मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्या गावाचा पाऊस..

अत्रुप्त आत्मा ·

अभ्या.. 27/06/2017 - 19:51
अरेरेरेरे, मला वाटले होते "इथं इथं बस रे मोरा, गणू घालतो चारा" टाईप कैतरी असेल, पण श्या..... कोकणचा पावूस... तसा छान लिहिलाय म्हणा हा पण, ;) पण.........

जेनी... 27/06/2017 - 20:59
सुंदर ! एकदम रीफ्रेस्शिंग :) पिक्स एकदम लाजवाब गुर्जि ( लाज राखली या कवितेने काव्यविभागाची )

पण... स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...

In reply to by मुक्त विहारि

@स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...››› चुकलात.. चुकलात तुम्ही! मिपा तेच आहे. स्पांडू~रंग बदललाय!

In reply to by अत्रुप्त आत्मा

असेल. असेही असेल. सरड्यापेक्षा पण जास्त वेगात माणूसाचे मूड बदलतात.काही दिवस आमचा पण सक्तीचा मिपासंन्यास होताच की.... त्यामुळे थोडे दिवसांत परत "स्पा" पण इथे येईलच.

मस्त जिलब्या पडल्यात गाव एकच वाटतंय पावसात सुंदर नटलंय माझ्या पण गावात पाऊस अस्संच बोलतो नुसता बोलतोच नाही तर छपरांशी भांडतो कधी उडवतो अन लावतो बघायला आकाश म्हणतो , घ्यावा कधी कधी मोकळा श्वास मी मुक्त असलो तरी अतृप्त तुझ्यावाणी ऐकत असतो नेहेमीच निसर्गाची वाणी भारावतो कधी लोळतो कुशीत त्याच्या नेहेमीच बनतात नव्या कविता , नव्या पावसाच्या न गावाच्या

अभ्या.. 27/06/2017 - 19:51
अरेरेरेरे, मला वाटले होते "इथं इथं बस रे मोरा, गणू घालतो चारा" टाईप कैतरी असेल, पण श्या..... कोकणचा पावूस... तसा छान लिहिलाय म्हणा हा पण, ;) पण.........

जेनी... 27/06/2017 - 20:59
सुंदर ! एकदम रीफ्रेस्शिंग :) पिक्स एकदम लाजवाब गुर्जि ( लाज राखली या कवितेने काव्यविभागाची )

पण... स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...

In reply to by मुक्त विहारि

@स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...››› चुकलात.. चुकलात तुम्ही! मिपा तेच आहे. स्पांडू~रंग बदललाय!

In reply to by अत्रुप्त आत्मा

असेल. असेही असेल. सरड्यापेक्षा पण जास्त वेगात माणूसाचे मूड बदलतात.काही दिवस आमचा पण सक्तीचा मिपासंन्यास होताच की.... त्यामुळे थोडे दिवसांत परत "स्पा" पण इथे येईलच.

मस्त जिलब्या पडल्यात गाव एकच वाटतंय पावसात सुंदर नटलंय माझ्या पण गावात पाऊस अस्संच बोलतो नुसता बोलतोच नाही तर छपरांशी भांडतो कधी उडवतो अन लावतो बघायला आकाश म्हणतो , घ्यावा कधी कधी मोकळा श्वास मी मुक्त असलो तरी अतृप्त तुझ्यावाणी ऐकत असतो नेहेमीच निसर्गाची वाणी भारावतो कधी लोळतो कुशीत त्याच्या नेहेमीच बनतात नव्या कविता , नव्या पावसाच्या न गावाच्या
लेखनविषय:
माझ्या गावाचा पाऊस आडंरानी आडंवनी.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6 फुले अंगांगी हो त्याच्या रूजे थेंब पानोपानी..

अंबरनक्षी

सांजसंध्या ·

In reply to by किसन शिंदे

लय गंडली आहे, शब्द जोड चुकीचे झाले आहेत, काही चमत्कृतीपूर्ण शब्दयोजना (उदा. विलंबित जलदांसाठी) अर्थहिन आहेत. थोडक्यात, कविता अनुभवातून उतरलेली नाही तर चमत्कृतीपूर्ण शब्दरचनेतून कुणाला तरी, काही तरी अर्थ बोध होईल, अशी कवियत्रीला आशा असावी.

In reply to by सांजसंध्या

तुम्हाला प्रतिसादावरुन लक्षात आलं नाही का ? आणि माफी कशापायी ? तुम्ही अर्थ लिहीलात तरी तो फार ओढून- ताणून शब्दात बसवल्यासारखा होईल. बघा प्रयत्न करुन :)

In reply to by संजय क्षीरसागर

सांजसंध्या 08/06/2017 - 07:52
तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय लिहीले ते तुम्हालाच ठाऊक असणार. मला कसा त्याचा अर्थ कळेल ? आभार आपले सर.

In reply to by सांजसंध्या

प्रतिसाद कवितेवर आहे, तुम्हाला हतोत्साह करण्याचा उद्देश नाही. कवितेतून काव्यविषय व्यक्त होत नाही हा मुद्दा आहे. तुमच्याच प्रतिसादातले विरोधाभास पाहा : तुम्ही म्हणतायं : १) प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली. मग तुम्ही स्वतःच विचारतायं : २) नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ? आता या अर्थव्यक्तीसाठी तुमची शब्दयोजना पाहा : नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली म्हणजे कुठल्या तरी बॅकमेमरी `नेणीवेत लहरल्यामुळे', सुखाच्या जाणीवेनं `झोपलेल्या प्रतिभेतून' ही कविता झरली आहे ! असा स्टार्टींगलाच घोळ आहे. ३) पुढे अशा ओळी येतात : त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी अर्थविदित करतांना तुम्ही म्हणता की क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना थोडक्यात, तुमचा मानसपक्षी अनुभवातल्या अमर्याद शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी क्षितीजाकडे झेपावला आहे. तुम्ही पुन्हा त्याला मागे खेचतायं (विलंबित जलदांसाठी) कारण बरेच दिवस पाऊस (कविता) झालेला नाही. शिवाय क्षितीज आणि आकाश या एकमेकांना बिलगून असलेल्या गोष्टी आहेत. आता मन त्या अमर्याद शक्यतांचा वेध घेणार का प्रतिमांची ही गर्दी (अंबरनक्षी) पाहाणार ? याला बॅक-अँड-फोर्थ ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. थोडक्यात अभिव्यक्त काय करायचं याची निश्चिती नसल्यामुळे अनेक कल्पनांची भाऊ गर्दी होते. मग अशा कल्पना अगम्य शब्दात बसवायचा प्रयत्न होतो. परिणामी कविता अर्थहिन होते. तुम्हाला चांगली कविता करायची असेल तर दोन गोष्टी करा : १) काव्यविषय हा एकसंध उत्कट अनुभव असला पाहिजे आणि कविता त्या अनुभवाशी इमान राखणारी असायला हवी, आणि २) इथल्या लल्लू-पंजू सदस्यांचे ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.

दशानन 07/06/2017 - 00:02
ही सांज ढळण्याआधी तेवते गाभारसमई स्मरणातील उत्सवसंध्या पांघरते गर्दनिळाई
वाह! शब्द रचना आवडली.

सांजसंध्या 08/06/2017 - 07:47
गेल्या चार ते पाच वर्षात एकही कविता नव्याने लिहाविशी वाटली नाही. अस्वस्थता असताना ज्याप्रमाणे कविता येते तशी सगळं छान चालू असताना नाही येत असं वाटू लागलं होतं. मुद्दामून लिहायची तर मग त्याला गीतलेखनच म्हणावे लागेल. याच अवस्थेच्या विचारातून लिहावंसं वाटलं. एखाद्याची प्रेरणा अस्वस्थता, तीव्र भावना असेल त्याला सामान्य परिस्थितीत कविता प्रसन्न होईल का ? दामिनी म्हणजे वीज. प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली. पण ज्यातून आपण पूर्वी काही लिहीलं ती अनुभूती कुठेतरी असणारच की. बॅकमेमरी किंवा नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ? असं काहीसं या कवितेत म्हणायचे आहे. क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना. अशा काही प्रतिमांचा वापर केला आहे. यापेक्षा जास्त संत्रं सोलवत नाही.

सांजसंध्या 08/06/2017 - 07:50
विलंबित जलदा बद्दल जलद म्हणजे ढग. पावसाळा लांबल्याने ढग उशिरा आले आहेत. तसंच कवितेच्या बाबत झालेले आहे. पण जेव्हां कल्पनेच्या क्षितिजावर पावसाची (कवितेची) शक्यता दिसू लागते तिच्या स्वागताला अंबरात नक्षी उमटली असं काहीसं. प्रत्यक्ष पाऊस येण्याआधी आकाशात रंगांची उधळण होते तसंच प्रत्यक्ष कविता होण्या आधी मनाच्या आकाशात प्रतिमांची गर्दी दाटून येते असं काहीसं...

दशानन 08/06/2017 - 18:49
कवी / कवयित्रीने अर्थ समजावून सांगू नये असे वाटतं. रचना आहे ज्याला जे जे आवडेल ते घ्यावे बाकी सोडून द्यावे व रचनेचा आंनद घ्यावा, खूपच मनात प्रश्न निर्माण होत असतील तर व्यक्तिगत संपर्क निर्माण करून समजवून घेणे योग्य.

In reply to by किसन शिंदे

लय गंडली आहे, शब्द जोड चुकीचे झाले आहेत, काही चमत्कृतीपूर्ण शब्दयोजना (उदा. विलंबित जलदांसाठी) अर्थहिन आहेत. थोडक्यात, कविता अनुभवातून उतरलेली नाही तर चमत्कृतीपूर्ण शब्दरचनेतून कुणाला तरी, काही तरी अर्थ बोध होईल, अशी कवियत्रीला आशा असावी.

In reply to by सांजसंध्या

तुम्हाला प्रतिसादावरुन लक्षात आलं नाही का ? आणि माफी कशापायी ? तुम्ही अर्थ लिहीलात तरी तो फार ओढून- ताणून शब्दात बसवल्यासारखा होईल. बघा प्रयत्न करुन :)

In reply to by संजय क्षीरसागर

सांजसंध्या 08/06/2017 - 07:52
तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय लिहीले ते तुम्हालाच ठाऊक असणार. मला कसा त्याचा अर्थ कळेल ? आभार आपले सर.

In reply to by सांजसंध्या

प्रतिसाद कवितेवर आहे, तुम्हाला हतोत्साह करण्याचा उद्देश नाही. कवितेतून काव्यविषय व्यक्त होत नाही हा मुद्दा आहे. तुमच्याच प्रतिसादातले विरोधाभास पाहा : तुम्ही म्हणतायं : १) प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली. मग तुम्ही स्वतःच विचारतायं : २) नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ? आता या अर्थव्यक्तीसाठी तुमची शब्दयोजना पाहा : नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली म्हणजे कुठल्या तरी बॅकमेमरी `नेणीवेत लहरल्यामुळे', सुखाच्या जाणीवेनं `झोपलेल्या प्रतिभेतून' ही कविता झरली आहे ! असा स्टार्टींगलाच घोळ आहे. ३) पुढे अशा ओळी येतात : त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी अर्थविदित करतांना तुम्ही म्हणता की क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना थोडक्यात, तुमचा मानसपक्षी अनुभवातल्या अमर्याद शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी क्षितीजाकडे झेपावला आहे. तुम्ही पुन्हा त्याला मागे खेचतायं (विलंबित जलदांसाठी) कारण बरेच दिवस पाऊस (कविता) झालेला नाही. शिवाय क्षितीज आणि आकाश या एकमेकांना बिलगून असलेल्या गोष्टी आहेत. आता मन त्या अमर्याद शक्यतांचा वेध घेणार का प्रतिमांची ही गर्दी (अंबरनक्षी) पाहाणार ? याला बॅक-अँड-फोर्थ ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. थोडक्यात अभिव्यक्त काय करायचं याची निश्चिती नसल्यामुळे अनेक कल्पनांची भाऊ गर्दी होते. मग अशा कल्पना अगम्य शब्दात बसवायचा प्रयत्न होतो. परिणामी कविता अर्थहिन होते. तुम्हाला चांगली कविता करायची असेल तर दोन गोष्टी करा : १) काव्यविषय हा एकसंध उत्कट अनुभव असला पाहिजे आणि कविता त्या अनुभवाशी इमान राखणारी असायला हवी, आणि २) इथल्या लल्लू-पंजू सदस्यांचे ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.

दशानन 07/06/2017 - 00:02
ही सांज ढळण्याआधी तेवते गाभारसमई स्मरणातील उत्सवसंध्या पांघरते गर्दनिळाई
वाह! शब्द रचना आवडली.

सांजसंध्या 08/06/2017 - 07:47
गेल्या चार ते पाच वर्षात एकही कविता नव्याने लिहाविशी वाटली नाही. अस्वस्थता असताना ज्याप्रमाणे कविता येते तशी सगळं छान चालू असताना नाही येत असं वाटू लागलं होतं. मुद्दामून लिहायची तर मग त्याला गीतलेखनच म्हणावे लागेल. याच अवस्थेच्या विचारातून लिहावंसं वाटलं. एखाद्याची प्रेरणा अस्वस्थता, तीव्र भावना असेल त्याला सामान्य परिस्थितीत कविता प्रसन्न होईल का ? दामिनी म्हणजे वीज. प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली. पण ज्यातून आपण पूर्वी काही लिहीलं ती अनुभूती कुठेतरी असणारच की. बॅकमेमरी किंवा नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ? असं काहीसं या कवितेत म्हणायचे आहे. क्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पना. अशा काही प्रतिमांचा वापर केला आहे. यापेक्षा जास्त संत्रं सोलवत नाही.

सांजसंध्या 08/06/2017 - 07:50
विलंबित जलदा बद्दल जलद म्हणजे ढग. पावसाळा लांबल्याने ढग उशिरा आले आहेत. तसंच कवितेच्या बाबत झालेले आहे. पण जेव्हां कल्पनेच्या क्षितिजावर पावसाची (कवितेची) शक्यता दिसू लागते तिच्या स्वागताला अंबरात नक्षी उमटली असं काहीसं. प्रत्यक्ष पाऊस येण्याआधी आकाशात रंगांची उधळण होते तसंच प्रत्यक्ष कविता होण्या आधी मनाच्या आकाशात प्रतिमांची गर्दी दाटून येते असं काहीसं...

दशानन 08/06/2017 - 18:49
कवी / कवयित्रीने अर्थ समजावून सांगू नये असे वाटतं. रचना आहे ज्याला जे जे आवडेल ते घ्यावे बाकी सोडून द्यावे व रचनेचा आंनद घ्यावा, खूपच मनात प्रश्न निर्माण होत असतील तर व्यक्तिगत संपर्क निर्माण करून समजवून घेणे योग्य.
लेखनविषय:
काव्यरस
अंबरनक्षी ====== सुखाच्या जाणिवेपोटी निद्रीस्तदामिनी झाली नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली उरले ना रितेपण रिते आठवसाठले रांजण डोळ्यातील आसवांनी आता भरले गं आंगण त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी ही सांज ढळण्याआधी तेवते गाभारसमई स्मरणातील उत्सवसंध्या पांघरते गर्दनिळाई - सांजसंध्या 4.6.2017

लाल दिवा . . . . . .

माम्लेदारचा पन्खा ·
होय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . . मी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . . दुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . "टोल"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . . गाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . . माझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . . जनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . . आजूबाजूला कायम लवाजमा . . .

शब्द. ..

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 15/05/2017 - 21:45
छान लिहिलंत अत्रुप्त. बाकी तुमच्या शब्दांनी तुम्हास पहिल्याइतकीच साथ द्यावी आणि अशाच उत्तमोत्तम कविता तुमच्या लेखणीद्वारे याव्यात.

प्रचेतस 15/05/2017 - 21:45
छान लिहिलंत अत्रुप्त. बाकी तुमच्या शब्दांनी तुम्हास पहिल्याइतकीच साथ द्यावी आणि अशाच उत्तमोत्तम कविता तुमच्या लेखणीद्वारे याव्यात.
लेखनविषय:
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात दूर दूर रानात एकटे पळून जातात.. मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं पटकन फांदि न मिळणाय्रा.. प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा. पण ते गेले एकदा,की जातातच. पुन्हा परत भेटेपर्यंत! शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ. हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय असं वाटेपर्यंत... ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात. मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे?

लॉन-वरचं लगीन!

अत्रुप्त आत्मा ·

वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे. रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 20/04/2017 - 19:01
गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 21/04/2017 - 16:14
कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं.... कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं... . कसं बसतंय एक मानूस अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..

नूतन सावंत 21/04/2017 - 10:06
> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.

वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे. रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 20/04/2017 - 19:01
गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 21/04/2017 - 16:14
कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं.... कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं... . कसं बसतंय एक मानूस अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..

नूतन सावंत 21/04/2017 - 10:06
> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे.

आठवणी

संदीप-लेले ·
आठवणी क्षणांच्या क्षणातील भावनांच्या भावनातील स्पंदनांच्या स्पंदनातील आवेगाच्या आठवणी पावसाच्या, पावसातील प्रवासाच्या, प्रवासातील गाण्याच्या गाण्यातील प्रेयसीच्या आठवणी थंडीच्या थंडीतील शेकोटीच्या शेकोटीतील हुरड्याच्या हुरड्यातील गोडीच्या आठवणी उन्हाळ्याच्या उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या सुट्टीतील पुस्तकांच्या पुस्तकातील जादूच्या आठवणी खेळाच्या खेळातील भांडणाच्या भांडणातील मैत्रीच्या मैत्रीतील ओलाव्याच्या आठवणी कधीकधीच्या आठवणी कुणाकुणाच्या आठवणी कशाकशाच्या साठवणी मनामनांच्या - संदीप लेले

चारू-वाक १

माहितगार ·
लेखनविषय:
निद्रेपरी ना निद्रा, जागेपणी ना जाग मनास अशांत जुंपणे, कोण हा अभाग \\१\\ शक्यतेचा थांबवून शोध, मनास नुसती गवसणी मिळेल कोणसी माया, ना केलीस जरी मागणी \\२\\ ना करिसी, परी आपले बरे करिसी शक्य तरी शांती सूख पाविसी \\३\\ चाराचे होता एक गूण, पाहसी डोळ्यात डोळे दोन हरवले जरा पाहुणेपण, भेदास सार्‍या हरवून \\४\\ मधूर ते मिष्ठान्न , लोभ घेता मेळवून क्षोभ टाकावा झाकून, होतसे शांत चित्त मन \\५\\ नको करूस हाव, परी हवी संपन्नतेसी धावे ज्ञान-विज्ञान घेऊन पाव, देशो देशी जावे \\६\\ चारू-वाक २ नावारूपास यावे, आनंदे जगावे, साजेसे सजवावे, सुखी समाधानी व्हावे \\७\\ जनसागरी कोठे भेद, मेळवावे एकात

एक कप तिचा....

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by टवाळ कार्टा

कंजूस 16/04/2017 - 16:47
कविमन लागते हो त्याला. नाहीतर सातारा रोडवरचे चणे आणि महाबळेश्वरचे चणे यांत काय फरक असे म्हणाल टकाभाउजी.

In reply to by टवाळ कार्टा

कंजूस 16/04/2017 - 16:47
कविमन लागते हो त्याला. नाहीतर सातारा रोडवरचे चणे आणि महाबळेश्वरचे चणे यांत काय फरक असे म्हणाल टकाभाउजी.
आयुष्याचा हिशोब साचा एक कप तिचा,एक माझा! दिसायला दोन्ही एकच फ्लेवरंही सारखाच फक्त चाखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा! माझा आधी संपेल, तिचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक कप तिचा,एक माझा! एकत्र असून थोडं वेगळेपण वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! तिचं सावधपण माझं अंधळेपण जगण्यातली वागण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक कप तिचा,एक माझा! गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं..

नाही; माझा प्रॉब्लेमच आहे

वेल्लाभट ·

सत्यजित... 11/04/2017 - 23:30
बहुतेकदा माझाही 'असाच' प्राॅब्लेम असतो! 'शिंपल्याचा क्लोजप' आणि 'गझलांचा मळा' तर माझे अनुभवच! अगदी सहज सुंदर झालिये कविता,आवडलीच!

हो म्हणजे, यायला हवं ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं..
आणि खरंच नाही जमत हे... समजतं की हे जे ह्या क्षणी चालु आहे ते परत मिळणार नाही, आत्ता इतर कशाची तरी इच्छा मनात धरण्याला अर्थ नाही.. पण नाही रमत मन कधी कधी..

वेल्लाभट 12/04/2017 - 10:52
धन्यवाद रूपी, पैसा, प्राची, पद्मावती धन्यवाद स्रुजा, कमी अधिक प्रमाणात असावा असा स्वभाव प्रत्येकात माझ्यामते. धन्यवाद पिरा, हो खरंय नाही रमत मन अनेकदा. धन्स सत्यजित, बरं वाटलं ऐकून कुणाचातरी माझ्यासारखाच प्रकार असल्याचं. _/\_ :)

मितान 12/04/2017 - 11:56
छान कविता ! तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाचं होत असावं. अपवाद 'वर्तमानात जगणारे जीव' ;)

सत्यजित... 11/04/2017 - 23:30
बहुतेकदा माझाही 'असाच' प्राॅब्लेम असतो! 'शिंपल्याचा क्लोजप' आणि 'गझलांचा मळा' तर माझे अनुभवच! अगदी सहज सुंदर झालिये कविता,आवडलीच!

हो म्हणजे, यायला हवं ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं..
आणि खरंच नाही जमत हे... समजतं की हे जे ह्या क्षणी चालु आहे ते परत मिळणार नाही, आत्ता इतर कशाची तरी इच्छा मनात धरण्याला अर्थ नाही.. पण नाही रमत मन कधी कधी..

वेल्लाभट 12/04/2017 - 10:52
धन्यवाद रूपी, पैसा, प्राची, पद्मावती धन्यवाद स्रुजा, कमी अधिक प्रमाणात असावा असा स्वभाव प्रत्येकात माझ्यामते. धन्यवाद पिरा, हो खरंय नाही रमत मन अनेकदा. धन्स सत्यजित, बरं वाटलं ऐकून कुणाचातरी माझ्यासारखाच प्रकार असल्याचं. _/\_ :)

मितान 12/04/2017 - 11:56
छान कविता ! तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाचं होत असावं. अपवाद 'वर्तमानात जगणारे जीव' ;)
लेखनविषय:
ब्लॉग दुवा रोजची गर्दी, रोजचा प्रवास, कटकट करत मी ऑफिसला येतो कंपनी ची कॉन्फरन्स, गोव्याला जायचं, आनंदाचा माहोल असतो हो काय? मी साशंक होतो. कसला तरी विचार करतो आता मिळाला ना ब्रेक ! मग यावं नाही का आनंदाला उधाण! मी म्हणतो उलट इथे मात्र मनालाच कसलातरी ब्रेक लागतो नाही; माझा प्रॉब्लेमच आहे. कसं जायचं? विमानाने? की कोकण रेल्वेने? चर्चा चालू ए कॅमेरा आण हं... स्विमिंग कॉश्चूम आहे का एक्स्ट्रॉ? जुळवाजुळव चालू मी आजच स्टॉक आणतो आपला! बेत आखणं चालू सहकर्मचारी मित्र होतो आणि प्रत्येक जण जणु गोव्यात पोचतो आणि मी?

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे