी वरची चर्चा सुद्धा होत नाही, होतात त्या फक्त साहित्य संमेलनं, अनुदानं, उद्घाटन, अध्यक्षपदाचे वाद इ. इ. हे दुर्दवी आहे.

हुप्प्या 29/02/2020 - 21:09
इस्रायल हा एक अत्यंत छोटा देश आहे. एका धर्म त्या देशवासियांना घट्ट धरुन ठेवतो. हा देश अत्यंत हिंस्र अशा शत्रूंनी वेढलेला असल्यामुळे त्यांच्यातील एकी जास्त तीव्र आहे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यावर कायम अन्याय होत आला आहे म्हणून आपण एक नव्याने सुरवात केली पाहिजे. ह्या विचारांनी तो देश बनला. हिब्रू ह्या भाषेचे पुनरुज्जीवन हा त्याचाच भाग. ह्या ज्यू अस्मितेमुळे ती भाषा, त्यातील नवे नियम इस्रायली लोकांनी स्वीकारले. मराठीचे असे नाही त्यामुळे तसे होणे दुरापास्त आहे.

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:31
समयोचित लेख ! कळकळ जाणवली !
आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.
स्वागतार्ह आहे, सध्या हे सुरुच आहे, टिव्हीच्या बातम्या पाहिल्यातर कित्येक मथळे चुकीचे / अशुद्ध लिहिलेले आढळतात ! तेच फ्लेक्स अन हाताने लिहिलेल्या फलकांबाबतीतही ! इंग्लीश माध्यमातली मराठी युवापिढी अन नव-मराठी / स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवणारे अ-मराठी लोक आधी पासुनच हे करताहेत ! शेवटी कायय, जो समुह धनशक्ती हरवून बसतो, त्याची भाषा र्‍हासमार्गाचीच वाटचाल करते !

चौकस२१२ 25/02/2020 - 14:32
दुर्दैवाने खालील विचारसरणी मुळे आपल्या भाषेचा ऱ्हास होत आहे - महाराष्ट्रात चांगले मराठी ( १०० गुणांचे) सक्तीचे नाही ( १०० गुणांचे मराठी शिकलेलं सुद्धा जगात यशस्वी झाले आहेत ) - एवढेच काय मला वाटते कि काही शाळेत शिताफीने मराठी शिकणे टाळता येते ( हे कोडं मला कधी उलगडलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमी स्थानिक भाषा हि कमी दर्जाचीच का? गोरा साहेब गेला पण राखाडी राहिला याचे हे प्रतीक आहे कि काय ? या वरील गोष्टींमुळे मराठी वाचन नाही हि सर्वात मोठी खटकणारी गोष्ट - इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठी कडे दुर्लक्ष करणे हि एक अतिशय चुकीची समजूत - अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे पण त्याचा असा विपर्यास केला जातो कि "बघा माझा मुलगा फ्रेंच बोलतो = म्हणजे तो हुशार...प्रगत वैगरे.. अरे पण आज आफ्रिकेतील लाखो लोक अस्खलित फ्रेंच बोलतात याचा अर्थ ते सर्व हुशार आणि प्रगत आहेत का? - मराठी प्रांत सोडला कि मराठी विसरायला होते!.. तद्दन खोटं आहे हे ... आज ४-५ पिढ्यातील ग्रीक , इटालियन आणि चिनी लोक त्यान्ची स्वतःची भाषा बोलतात ३०-४० वर्षे मराठी प्रांता बाहेर राहिलेले लोक चांगले मराठी बोलतात . पिकत तिथे विकत नाही असे दिसतंय

हेमंतकुमार 26/02/2020 - 11:45
सहमत. सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात. सदराचे नाव : गर्जा मराठीचा जयजयकार एक दुवा: https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-founder-of-nashiks-mm-industries-abn-97-2079471/

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 26/02/2020 - 13:32
मनोहर शेटे यांची सुंदर मुलाखत आहे ! विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का?
नाही. मी जेव्हा याची मीमांसा करतो, तेव्हा मला वाटतं की मराठी शाळा या मुलांना वास्तववादी बनवतात. त्यांना नेहमीच जमिनीवर ठेवतात. ही मुलं जे काही असतं तेच दाखवतात. मात्र इंग्रजी माध्यमातील मुलांचं बोलणं, वागणं, त्यांची शरीरभाषा लहानपणापासून आभासी, बेगडी, इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते अनेकदा. त्यातून मग अहंगंड निर्माण होतो आणि मग या मुलांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती गळून जातात.
हे विशेष आवडले. धन्यू कुमार१जी !

आपण कितीही बोंबललो तरी, मराठी भाषा टिकवायला राज्यकर्ते प्रयत्न करत नाहीत. ज्या क्षेत्राला राज्यकर्ते आश्रय देत नाहीत, ते क्षेत्र हळूहळू रोडावते आणि मृत्यूमुखी पडते. उदा. पाली, ब्राह्मी अशावेळी सामान्य माणूस आपला आपला मार्ग निवडतो.

पाषाणभेद 27/02/2020 - 18:56
गुरूत्वाकर्षण = जडओढ पेट्रोल = पेटतेल डिजेल = जळतेल गाडीची कीक = पायधक्क्याचा खटका (खटका) यासारखे शब्द मराठीत रुजवायला हवेत. यासाठी इस्त्रायल अर्थात हिब्रू भाषेचे उदाहरण देता येईल. हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे. तेथील व्यवस्थेने तेथल्या लोकांकरता हिब्रू भाषेत नवे शब्द तयार करायला प्रोत्साहन दिले. उलट आपल्या येथील शासकिय शब्दकोष बघा. त्यातील मराठी शब्द संक्रूतोध्बव आहेतच पण क्लिष्ट देखील आहेत. त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपे वाटतात. अर्थात मराठी फोफवायची असेल तर शुद्धलेखनाचे क्लिष्ट नियम नाकारले पाहिजे. तद्भव शब्दांऐवजी नवे शब्द स्विकारले पाहिजे.

चौथा कोनाडा 28/02/2020 - 17:48
हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे.
+ १ या पातळी वरची चर्चा सुद्धा होत नाही, होतात त्या फक्त साहित्य संमेलनं, अनुदानं, उद्घाटन, अध्यक्षपदाचे वाद इ. इ. हे दुर्दवी आहे.

हुप्प्या 29/02/2020 - 21:09
इस्रायल हा एक अत्यंत छोटा देश आहे. एका धर्म त्या देशवासियांना घट्ट धरुन ठेवतो. हा देश अत्यंत हिंस्र अशा शत्रूंनी वेढलेला असल्यामुळे त्यांच्यातील एकी जास्त तीव्र आहे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यावर कायम अन्याय होत आला आहे म्हणून आपण एक नव्याने सुरवात केली पाहिजे. ह्या विचारांनी तो देश बनला. हिब्रू ह्या भाषेचे पुनरुज्जीवन हा त्याचाच भाग. ह्या ज्यू अस्मितेमुळे ती भाषा, त्यातील नवे नियम इस्रायली लोकांनी स्वीकारले. मराठीचे असे नाही त्यामुळे तसे होणे दुरापास्त आहे.
लेखनप्रकार
२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत.

1917 : रेस अगेंस्ट टाईम

महासंग्राम ·

प्रसाद_१९८२ 23/01/2020 - 16:11
चित्रपट ओळख आवडली. -- १९१७ मधे डिजीटल रिस्ट वॉचचा शोध लागला होता का ? कारण ह्या चित्रपटात काही सैनिकांच्या हातावर ते घड्याळ बांधलेले दिसले.

प्रसाद_१९८२ 23/01/2020 - 16:11
चित्रपट ओळख आवडली. -- १९१७ मधे डिजीटल रिस्ट वॉचचा शोध लागला होता का ? कारण ह्या चित्रपटात काही सैनिकांच्या हातावर ते घड्याळ बांधलेले दिसले.
90च्या दशकातल्या तरुणांना कॉल ऑफ ड्युटी ww 1 हा गेम माहितीच असेल.

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु ·

ट्रम्प 13/01/2020 - 22:37
मी सुद्धा तलवार आणि राझी बघितले होते , खरंच उत्तम सिनेमे होते यात काहीच वाद नाही . "मेघना गुलजार एक प्रगल्भ दिग्दर्शिका आहे हे तिने यापूर्वीच दाखवून दिले आहे . दीपिका आणि रणवीर चे एक ही सिनेमे मी सोडत नाही पण छपाक ची बात च और !!! इतक्या महत्वाच्या विषयाला हात घालणे म्हणजे विषाची परीक्षा ! भारतात मसालेदार च सिनेमे चालतात हे माहीत असूनदेखील ' ऍसिड हल्ल्या ' वर बनवावा म्हणजे खरचं ग्रेट . महत्वाचे म्हणजे हे सगळे मी तानाजी चा शो नुकताच बघून आलोय : ) : ) दीपिका ने छपाक चा गल्ला घालवला हे निश्चित . तरण आदर्श च्या ट्विट नुसार काल रविवार पर्यंत तान्हाजी 61 करोड आणि छपाक 21 करोड चे कलेक्शन !!! सरळ सरळ बऱ्याच लोकांनीं छपाक ला काट मारलेली दिसतेय !!!

In reply to by ट्रम्प

प्रसाद_१९८२ 14/01/2020 - 11:11
तान्हाजी व छपाकचे आकडे वर वर पाहाण्याला अर्थ नाही. छपाकच्या तुलनेत तान्हाजी बर्‍याच जास्त थेयटर मधे प्रदर्शीत झाला आहे, तेंव्हा त्याच्या कमाईचा आकडा देखील जास्त असणार आहे. -- परिक्षण आवडले. चित्रपट पाहायची इच्छा असली तरी, त्यातील अ‍ॅसिड हल्ल्याच्या दृष्याममुळे पाहावणार नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

शा वि कु 14/01/2020 - 18:37
थिएटर स्क्रीन्स चा आकडा विचारात घ्यायला हवा, बरोबर आहे. आणि मी समजू शकतो , मी पण घाबरत घाबरत गेलो सिनेमाला. काही भावनिक आणि raw दृश्य असणार अस धरूनच गेलो आणि आहेतच.

शशिकांत ओक 13/01/2020 - 23:01
कलेला पैशाच्या तराजूत तोलून धरले तर ते अन्यायकारक ठरेल. सिनेमा यथावकाश पाहू. पण आपण केलेल्या सुंदर समीक्षेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. सिनेमा 'असुंदर' सत्य कथनावर आधारित असून त्यात सौंदर्यस्थळे दाखवण्याची हातोटी अप्रतीम!

In reply to by शशिकांत ओक

शा वि कु 13/01/2020 - 23:29
21 करोड. कलेक्शन कमी झालंय, पण हे दीपिका पदुकोण सिनेमाच्या तुलनेंत कमी झालंय. दीपिकाचे मानधन सोडले तर काही अति मोठे प्रोडक्शन खर्च नाही दिसतं. मेघना गुलजार च्या तलवारच भारतातील टोटल रन टाइम कलेक्शन फक्त 32 करोड होतं. त्यामुळे opportunity cost सोडून दिली तर 21 करोड 4 दिवसात, तेही नॉन मसाला सिनेमासाठी, हे अजिबात वाईट नाही :)

ट्रम्प 13/01/2020 - 23:11
जे एन यु ला भेट देऊन हात दाखवून अवलक्षण केलं दीपिका ने !! दीपिकाच्या 10 / 15 प्रोडक्ट च्या जाहिराती संबंधित कंपन्यांनी दोन आठवडे स्थगित केल्या आहेत . आता इथून पुढे तिला सिनेमा किंवा जाहिराती साइन करून घेण्याअगोदर निर्माते ' कुठल्याही सामाजिक विषयावर भूमिका मांडायची नाही ' असा क्लॉज टाकण्याची शक्यता आहे . दीपिका चा दर -- जाहिरात 6 करोड सिनेमा 10 करोड .

In reply to by ट्रम्प

शशिकांत ओक 14/01/2020 - 11:11
कलेक्शन किती हा आकडा महत्वाचा नाही या अर्थाने ते शीर्षक दिले होते. असो. मला कॅप्टनशिप दिल्या बद्दल धन्यवाद...

सुबोध खरे 16/01/2020 - 18:36
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच. ( तसे पाहिल्यास बऱ्याचशा बॉलिवूड मधील प्रेक्षणीय चेहऱ्यांची हीच स्थिती आहे) एका हुशार अभिनेत्रीने मुंबईत ताज मधील हल्ल्यावर बोलताना फार वाईट वाटले असे सांगितले कारण काय तर तिची व्हॅनिटी बॅग( मेक अप करण्याची) तिथे आगीत नष्ट झाली. परंतु आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हेही तितकेच सत्य आहे. असो मी एकंदर सिनेमे फारसे पाहत नाही.पण जनेयु मध्ये गेल्यामुळे दीपिका ताईंची बाजारातील किंमत कमी झाली याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 16/01/2020 - 19:29
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.
did I miss something ?

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 17/01/2020 - 08:09
2010 मध्ये दीपिकाच काय, बऱ्याच जणांना राहुल गांधी आवडायचा. त्याच पप्पूफिकेशन 2014 च्या अर्णब गोस्वामी मुलाखती नंतर झालंय.

सुबोध खरे 17/01/2020 - 09:22
२०१० मध्ये दीपिका ताईंनी श्री राहुल गांधी यांच्यात असं काय पाहिलं होतं (गांधी घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त) कि ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत. म्हणूनच त्यांच्या बौद्धिक पातळीची कल्पना येते असे मी म्हटले आहे.

ट्रम्प 13/01/2020 - 22:37
मी सुद्धा तलवार आणि राझी बघितले होते , खरंच उत्तम सिनेमे होते यात काहीच वाद नाही . "मेघना गुलजार एक प्रगल्भ दिग्दर्शिका आहे हे तिने यापूर्वीच दाखवून दिले आहे . दीपिका आणि रणवीर चे एक ही सिनेमे मी सोडत नाही पण छपाक ची बात च और !!! इतक्या महत्वाच्या विषयाला हात घालणे म्हणजे विषाची परीक्षा ! भारतात मसालेदार च सिनेमे चालतात हे माहीत असूनदेखील ' ऍसिड हल्ल्या ' वर बनवावा म्हणजे खरचं ग्रेट . महत्वाचे म्हणजे हे सगळे मी तानाजी चा शो नुकताच बघून आलोय : ) : ) दीपिका ने छपाक चा गल्ला घालवला हे निश्चित . तरण आदर्श च्या ट्विट नुसार काल रविवार पर्यंत तान्हाजी 61 करोड आणि छपाक 21 करोड चे कलेक्शन !!! सरळ सरळ बऱ्याच लोकांनीं छपाक ला काट मारलेली दिसतेय !!!

In reply to by ट्रम्प

प्रसाद_१९८२ 14/01/2020 - 11:11
तान्हाजी व छपाकचे आकडे वर वर पाहाण्याला अर्थ नाही. छपाकच्या तुलनेत तान्हाजी बर्‍याच जास्त थेयटर मधे प्रदर्शीत झाला आहे, तेंव्हा त्याच्या कमाईचा आकडा देखील जास्त असणार आहे. -- परिक्षण आवडले. चित्रपट पाहायची इच्छा असली तरी, त्यातील अ‍ॅसिड हल्ल्याच्या दृष्याममुळे पाहावणार नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

शा वि कु 14/01/2020 - 18:37
थिएटर स्क्रीन्स चा आकडा विचारात घ्यायला हवा, बरोबर आहे. आणि मी समजू शकतो , मी पण घाबरत घाबरत गेलो सिनेमाला. काही भावनिक आणि raw दृश्य असणार अस धरूनच गेलो आणि आहेतच.

शशिकांत ओक 13/01/2020 - 23:01
कलेला पैशाच्या तराजूत तोलून धरले तर ते अन्यायकारक ठरेल. सिनेमा यथावकाश पाहू. पण आपण केलेल्या सुंदर समीक्षेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. सिनेमा 'असुंदर' सत्य कथनावर आधारित असून त्यात सौंदर्यस्थळे दाखवण्याची हातोटी अप्रतीम!

In reply to by शशिकांत ओक

शा वि कु 13/01/2020 - 23:29
21 करोड. कलेक्शन कमी झालंय, पण हे दीपिका पदुकोण सिनेमाच्या तुलनेंत कमी झालंय. दीपिकाचे मानधन सोडले तर काही अति मोठे प्रोडक्शन खर्च नाही दिसतं. मेघना गुलजार च्या तलवारच भारतातील टोटल रन टाइम कलेक्शन फक्त 32 करोड होतं. त्यामुळे opportunity cost सोडून दिली तर 21 करोड 4 दिवसात, तेही नॉन मसाला सिनेमासाठी, हे अजिबात वाईट नाही :)

ट्रम्प 13/01/2020 - 23:11
जे एन यु ला भेट देऊन हात दाखवून अवलक्षण केलं दीपिका ने !! दीपिकाच्या 10 / 15 प्रोडक्ट च्या जाहिराती संबंधित कंपन्यांनी दोन आठवडे स्थगित केल्या आहेत . आता इथून पुढे तिला सिनेमा किंवा जाहिराती साइन करून घेण्याअगोदर निर्माते ' कुठल्याही सामाजिक विषयावर भूमिका मांडायची नाही ' असा क्लॉज टाकण्याची शक्यता आहे . दीपिका चा दर -- जाहिरात 6 करोड सिनेमा 10 करोड .

In reply to by ट्रम्प

शशिकांत ओक 14/01/2020 - 11:11
कलेक्शन किती हा आकडा महत्वाचा नाही या अर्थाने ते शीर्षक दिले होते. असो. मला कॅप्टनशिप दिल्या बद्दल धन्यवाद...

सुबोध खरे 16/01/2020 - 18:36
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच. ( तसे पाहिल्यास बऱ्याचशा बॉलिवूड मधील प्रेक्षणीय चेहऱ्यांची हीच स्थिती आहे) एका हुशार अभिनेत्रीने मुंबईत ताज मधील हल्ल्यावर बोलताना फार वाईट वाटले असे सांगितले कारण काय तर तिची व्हॅनिटी बॅग( मेक अप करण्याची) तिथे आगीत नष्ट झाली. परंतु आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हेही तितकेच सत्य आहे. असो मी एकंदर सिनेमे फारसे पाहत नाही.पण जनेयु मध्ये गेल्यामुळे दीपिका ताईंची बाजारातील किंमत कमी झाली याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 16/01/2020 - 19:29
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.
did I miss something ?

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 17/01/2020 - 08:09
2010 मध्ये दीपिकाच काय, बऱ्याच जणांना राहुल गांधी आवडायचा. त्याच पप्पूफिकेशन 2014 च्या अर्णब गोस्वामी मुलाखती नंतर झालंय.

सुबोध खरे 17/01/2020 - 09:22
२०१० मध्ये दीपिका ताईंनी श्री राहुल गांधी यांच्यात असं काय पाहिलं होतं (गांधी घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त) कि ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत. म्हणूनच त्यांच्या बौद्धिक पातळीची कल्पना येते असे मी म्हटले आहे.
लेखनविषय:
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.