मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

टंकबोली

प्रकाश घाटपांडे ·

चौथा कोनाडा 02/09/2020 - 13:01
तुमच्या सारखे अनेक टंकलेखक येतात अन जातात. त्या अल्पकाळात त्याची जी टंकलेखनातून व वाचकांच्या आकलनातून प्रतिमा बनते ती फार विचारपुर्वक बनलेली नसते. पण त्याचे आकलन लेखकाला होत नाही
.
कधी कधी वाचकांची दुखरी नस छेडली जाते मग तुमचे कृष्णचित्र त्याच्या मनात तयार होते. वाचक हा प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देत नसतो. पण त्याचा मानवी संबंधांवर परिणाम होत असतो. मग त्याची लाभ किंवा हानी लेखकाच्या वाट्याला येते. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बजवताना अपरिहार्य बनते.
अतिशय मार्मिक मांडणी ! +१

चौथा कोनाडा 02/09/2020 - 13:01
तुमच्या सारखे अनेक टंकलेखक येतात अन जातात. त्या अल्पकाळात त्याची जी टंकलेखनातून व वाचकांच्या आकलनातून प्रतिमा बनते ती फार विचारपुर्वक बनलेली नसते. पण त्याचे आकलन लेखकाला होत नाही
.
कधी कधी वाचकांची दुखरी नस छेडली जाते मग तुमचे कृष्णचित्र त्याच्या मनात तयार होते. वाचक हा प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देत नसतो. पण त्याचा मानवी संबंधांवर परिणाम होत असतो. मग त्याची लाभ किंवा हानी लेखकाच्या वाट्याला येते. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बजवताना अपरिहार्य बनते.
अतिशय मार्मिक मांडणी ! +१
लेखनविषय:
लेखनप्रकार
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.

हल्लीचे काही वार्ताहर

रणजित चितळे ·

शाम भागवत 25/08/2020 - 16:24
उपाय कशाला पाहिजे. जे चाललय ते ठीकच चालले आहे की!!!!! २०२४ ला मोदी निवडून येणार याचा तो पुरावाच आहे :) कुठलाही राजकारणी आपण लोकांच्या डोळ्यासमोर सतत राहावे यासाठी प्रयन्त करीत असतो. मोदी जर यानिमीत्ताने सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहात असतील तर मोदी विरोधकांना प्रोत्साहनच दिले पाहिजे. ;) गेली २० वर्षे मोदी विरोधक हे काम सातत्याने करत असल्याने आज मोदी पंतप्रधानपदी पोहोचले आहेत. जर मोदी विरोधकांनी मोदींना विरोध करणे बंद केले तर डमी विरोधक तयार करून त्यांना तावातावाने मोदींना विरोध करण्याचे कंत्राट दिले पाहिजे. त्यांना बातम्यांची तोडफोड करून मोदींविरूध्द गरळ ओकायला सांगितले पाहिजे. सोबत ही बातमी कशी खोटी आहे हे सिध्द करण्याचा खटाटोपही केला पाहिजे. जेणे करून माध्यमे कशी खोटे बोलतात हे लोकांच्या समोर येईल. :)))) जनतेचा माध्यमांवरील अविश्वास ही मोदींची मोठी जमेची बाजू आहे असे मला वाटते. नेपोलिअन म्हणतो की, जर शत्रू स्वतःहून आत्महत्या करत असेल तर त्याला कधीही सावध करायला जाऊ नका. :))))

कोहंसोहं१० 26/08/2020 - 01:15
आधी मेनस्ट्रीम मीडिया न्युज पोहोचवायचे चांगले आणि प्रभावी माध्यम होते. पण आता फेसबुक, ट्विटर, युट्युब, आणि व्हात्साप्प मुळे ज्या मोदींच्या चांगल्या गोष्टी मेनस्ट्रीम मीडिया दाखवत नाहीत त्याही प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचतात. त्यामुळे मेन मीडियावर कितीही टीका झालेली असली तरी फार फरक पडत नाही. लोकांना सत्य ठाऊक झालेले असते. हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. त्यामुळे मोदींच्या बाबतीत you can love him or hate him but you cannot ignore him असे झालेय. पण या सर्वात मोदींचे एक गुणवैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही टीकेला ते फारशी भीक न घालता स्वतःचे काम करत आहेत. त्यामुळे विरोधक आणखीन चवताळून अजून जास्त टीका करायच्या मागे लागतात. परंतु त्यांचे फासे उलट पडतायेत. एकतर मोदींना विरोधी पक्षात सक्षम पर्याय नाही. त्यात २०१९ मधील निकाल दर्शवतो कि खरेच तळागाळात काम चांगले झालेले असणार जे करण्यात एवढी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने केले नाही. त्यामुळे टीकेने फार फरक पडेल असे वाटत नाही. फक्त पुढची ४ वर्षे दुप्पट वेगाने काम केले पाहिजे आणि सर्व सरकारी बाबूंनी याला मदत केली पाहिजे.

रणजित चितळे 26/08/2020 - 11:16
ट्विटर व सोशल मेडीया मुळे हल्ली सगळेच वार्ताहर झाले आहेत. पण जे जर्नालिझमचा कोर्स वगैरे करून वार्ताहराचे करियर करण्याच्या उद्देशाने येतात त्यांनी जास्त जबाबदारीनी बातम्या देणे योग्य नव्हे का. बातमी व मत ह्यात अंतर आहे ते विसरले जाते.

गोदी मिडियाने सर्व पत्रकारिता, माध्यमं, यांचं स्वरुप बदलून टाकलं आहे. आजच एक बातमी होती की फेसबूकने सरकार प्रणीत पक्षाची टीका फेसबूकवरुन काढण्यास नकार दिला. सर्वात जास्त उत्पन्न ज्यांच्याकडून मिळतं त्याला दुखावून चालणार नाही, माध्यमांनी काय दाखवायचं, काय दाखवायचं नाही, हे सर्व ही व्यवस्था ठरवत आहे. उदा. द्यायचं झालं तर, सुशांतसिंग प्रकरण. दिवसभर विकलेली माध्यमं त्यावर बातम्या फेकत असतात. आज यव झालं आणि आज त्यव झालं. तो सामान्य माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का ? पण, सरकारमधील प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, याकरिता अशा गोष्टी जाणीवपूर्वक वाजवल्या जातात. सामान्य माणसांच्या अन्याय अत्याचाराला, त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमतेने येणारी माध्यमं आता इतिहास जमा होत आहेत. कालाय नमः म्हणून गप्प बसायचं नाही तर चौफेर दृष्टी ठेवून विवेक जागा ठेवण्याची जवाबदारी सामान्य नागरिकांची आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

शाम भागवत 25/08/2020 - 16:24
उपाय कशाला पाहिजे. जे चाललय ते ठीकच चालले आहे की!!!!! २०२४ ला मोदी निवडून येणार याचा तो पुरावाच आहे :) कुठलाही राजकारणी आपण लोकांच्या डोळ्यासमोर सतत राहावे यासाठी प्रयन्त करीत असतो. मोदी जर यानिमीत्ताने सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहात असतील तर मोदी विरोधकांना प्रोत्साहनच दिले पाहिजे. ;) गेली २० वर्षे मोदी विरोधक हे काम सातत्याने करत असल्याने आज मोदी पंतप्रधानपदी पोहोचले आहेत. जर मोदी विरोधकांनी मोदींना विरोध करणे बंद केले तर डमी विरोधक तयार करून त्यांना तावातावाने मोदींना विरोध करण्याचे कंत्राट दिले पाहिजे. त्यांना बातम्यांची तोडफोड करून मोदींविरूध्द गरळ ओकायला सांगितले पाहिजे. सोबत ही बातमी कशी खोटी आहे हे सिध्द करण्याचा खटाटोपही केला पाहिजे. जेणे करून माध्यमे कशी खोटे बोलतात हे लोकांच्या समोर येईल. :)))) जनतेचा माध्यमांवरील अविश्वास ही मोदींची मोठी जमेची बाजू आहे असे मला वाटते. नेपोलिअन म्हणतो की, जर शत्रू स्वतःहून आत्महत्या करत असेल तर त्याला कधीही सावध करायला जाऊ नका. :))))

कोहंसोहं१० 26/08/2020 - 01:15
आधी मेनस्ट्रीम मीडिया न्युज पोहोचवायचे चांगले आणि प्रभावी माध्यम होते. पण आता फेसबुक, ट्विटर, युट्युब, आणि व्हात्साप्प मुळे ज्या मोदींच्या चांगल्या गोष्टी मेनस्ट्रीम मीडिया दाखवत नाहीत त्याही प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचतात. त्यामुळे मेन मीडियावर कितीही टीका झालेली असली तरी फार फरक पडत नाही. लोकांना सत्य ठाऊक झालेले असते. हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. त्यामुळे मोदींच्या बाबतीत you can love him or hate him but you cannot ignore him असे झालेय. पण या सर्वात मोदींचे एक गुणवैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही टीकेला ते फारशी भीक न घालता स्वतःचे काम करत आहेत. त्यामुळे विरोधक आणखीन चवताळून अजून जास्त टीका करायच्या मागे लागतात. परंतु त्यांचे फासे उलट पडतायेत. एकतर मोदींना विरोधी पक्षात सक्षम पर्याय नाही. त्यात २०१९ मधील निकाल दर्शवतो कि खरेच तळागाळात काम चांगले झालेले असणार जे करण्यात एवढी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने केले नाही. त्यामुळे टीकेने फार फरक पडेल असे वाटत नाही. फक्त पुढची ४ वर्षे दुप्पट वेगाने काम केले पाहिजे आणि सर्व सरकारी बाबूंनी याला मदत केली पाहिजे.

रणजित चितळे 26/08/2020 - 11:16
ट्विटर व सोशल मेडीया मुळे हल्ली सगळेच वार्ताहर झाले आहेत. पण जे जर्नालिझमचा कोर्स वगैरे करून वार्ताहराचे करियर करण्याच्या उद्देशाने येतात त्यांनी जास्त जबाबदारीनी बातम्या देणे योग्य नव्हे का. बातमी व मत ह्यात अंतर आहे ते विसरले जाते.

गोदी मिडियाने सर्व पत्रकारिता, माध्यमं, यांचं स्वरुप बदलून टाकलं आहे. आजच एक बातमी होती की फेसबूकने सरकार प्रणीत पक्षाची टीका फेसबूकवरुन काढण्यास नकार दिला. सर्वात जास्त उत्पन्न ज्यांच्याकडून मिळतं त्याला दुखावून चालणार नाही, माध्यमांनी काय दाखवायचं, काय दाखवायचं नाही, हे सर्व ही व्यवस्था ठरवत आहे. उदा. द्यायचं झालं तर, सुशांतसिंग प्रकरण. दिवसभर विकलेली माध्यमं त्यावर बातम्या फेकत असतात. आज यव झालं आणि आज त्यव झालं. तो सामान्य माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का ? पण, सरकारमधील प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, याकरिता अशा गोष्टी जाणीवपूर्वक वाजवल्या जातात. सामान्य माणसांच्या अन्याय अत्याचाराला, त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमतेने येणारी माध्यमं आता इतिहास जमा होत आहेत. कालाय नमः म्हणून गप्प बसायचं नाही तर चौफेर दृष्टी ठेवून विवेक जागा ठेवण्याची जवाबदारी सामान्य नागरिकांची आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे.

गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?

अत्रुप्त आत्मा ·

सुमो 20/08/2020 - 07:46
आणि उपयुक्त असेच म्हणतो. माझ्यासारख्या मोबाईलवरुन मिपा बघणार्‍यांसाठी आकार बदलून !

स्पष्टीकरण आवडले आणि पटलेही चष्म्यात लाईट चमकत होते आणि अगदी शेवटी मोबाईल चा आवाज टाळता आला असता. पुढच्या वेळे थोडी अधिक काळजी घ्या. पैजारबुवा,

गामा पैलवान 20/08/2020 - 13:32
अतृप्त आत्मा, तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

सुमो 20/08/2020 - 07:46
आणि उपयुक्त असेच म्हणतो. माझ्यासारख्या मोबाईलवरुन मिपा बघणार्‍यांसाठी आकार बदलून !

स्पष्टीकरण आवडले आणि पटलेही चष्म्यात लाईट चमकत होते आणि अगदी शेवटी मोबाईल चा आवाज टाळता आला असता. पुढच्या वेळे थोडी अधिक काळजी घ्या. पैजारबुवा,

गामा पैलवान 20/08/2020 - 13:32
अतृप्त आत्मा, तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
लेखनप्रकार
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे ·

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?
लेखनविषय:
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर

लेखनवाला ·

चौथा कोनाडा 13/07/2020 - 13:32
वाचताना अंगावर काटा आला ! जबरदस्त ओघ आहे ! वाचताना काय वाटलं शब्दात सांगणं अवघड आहे ! सुन्न व्हायला झालं ! ‘Turin Horse’ नक्की पाहीन, संयमाने, तास माझा संयम बरा आहे असे सिनेमे पाहण्याच्या बाबतीत ! एक डॉक्टरीण युवती पॉसिटीव्ह सापडली म्हणून आमची बिल्डिंग सील केली. वाहने बाहेर काढता येत नाहीत या व्यतिरिक्त काही त्रास झाला नाही, खूप अर्जन्सी झाल्यावर थोड्या क्लुप्तीनं दुचाकी बाहेर काढून सोय केली ! इतरांनाही आमची दुचाकी वापरण्याची मुभा दिली !
कधी कधी जगत असताना अचानक वाटत की हा जो प्रंसग आता माझ्या आयुष्यात आलायं याचं मला काही दिवसापूर्वीं स्वप्न पडलं होतं, आता तुम्ही स्वप्न आठवू पाहता पण ते तितकसं ठळकपणे आठवतं नाहीयं, पण डोकं बोलत असं काही स्वप्नच पडलं नव्हतं….. तुम्हाला भास होतोय…. तुम्हाला अशी स्वप्न मोठया संख्येने सततच पडत असतात… यातली काही-एक स्वप्न प्रत्यक्ष घटना बनल्यावर किंवा तसा भास झाल्यावर… पुढच्यावेळी आपण प्रत्येक स्वप्न लिहून ठेवू म्हणजे हा भास नव्हता असं डोकं जे सांगत ते खोटं ठरवता येईल असा निश्चय करतो…. पण अजून तसं प्रत्यक्ष करुन बघितलं नाही… आता जो मी या वनबीएचके रुम मध्ये आहे… त्याचं पण मला स्वप्न पडलं होतं…. असं सारखं वाटतयं.. त्यावेळी पडलेलं ‘वनबीएचके रुम’चं स्वप्न मी लिहून ठेवायला पाहिजे होतं असं वाटतं… मुळात स्वप्न हा काही गंभीरपणे घेण्याचा विषय नाही पण सारखे सारखे भास तरी कसे असतील असं वाटत राहतं. पण आता पुढच्यावेळी खरचं लिहिणं असा निर्धार केलाय.
हे वाचल्यावर वाटलं, मी घराच्या बाबतीत किती नशीबवान आहे ! लेखनवाला, तुमच्या लेखनप्रतिभेला सलाम _/\_

In reply to by चौथा कोनाडा

रातराणी 14/07/2020 - 12:44
हा स्वप्न भासाचा भाग लिहलात त्याला _/\_ इतकं वास्तवदर्शी काही बरेच दिवसात वाचलं नव्हतं. धन्यवाद.

मुंबईच्या चाळीचा अनुभव काही दिवस घेतल्याने तुमची अडचण लगेच समजली. तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा उल्लेख नाही. का तुम्हाला एकट्यालाच क्वारंटाईन केले होते? पुण्यातही थोड्याफार फरकाने क्वारंटाईन सेंटरचा असाच अनुभव एका मित्राकडून ऐकायला मिळाला होता. त्याच्या घरातले सगळे लोक वेग वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन झाले होते. म्हणजे आई वयस्कर असल्याने आणि पॉझिटीव असल्याने हॉस्पिटल मधे, बहिण वेगळ्या सेंटर मधे आणि तो स्वतः एका वेगळ्या ठिकाणी होता. सुदैवाने सगळेजण १४ दिवसांनी सुखरुप परत आले. पण त्या काळात त्याची चाललेली तळमळ ऐकवत नव्हती. बिचारा रोज फोन करायचा आणि तासभर बोलत बसयचा, फोन कटही करवायचा नाहीआणि त्याचे ते रडगाणे ऐकवायचे पण नाही. पण मी दिलासा देण्याशीवाय काहीही अधिक करु शकत नव्हतो. बाकी हा सगळा खेळ अजून किती दिवस चालणार आहे कोण जाणे तुमची लेखन शैली आवडली लिहीत रहा. पैजारबुवा,

लेखनवाला 13/07/2020 - 16:25
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एकटा नव्हतो,पण ते जरा जास्तचं पर्सनल होईल म्हणून टाळलं किंवा मग त्यावर वेगळा लेख लिहावा लागेल.

माहितगार 13/07/2020 - 16:41
जरासा उशिराने का होईना मिपावर प्रत्यक्ष अनुभवाचा लेख आला. -लेखन अर्थातच भावले. अशी प्रत्यक्ष अनुभवांची माहिती अधिक कव्हर होण्याची गरज होती आणि आहे.

लेखन अतिशय तपशीलवार केलंय. एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण. भारतातंल अगदी वास्तवातलं अगदी थेट स्वरुप आपल्या अनुभवामुळे पाहता आलं. आपण सुखरुप आहात हे वाचून छान वाटलं. आजूबाजूचा परिसर, लोकांचं वर्तणू़क, अडचणी, सरकारी कारभार पण तरीही व्यवस्था काहीतरी करीत आहे, असे वाचून वाटले. शहरातली भरमसाठ लोकसंख्या, अपुर्‍या आरोग्याच्यासोयी हे सर्व असून एक व्यवस्था आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे असे वाटले. इतक्या लोकांची सोय करायची म्हटलं की असंख्य अडचणी या येणारच. आजही घरोघर जाऊन सर्व्हे करणार्‍यांना लोक सहकार्य करीत नाही. माझे काही प्राध्यापक सध्या शहरात सर्व्हे करीत आहेत. लोक माहिती देत नाहीत. खोटे माहिती देतात हेही होत आहेच. टेष्ट करायला नकार देतात.दवाख्यान्यात गेलो तर आपल्याला संसर्ग होणार तर नाही ना, असे अनेक प्रश्न असतात आणि असे प्रश्न मनात येणे आपली सर्व व्यवस्था पाहता चूक नाही असे वाटते. आपलं लेखन वाचून अनेक प्रश्नांचं काहून मनात उमटलं. आपण उत्तमपणे चित्रण करुन लेखन अनुभव शेयर केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. काळजी घ्या. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

अनिंद्य 13/07/2020 - 19:24
आवडले असे तरी कसे म्हणू ? प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला पण सुखरूप आहात, इथे लिहिलेत त्यामुळे एकूण व्यवस्थेची कल्पना आली. माझी एक मैत्रीण सध्या आजारी सासरे एकटे दवाखान्यात, सासू दुसरीकडे, नवरा, मुलासह स्वतः घरातच स्थानबद्ध असा अनुभव घेत आहे. करोनाची विपत्ती कधी आटोक्यात येईल कोण जाणे. स्वतःची काळजी घ्या आणि लिहिते राहा.

सोत्रि 14/07/2020 - 05:01
एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण.
बिरूटेसरांशी सहमत! वास्तवदर्शी लेखन आहे!! - (एकेकाळी चाळीत राहिलेला) सोकाजी

झेन 14/07/2020 - 12:19
प्रा. डॉं. शी सहमत, पुढे जाऊन असे म्हणेन की डिझ्यास्टर मॅनेजमेंटसाठी सरकारी किंवा गैरसरकारी संस्थाना संदर्भासाठी उपयोगी पडेल असे चित्रण. वास्तवदर्शी आणि खोटा अभिनिवेश नसलेले शब्दचित्र. स्वतःची काळजी घ्या आणि वरचेवर लिहा तुमची शैली आवडली.

तिमा 14/07/2020 - 19:05
लेख उत्कृष्ट झालाय. पण सुरवातीचं वाक्य एडिट करायला हवं आहे. जसं रामाला रावणाने मारलं, हे जरा नजरेला त्रास देतंय!

लेखनवाला 14/07/2020 - 20:22
लक्षातच नाही आलं, बरं झालं निदर्शनास आणून दिलंत. करतो. मिपावर लेख एडिट कसा करायचं?

वीणा३ 15/07/2020 - 01:37
पहिल्यांदीच कोणाचातरी प्रत्यक्ष अनुभव वाचत्ये करोना सेंटर बद्दल, आवडला म्हणवत नाही, पण तुमची लेखनशैली छान आहे. लिहीत राहा.

Prajakta२१ 15/07/2020 - 01:58
अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद पु ले शु माझ्या नातलगाचा अनुभव थोडाफार सारखाच आहे पण त्याला करोना झालेला होता त्यामुळे थोडाफार फरक स्वच्छतागृहाचा त्याचा अनुभव चांगला नव्हता पण जेवण सर्व वेळेचे व्यवस्थित होते

चौथा कोनाडा 13/07/2020 - 13:32
वाचताना अंगावर काटा आला ! जबरदस्त ओघ आहे ! वाचताना काय वाटलं शब्दात सांगणं अवघड आहे ! सुन्न व्हायला झालं ! ‘Turin Horse’ नक्की पाहीन, संयमाने, तास माझा संयम बरा आहे असे सिनेमे पाहण्याच्या बाबतीत ! एक डॉक्टरीण युवती पॉसिटीव्ह सापडली म्हणून आमची बिल्डिंग सील केली. वाहने बाहेर काढता येत नाहीत या व्यतिरिक्त काही त्रास झाला नाही, खूप अर्जन्सी झाल्यावर थोड्या क्लुप्तीनं दुचाकी बाहेर काढून सोय केली ! इतरांनाही आमची दुचाकी वापरण्याची मुभा दिली !
कधी कधी जगत असताना अचानक वाटत की हा जो प्रंसग आता माझ्या आयुष्यात आलायं याचं मला काही दिवसापूर्वीं स्वप्न पडलं होतं, आता तुम्ही स्वप्न आठवू पाहता पण ते तितकसं ठळकपणे आठवतं नाहीयं, पण डोकं बोलत असं काही स्वप्नच पडलं नव्हतं….. तुम्हाला भास होतोय…. तुम्हाला अशी स्वप्न मोठया संख्येने सततच पडत असतात… यातली काही-एक स्वप्न प्रत्यक्ष घटना बनल्यावर किंवा तसा भास झाल्यावर… पुढच्यावेळी आपण प्रत्येक स्वप्न लिहून ठेवू म्हणजे हा भास नव्हता असं डोकं जे सांगत ते खोटं ठरवता येईल असा निश्चय करतो…. पण अजून तसं प्रत्यक्ष करुन बघितलं नाही… आता जो मी या वनबीएचके रुम मध्ये आहे… त्याचं पण मला स्वप्न पडलं होतं…. असं सारखं वाटतयं.. त्यावेळी पडलेलं ‘वनबीएचके रुम’चं स्वप्न मी लिहून ठेवायला पाहिजे होतं असं वाटतं… मुळात स्वप्न हा काही गंभीरपणे घेण्याचा विषय नाही पण सारखे सारखे भास तरी कसे असतील असं वाटत राहतं. पण आता पुढच्यावेळी खरचं लिहिणं असा निर्धार केलाय.
हे वाचल्यावर वाटलं, मी घराच्या बाबतीत किती नशीबवान आहे ! लेखनवाला, तुमच्या लेखनप्रतिभेला सलाम _/\_

In reply to by चौथा कोनाडा

रातराणी 14/07/2020 - 12:44
हा स्वप्न भासाचा भाग लिहलात त्याला _/\_ इतकं वास्तवदर्शी काही बरेच दिवसात वाचलं नव्हतं. धन्यवाद.

मुंबईच्या चाळीचा अनुभव काही दिवस घेतल्याने तुमची अडचण लगेच समजली. तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा उल्लेख नाही. का तुम्हाला एकट्यालाच क्वारंटाईन केले होते? पुण्यातही थोड्याफार फरकाने क्वारंटाईन सेंटरचा असाच अनुभव एका मित्राकडून ऐकायला मिळाला होता. त्याच्या घरातले सगळे लोक वेग वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन झाले होते. म्हणजे आई वयस्कर असल्याने आणि पॉझिटीव असल्याने हॉस्पिटल मधे, बहिण वेगळ्या सेंटर मधे आणि तो स्वतः एका वेगळ्या ठिकाणी होता. सुदैवाने सगळेजण १४ दिवसांनी सुखरुप परत आले. पण त्या काळात त्याची चाललेली तळमळ ऐकवत नव्हती. बिचारा रोज फोन करायचा आणि तासभर बोलत बसयचा, फोन कटही करवायचा नाहीआणि त्याचे ते रडगाणे ऐकवायचे पण नाही. पण मी दिलासा देण्याशीवाय काहीही अधिक करु शकत नव्हतो. बाकी हा सगळा खेळ अजून किती दिवस चालणार आहे कोण जाणे तुमची लेखन शैली आवडली लिहीत रहा. पैजारबुवा,

लेखनवाला 13/07/2020 - 16:25
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एकटा नव्हतो,पण ते जरा जास्तचं पर्सनल होईल म्हणून टाळलं किंवा मग त्यावर वेगळा लेख लिहावा लागेल.

माहितगार 13/07/2020 - 16:41
जरासा उशिराने का होईना मिपावर प्रत्यक्ष अनुभवाचा लेख आला. -लेखन अर्थातच भावले. अशी प्रत्यक्ष अनुभवांची माहिती अधिक कव्हर होण्याची गरज होती आणि आहे.

लेखन अतिशय तपशीलवार केलंय. एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण. भारतातंल अगदी वास्तवातलं अगदी थेट स्वरुप आपल्या अनुभवामुळे पाहता आलं. आपण सुखरुप आहात हे वाचून छान वाटलं. आजूबाजूचा परिसर, लोकांचं वर्तणू़क, अडचणी, सरकारी कारभार पण तरीही व्यवस्था काहीतरी करीत आहे, असे वाचून वाटले. शहरातली भरमसाठ लोकसंख्या, अपुर्‍या आरोग्याच्यासोयी हे सर्व असून एक व्यवस्था आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे असे वाटले. इतक्या लोकांची सोय करायची म्हटलं की असंख्य अडचणी या येणारच. आजही घरोघर जाऊन सर्व्हे करणार्‍यांना लोक सहकार्य करीत नाही. माझे काही प्राध्यापक सध्या शहरात सर्व्हे करीत आहेत. लोक माहिती देत नाहीत. खोटे माहिती देतात हेही होत आहेच. टेष्ट करायला नकार देतात.दवाख्यान्यात गेलो तर आपल्याला संसर्ग होणार तर नाही ना, असे अनेक प्रश्न असतात आणि असे प्रश्न मनात येणे आपली सर्व व्यवस्था पाहता चूक नाही असे वाटते. आपलं लेखन वाचून अनेक प्रश्नांचं काहून मनात उमटलं. आपण उत्तमपणे चित्रण करुन लेखन अनुभव शेयर केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. काळजी घ्या. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

अनिंद्य 13/07/2020 - 19:24
आवडले असे तरी कसे म्हणू ? प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला पण सुखरूप आहात, इथे लिहिलेत त्यामुळे एकूण व्यवस्थेची कल्पना आली. माझी एक मैत्रीण सध्या आजारी सासरे एकटे दवाखान्यात, सासू दुसरीकडे, नवरा, मुलासह स्वतः घरातच स्थानबद्ध असा अनुभव घेत आहे. करोनाची विपत्ती कधी आटोक्यात येईल कोण जाणे. स्वतःची काळजी घ्या आणि लिहिते राहा.

सोत्रि 14/07/2020 - 05:01
एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण.
बिरूटेसरांशी सहमत! वास्तवदर्शी लेखन आहे!! - (एकेकाळी चाळीत राहिलेला) सोकाजी

झेन 14/07/2020 - 12:19
प्रा. डॉं. शी सहमत, पुढे जाऊन असे म्हणेन की डिझ्यास्टर मॅनेजमेंटसाठी सरकारी किंवा गैरसरकारी संस्थाना संदर्भासाठी उपयोगी पडेल असे चित्रण. वास्तवदर्शी आणि खोटा अभिनिवेश नसलेले शब्दचित्र. स्वतःची काळजी घ्या आणि वरचेवर लिहा तुमची शैली आवडली.

तिमा 14/07/2020 - 19:05
लेख उत्कृष्ट झालाय. पण सुरवातीचं वाक्य एडिट करायला हवं आहे. जसं रामाला रावणाने मारलं, हे जरा नजरेला त्रास देतंय!

लेखनवाला 14/07/2020 - 20:22
लक्षातच नाही आलं, बरं झालं निदर्शनास आणून दिलंत. करतो. मिपावर लेख एडिट कसा करायचं?

वीणा३ 15/07/2020 - 01:37
पहिल्यांदीच कोणाचातरी प्रत्यक्ष अनुभव वाचत्ये करोना सेंटर बद्दल, आवडला म्हणवत नाही, पण तुमची लेखनशैली छान आहे. लिहीत राहा.

Prajakta२१ 15/07/2020 - 01:58
अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद पु ले शु माझ्या नातलगाचा अनुभव थोडाफार सारखाच आहे पण त्याला करोना झालेला होता त्यामुळे थोडाफार फरक स्वच्छतागृहाचा त्याचा अनुभव चांगला नव्हता पण जेवण सर्व वेळेचे व्यवस्थित होते
लेखनविषय:
****** जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय, करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं…. ****** काळाचं मनुष्याच्या शरीररुपी अस्तित्वाला आपल्या कवेत घेणारं कोरानाच्या स्वरुपातलं अदृश्यरुप आता मात्र थोडसं का होईना प्रत्येकाच्या मनात काहूर माजवत होतं.

करोना व्हायरस - अंताची सुरवात?

नेत्रेश ·

सोत्रि 13/07/2020 - 07:44
आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?
एवढा टोकाचा विचार करण्याची गरज नाही. अनेक भयानक संसर्गजन्य रोगांच्या साथी ह्यापूर्वीही येऊन गेल्या आहेत. जगाचा अंत तेव्हाही झाला नव्हता आणि आताही होणार नाही. जगाच्या अंताची काळजी करण्यापेक्षा, आत्ता आपल्या हातात काय आहे करण्यासारखे, वर्तमानात आणि वैयक्तिकरित्या, ह्यावर शक्ती खर्च सार्थ आहे! - (जगाच्या अंताची काळजी न करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

आनन्दा 13/07/2020 - 10:41
आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या हे ठळक असले पाहिजे.. जगबुडी तर होत नाही, पण जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात.. ही सुरुवात आहे, याचे पडसाद बरीच वर्षे उमटतील,जसे महायुद्धांचे उमटले होते अगदी तस्सेच!. कही नवी समीकरणे जुळतील, काही मर्यादित युद्धे देखील होतील. कदाचित एखादे जैविक युद्ध देखील.. तसे खरेतर करोना हे एक जागतिक युद्धच आहे, पण वेगळ्या स्तरावर जाणारे. अजुन खरी संहारक अस्त्रे बाहेर आलेली नाहीत.

In reply to by आनन्दा

नेत्रेश 13/07/2020 - 12:58
"जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात" - अगदी बरोब्रर. ९/११ च्या हल्यानंतर विमानप्रवासात झालेला प्रचंड बदल आता सर्वांनीच स्विकारला आहे. करोना नंतरही काही बदल कायमसाठी होउ शकतात.

In reply to by सोत्रि

नेत्रेश 13/07/2020 - 12:54
"आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?" हे विधान म्हणजे 'आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेले free world (एक प्रकारचा अनिर्बंधपणा) संपुन नवी, जास्त काटेकोर निर्बंध असलेली व्यवस्था कायमसाठी स्विकारण्याची वेळ आली आहे?' अशा अर्थाने केले आहे.

चौथा कोनाडा 13/07/2020 - 13:44
करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित.
करोना व्हायरस ही नक्कीच अंताची सुरवात नाही हे स्पष्टच होतेय !
करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित. त्या स्थित्यंतराचे आपण केवळ साक्षिदार नसुन, त्या नविन जगाला आकार देण्याचे काम कळत नकळत आपल्या सर्वांकडुन होत आहे. काही वर्षांनी कसे असेल नवीन जग? पहील्या सारखेच? की संपुर्ण वेगळे? ईंटरनेटवरुन शिकणारी नवी पीढी, एकमेकांत फारसे प्रत्यक्ष न मिसळतासुद्धा नवीन एकसंध समाज निर्माण करु शकेल? कसा असेल आपला समाज २५ - ५० वर्षांनंतर?
प्रत्येक क्षणाला जग बदलत असते, आपण नुसते साक्षिदार न राहता, जगाला आकार देण्याचे काम आपापल्या वकुबानुसार करतच असतो ! लेखातले बरेच मुद्दे गंडलेले वाटताहेत !

सोत्रि 13/07/2020 - 07:44
आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?
एवढा टोकाचा विचार करण्याची गरज नाही. अनेक भयानक संसर्गजन्य रोगांच्या साथी ह्यापूर्वीही येऊन गेल्या आहेत. जगाचा अंत तेव्हाही झाला नव्हता आणि आताही होणार नाही. जगाच्या अंताची काळजी करण्यापेक्षा, आत्ता आपल्या हातात काय आहे करण्यासारखे, वर्तमानात आणि वैयक्तिकरित्या, ह्यावर शक्ती खर्च सार्थ आहे! - (जगाच्या अंताची काळजी न करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

आनन्दा 13/07/2020 - 10:41
आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या हे ठळक असले पाहिजे.. जगबुडी तर होत नाही, पण जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात.. ही सुरुवात आहे, याचे पडसाद बरीच वर्षे उमटतील,जसे महायुद्धांचे उमटले होते अगदी तस्सेच!. कही नवी समीकरणे जुळतील, काही मर्यादित युद्धे देखील होतील. कदाचित एखादे जैविक युद्ध देखील.. तसे खरेतर करोना हे एक जागतिक युद्धच आहे, पण वेगळ्या स्तरावर जाणारे. अजुन खरी संहारक अस्त्रे बाहेर आलेली नाहीत.

In reply to by आनन्दा

नेत्रेश 13/07/2020 - 12:58
"जगात काही मूलगामी बदल तर नक्कीच होऊ शकतात" - अगदी बरोब्रर. ९/११ च्या हल्यानंतर विमानप्रवासात झालेला प्रचंड बदल आता सर्वांनीच स्विकारला आहे. करोना नंतरही काही बदल कायमसाठी होउ शकतात.

In reply to by सोत्रि

नेत्रेश 13/07/2020 - 12:54
"आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या जगाचा अंत जवळ आला आहे?" हे विधान म्हणजे 'आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेले free world (एक प्रकारचा अनिर्बंधपणा) संपुन नवी, जास्त काटेकोर निर्बंध असलेली व्यवस्था कायमसाठी स्विकारण्याची वेळ आली आहे?' अशा अर्थाने केले आहे.

चौथा कोनाडा 13/07/2020 - 13:44
करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित.
करोना व्हायरस ही नक्कीच अंताची सुरवात नाही हे स्पष्टच होतेय !
करोना नंतर आपले जग बदलणार हे निश्चित. त्या स्थित्यंतराचे आपण केवळ साक्षिदार नसुन, त्या नविन जगाला आकार देण्याचे काम कळत नकळत आपल्या सर्वांकडुन होत आहे. काही वर्षांनी कसे असेल नवीन जग? पहील्या सारखेच? की संपुर्ण वेगळे? ईंटरनेटवरुन शिकणारी नवी पीढी, एकमेकांत फारसे प्रत्यक्ष न मिसळतासुद्धा नवीन एकसंध समाज निर्माण करु शकेल? कसा असेल आपला समाज २५ - ५० वर्षांनंतर?
प्रत्येक क्षणाला जग बदलत असते, आपण नुसते साक्षिदार न राहता, जगाला आकार देण्याचे काम आपापल्या वकुबानुसार करतच असतो ! लेखातले बरेच मुद्दे गंडलेले वाटताहेत !
लेखनप्रकार
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्‍या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.

भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!

अत्रुप्त आत्मा ·

Cuty 02/07/2020 - 16:20
छान ताज्या दिसताहेत भाज्या. थोडे अवांतर- या कोरोना संक्रमणाच्या काळात भाज्या आणल्याबरोबर काहीजण नुसत्या पाण्याने धुतात तर काहीजण मिठाच्या पाण्याने. काहीजण कोमट पाणी वापरतात तर काहीजण मीठ आणि खायच्या सोड्याचे मिश्रण केलेल्या पाण्याने धुतात. नेमकी भाजी कशी धुवावी?

In reply to by Cuty

मीठ खायचा सोडा समप्रमाणात घेऊन (3लिटर पाण्याला 1/1चमचा. ) त्यात अर्धा(च) तास बुडवून नन्तर लगेच कपड्यावर टाकून वाळवणे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

भाज्या अगदी ताज्या आणि हिशेब अगदी पटला. खायचा सोडा वापरल्याने कोरोनापासून संरक्षण होतं की मनाचं समाधान होतं. आम्ही पण मीठाच्या पाण्याने भाज्या धूतो...पण केवळ समाधानाचा भाग. शास्त्रीय माहिती नाही. -दिलीप बिरुटे

जेम्स वांड 02/07/2020 - 17:21
गुरुजींनी एकदम "कांदा मुळा भाजी" करून टाकलं काम! त्या एकुलत्या एक फोटोत हारीनं लावून ठेवलेली भाजी लैच मनमोहक वाटली !

In reply to by प्रचेतस

कंजूस 03/07/2020 - 18:00
आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,
वाटली चार घरात. म्हणजे ताजीच . तीन दिवसांनी आणि कुणी जाणार, यांना देणार. असा सहकार आहे हो.

वीणा३ 02/07/2020 - 23:47
चांगली माहिती आणि मस्त दिसत्ये फोटो मधली भाजी. हे माझ्या आई-बाबाना सांगायला पाहिजे. ते दोघे नेहरू चौकात (मंडई च्या इथे कुठेतरी, नक्की माहित नाही) कुठल्यातरी वारी सकाळी ६-७ वाजता ताजी भाजी मिळते म्हणून जातात.

In reply to by वीणा३

@ते दोघे नेहरू चौकात -- नेहरू चौक म्हणजे छोटर मार्केटयार्ड. ते ही सगळ्या दृष्टीने छान आहे. पण तिथे जमणारी गर्दी महान आहे. म्हणून कोरोना काळात नको वाटते. मार्केटयार्ड मध्ये अंतर ठेऊन फिरणं शक्य आहे.

Prajakta२१ 19/07/2020 - 17:51
https://sevenmantras.com/ ह्या website वरून भाजी मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का? भाज्यांचे दर अर्थातच महाग आहेत ८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला फळांची बास्केट -४५० ला मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला

In reply to by Prajakta२१

@८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला - हा त्यांना 180 ते 220 रुपयाला बसणारा माल आपल्याला 350 ला व अधिक काँटीटीमध्ये मिळू शकतो.. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.) @फळांची बास्केट -४५० ला - ही त्यांना 150 ते 200 ला मिळते. आपल्याला 220 ते 300 पर्यंत आणि तेही दुप्पट काँटीटी मधे मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.) @मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला-- ही त्यांना 90 ते 140ला मिळते.. आपल्याला 100 ते 160 मध्ये व अधिक काँटीटी मध्ये मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 20/07/2020 - 20:19
गुलटेकडी मार्केटला चिंचवडहून येण्याजाण्याचा पेट्रोल खर्च- बाईक- २०० रु कार- ३७५ रु. (आजच्या पेट्रोल भावानुसार रु ८६.५६) गुलटेकडी मार्केटला चिंचवहून येण्याजाण्याचा लागणारा वेळ- साडेतीन तास (जाणे,येणे भाजी घेणे यानुसार) गुलटेकडी मार्केट मध्ये भाजी घेण्यात असलेली करोनाची रिस्क- प्रचंड (आजच्या करोनाच्या रुग्णांनुसार) ५२५ रु ची भाजी ऑनलाइन थेट घरपोच आल्यामुळे आपला खर्च होणारा वेळ- शून्य ५२५ रु ची भाजी ऑनलाइन आणण्यामुळे करोना होण्याची शक्यता- नगण्य

Rajesh188 20/07/2020 - 21:40
भाजी पाल्याच्या घावूक बाजारातील दर आणि किरकोळ विक्रीचे दर ह्या मध्ये प्रचंड तफावत असते हे अगदी खरे आहे. भाज्यांचे दर कमी झाले तरी किरकोळ विक्रेते दर कमी करत नाहीत हे पण सत्य आहे. पण शहरात असे होलसेल मार्केट थोडीच असतात . आता मुंबई चा विचार केला तर दादर मध्ये अजुन सुद्धा होलसेल मार्केट आहे. पूर्ण शहर करता ते एकच आहे. तिथे जावून भाजी खरेदी करणे खूप फायद्याचे आहे 100 रुपयाची वस्तू तुम्ही 30 रुपत्का खरेदी करू शकता प्रचंड पैसे वाचतात. मग अडचण काय आहे. 1) खरेदी करण्याची वेळ पहाटेची असते . 2) घरापासून ते लांब असतात 3) वेळेचा अभाव. ह्या तीन कारण मुळे लोक कंटाळा करतात नाही तर ताजी,स्वस्त भाजी तिथे मिळते. आताच्या परिस्थिती मध्ये ते योग्य नाही गर्दी असते त्या मुळे संक्रमण होण्याचा धोका जास्त. बाकी पेट्रोल चा खर्च वजा केला तरी भाजी स्वस्त च मिळते

In reply to by Rajesh188

कशाला समजावून सांगितले? सररररर्व काही पुरेपूर व नीट माहीत असलेली व्यक्ती आहे ती! ------------------------------------------------------ ट्रोलर-कं-ट्रोलर:- http://www.sherv.net/cm/emoticons/trollface/all-the-troll-smiley-emoticon.gif आत्मा

Prajakta२१ 21/07/2020 - 00:10
धन्यवाद 'सध्याच्या काळात' ------हे दोन शब्द मनात आले कि ऑनलाईन डिलिव्हरी च योग्य वाटते

Cuty 02/07/2020 - 16:20
छान ताज्या दिसताहेत भाज्या. थोडे अवांतर- या कोरोना संक्रमणाच्या काळात भाज्या आणल्याबरोबर काहीजण नुसत्या पाण्याने धुतात तर काहीजण मिठाच्या पाण्याने. काहीजण कोमट पाणी वापरतात तर काहीजण मीठ आणि खायच्या सोड्याचे मिश्रण केलेल्या पाण्याने धुतात. नेमकी भाजी कशी धुवावी?

In reply to by Cuty

मीठ खायचा सोडा समप्रमाणात घेऊन (3लिटर पाण्याला 1/1चमचा. ) त्यात अर्धा(च) तास बुडवून नन्तर लगेच कपड्यावर टाकून वाळवणे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

भाज्या अगदी ताज्या आणि हिशेब अगदी पटला. खायचा सोडा वापरल्याने कोरोनापासून संरक्षण होतं की मनाचं समाधान होतं. आम्ही पण मीठाच्या पाण्याने भाज्या धूतो...पण केवळ समाधानाचा भाग. शास्त्रीय माहिती नाही. -दिलीप बिरुटे

जेम्स वांड 02/07/2020 - 17:21
गुरुजींनी एकदम "कांदा मुळा भाजी" करून टाकलं काम! त्या एकुलत्या एक फोटोत हारीनं लावून ठेवलेली भाजी लैच मनमोहक वाटली !

In reply to by प्रचेतस

कंजूस 03/07/2020 - 18:00
आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,
वाटली चार घरात. म्हणजे ताजीच . तीन दिवसांनी आणि कुणी जाणार, यांना देणार. असा सहकार आहे हो.

वीणा३ 02/07/2020 - 23:47
चांगली माहिती आणि मस्त दिसत्ये फोटो मधली भाजी. हे माझ्या आई-बाबाना सांगायला पाहिजे. ते दोघे नेहरू चौकात (मंडई च्या इथे कुठेतरी, नक्की माहित नाही) कुठल्यातरी वारी सकाळी ६-७ वाजता ताजी भाजी मिळते म्हणून जातात.

In reply to by वीणा३

@ते दोघे नेहरू चौकात -- नेहरू चौक म्हणजे छोटर मार्केटयार्ड. ते ही सगळ्या दृष्टीने छान आहे. पण तिथे जमणारी गर्दी महान आहे. म्हणून कोरोना काळात नको वाटते. मार्केटयार्ड मध्ये अंतर ठेऊन फिरणं शक्य आहे.

Prajakta२१ 19/07/2020 - 17:51
https://sevenmantras.com/ ह्या website वरून भाजी मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का? भाज्यांचे दर अर्थातच महाग आहेत ८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला फळांची बास्केट -४५० ला मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला

In reply to by Prajakta२१

@८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला - हा त्यांना 180 ते 220 रुपयाला बसणारा माल आपल्याला 350 ला व अधिक काँटीटीमध्ये मिळू शकतो.. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.) @फळांची बास्केट -४५० ला - ही त्यांना 150 ते 200 ला मिळते. आपल्याला 220 ते 300 पर्यंत आणि तेही दुप्पट काँटीटी मधे मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.) @मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला-- ही त्यांना 90 ते 140ला मिळते.. आपल्याला 100 ते 160 मध्ये व अधिक काँटीटी मध्ये मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 20/07/2020 - 20:19
गुलटेकडी मार्केटला चिंचवडहून येण्याजाण्याचा पेट्रोल खर्च- बाईक- २०० रु कार- ३७५ रु. (आजच्या पेट्रोल भावानुसार रु ८६.५६) गुलटेकडी मार्केटला चिंचवहून येण्याजाण्याचा लागणारा वेळ- साडेतीन तास (जाणे,येणे भाजी घेणे यानुसार) गुलटेकडी मार्केट मध्ये भाजी घेण्यात असलेली करोनाची रिस्क- प्रचंड (आजच्या करोनाच्या रुग्णांनुसार) ५२५ रु ची भाजी ऑनलाइन थेट घरपोच आल्यामुळे आपला खर्च होणारा वेळ- शून्य ५२५ रु ची भाजी ऑनलाइन आणण्यामुळे करोना होण्याची शक्यता- नगण्य

Rajesh188 20/07/2020 - 21:40
भाजी पाल्याच्या घावूक बाजारातील दर आणि किरकोळ विक्रीचे दर ह्या मध्ये प्रचंड तफावत असते हे अगदी खरे आहे. भाज्यांचे दर कमी झाले तरी किरकोळ विक्रेते दर कमी करत नाहीत हे पण सत्य आहे. पण शहरात असे होलसेल मार्केट थोडीच असतात . आता मुंबई चा विचार केला तर दादर मध्ये अजुन सुद्धा होलसेल मार्केट आहे. पूर्ण शहर करता ते एकच आहे. तिथे जावून भाजी खरेदी करणे खूप फायद्याचे आहे 100 रुपयाची वस्तू तुम्ही 30 रुपत्का खरेदी करू शकता प्रचंड पैसे वाचतात. मग अडचण काय आहे. 1) खरेदी करण्याची वेळ पहाटेची असते . 2) घरापासून ते लांब असतात 3) वेळेचा अभाव. ह्या तीन कारण मुळे लोक कंटाळा करतात नाही तर ताजी,स्वस्त भाजी तिथे मिळते. आताच्या परिस्थिती मध्ये ते योग्य नाही गर्दी असते त्या मुळे संक्रमण होण्याचा धोका जास्त. बाकी पेट्रोल चा खर्च वजा केला तरी भाजी स्वस्त च मिळते

In reply to by Rajesh188

कशाला समजावून सांगितले? सररररर्व काही पुरेपूर व नीट माहीत असलेली व्यक्ती आहे ती! ------------------------------------------------------ ट्रोलर-कं-ट्रोलर:- http://www.sherv.net/cm/emoticons/trollface/all-the-troll-smiley-emoticon.gif आत्मा

Prajakta२१ 21/07/2020 - 00:10
धन्यवाद 'सध्याच्या काळात' ------हे दोन शब्द मनात आले कि ऑनलाईन डिलिव्हरी च योग्य वाटते
लेखनविषय:
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो. फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं.

कृतघ्न -7

बाप्पू ·

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...