मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आई मिटलेला श्वास १३: स्वप्नथेंबांची पालखी

गणेशा ·

प्रकाश१११ 25/01/2011 - 07:14
घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड. फार वरच्या दर्जाची कविता !! +१

प्रकाश१११ 25/01/2011 - 07:14
घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड. फार वरच्या दर्जाची कविता !! +१
लेखनविषय:
काव्यरस
3

स्वताच्या पोटाला चिमटा घेत ...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
रेतीचा अख्खा ट्रक आला कामगार फावड्याने रेती काढीत ढकलू लागले बंगल्याच्या आवारात ....

माझ्या शेतावरचे काळे ढग...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
कठीण होत चाललेय सगळे हे शेताचे बहरणे आता गायब झालीय विहिरीतील मोटेचे पाणी बैलाच्या गळ्यातील घुन्गारांचा लडिवाळ आवाज शेती नापीक दाखवून न.अ करीत चाललेत खूपशे शेतात बंगले बांधून दिवाळी साजरी करू लागलेत आपली माणसे हिरवळीचा स्वर्ग होत चाललाय नर्क बैलगाडीच्या पायवाटा पुसून गेल्यात कधीच नि फटफटीचा चाक्राळलेला रस्ता तयार झालाय संपन्नता आलीय डोक्यावर ह्या छोट्याशा खेड्यात फड लागतोय एखाद्या नारायणगावच्या तमाशाचा बहकून गेलेत श्रीमंत शेतकर्याचे ही पोरे स्टार हॉटेल शेतात काढण्याच्या विचारात जातात ही पोरे स्वप्नात हरवून शेतकर्यांच्या पासोड्या हरवून गेल्यात पैश्याच्या थैल्या घेऊन उडवल्या जा

वैशाख छाया

अरुण मनोहर ·

पाषाणभेद 18/01/2011 - 17:55
सुचीताई म्हणतात तशी एकदम चित्रदर्शी कविता. "यजमाना घरी गारवा परी मनी, ग्रीष्मायु तो शुष्कसा" या ऐवजी "यजमाना घरी गारवा, परी मनी ग्रीष्मायु तो शुष्कसा" असे पाहिजे होते असे वाटते.

पाषाणभेद 18/01/2011 - 17:55
सुचीताई म्हणतात तशी एकदम चित्रदर्शी कविता. "यजमाना घरी गारवा परी मनी, ग्रीष्मायु तो शुष्कसा" या ऐवजी "यजमाना घरी गारवा, परी मनी ग्रीष्मायु तो शुष्कसा" असे पाहिजे होते असे वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
कोण्या सुस्त दुपारी असता भानू धरा जाळीत कोणी अर्ध जागृत पहुडले कोणी सुरा ऐकीत रस्ते एकले झळा झेलीता पसरुनी सुस्तावले छाया किंचीत कुठे तरी तिच्या उष्म्याने ताडीयले झिजल्या पायतणाला ओढीत महिला फ़ळे घेउनी भिजल्या पदराशी घट्ट धरुनी शिरभार सांभाळुनी संत्री घ्या संत्री वदे अविरत आवाजही चिरकला घर्मे अंग पाणी ते निथळता शुष्कावला कि गळा नसे मुळीच जाणीव तिजला नव्हती भूक तहान विकतील का फ़ळे थोडी, घरी निजले बाळ लहान संत्री संत्री स्वरांमुळे उघडले गृहद्वार कोणी तरी निद्रा नष्ट झाली यास्तव तो वदिला क्रोधित स्वरी भाव काय बोल गे झडकरी का झोप तू मोडिली संत्री स्वस्त चांगलीही नसता घेणार नाही मु

तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!

प्रकाश१११ ·

शुचि 17/01/2011 - 07:51
:( अतिशय मनाला भीडणारी करुण कविता. फक्त "जनरेशन गॅपच" नाही तर एक सामाजिक व्यवस्थेची दरी पडली आहे मुला-बापामध्ये. खूप सलली कविता. माझ्या डायरीमध्ये ही सुंदर कविता उतरवत आहे.

नगरीनिरंजन 17/01/2011 - 08:59
खूप छान! घराकडे बघता बघता तो हलकेच हरवून गेला ह्या जगात आपण एकटेच आता नि हलकेच डोळा पुसला ... नि पाय ढकलीत पुढे सरकू लागला दिशाहीनपणे ........!! या ओळी तर मनात रुतल्या. चकाचक गाड्या-बंगल्यांची चमचम दुरून पाहणारी एक एकटी पडलेली पिढीच्या पिढी आपल्या मागे आहे हे वास्तव यथार्थपणे मांडले आहे.

पाषाणभेद 17/01/2011 - 10:31
प्रकाशजी अगदी हेलावून सोडले तुमच्या कवीतेने. म्हातार्‍याच्या मनाची वेदना नकळत माझ्या मनात घर करून गेली. कवितेचे शिर्षकही अतिशय सार्थ आहे. आज बर्‍याच दिवसांनी डोळ्यातून पाणी काढणारी कविता वाचली. जियो.

स्पंदना 18/01/2011 - 16:47
काय करणार ? बाकि सार्‍या निसर्गात कुणी जमिनीवरचे पाय सोडत नाही पण आपन मात्र ताबडतोब ढगात फिरायला लागतो. प्रकाश११, नेहमी प्रमाणेच हळव करणारी कविता.

मदनबाण 18/01/2011 - 16:50
तुमच्या कविता मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा.

शुचि 17/01/2011 - 07:51
:( अतिशय मनाला भीडणारी करुण कविता. फक्त "जनरेशन गॅपच" नाही तर एक सामाजिक व्यवस्थेची दरी पडली आहे मुला-बापामध्ये. खूप सलली कविता. माझ्या डायरीमध्ये ही सुंदर कविता उतरवत आहे.

नगरीनिरंजन 17/01/2011 - 08:59
खूप छान! घराकडे बघता बघता तो हलकेच हरवून गेला ह्या जगात आपण एकटेच आता नि हलकेच डोळा पुसला ... नि पाय ढकलीत पुढे सरकू लागला दिशाहीनपणे ........!! या ओळी तर मनात रुतल्या. चकाचक गाड्या-बंगल्यांची चमचम दुरून पाहणारी एक एकटी पडलेली पिढीच्या पिढी आपल्या मागे आहे हे वास्तव यथार्थपणे मांडले आहे.

पाषाणभेद 17/01/2011 - 10:31
प्रकाशजी अगदी हेलावून सोडले तुमच्या कवीतेने. म्हातार्‍याच्या मनाची वेदना नकळत माझ्या मनात घर करून गेली. कवितेचे शिर्षकही अतिशय सार्थ आहे. आज बर्‍याच दिवसांनी डोळ्यातून पाणी काढणारी कविता वाचली. जियो.

स्पंदना 18/01/2011 - 16:47
काय करणार ? बाकि सार्‍या निसर्गात कुणी जमिनीवरचे पाय सोडत नाही पण आपन मात्र ताबडतोब ढगात फिरायला लागतो. प्रकाश११, नेहमी प्रमाणेच हळव करणारी कविता.

मदनबाण 18/01/2011 - 16:50
तुमच्या कविता मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा.
लेखनविषय:
काव्यरस
काल तुम्ही लांबून तुमची गाडी दाखविली म्हातार्याला काय मस्त रंग होता हो तिचा गाडीच नाव काय तुम्ही घेतले डोक्यावरून गेले बघां त्याच्या त्याला वाटले आपण पण फिरवावा जरासा हात तुमच्या नजरेत त्याच्या हाताची किमंत दिसली नि हिमंत नाय झाली बघा म्हातार्याची तिला कुरवाळायला... मायच्यान ..!! शेती करणारां म्हातारा आयुष्यभर तेच केले कसा लावणार तुमच्या गाडीला हात रस्त्यात तुम्हाला तुमचा मित्र भेटला तेव्हा तुम्हाला लई लाज वाटली डोळ्यात दिसत व्हतं पाक तुमच्या...

काव्यक्षण (कविता संग्रह)

निमिष सोनार ·
लेखनविषय:
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

एका डॉक्टरच्या कविता-४: व्यथा

डॉ अशोक कुलकर्णी ·

टारझन 13/01/2011 - 13:26
चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !! मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्‍या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

@ टारझन.... भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी? -अशोक

टारझन 13/01/2011 - 13:26
चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !! मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्‍या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

@ टारझन.... भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी? -अशोक
लेखनविषय:
काव्यरस
3

वाटले होते...!

यशोधरा ·

नंदन 11/01/2011 - 12:03
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.

In reply to by नंदन

मेघवेडा 11/01/2011 - 14:35
तंतोतंत असेच! सर्व नियम पाळून, जराही इकडेतिकडे न होता केलेली रचना भावली हो अगदी! सुंदरच!

जाना था हमसे दूर, बहाने बना लिये अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये! या (बहुतेक ) मदनमोहन संगीतकाराच्या गाण्याची आठवण झाली

नगरीनिरंजन 11/01/2011 - 12:12
छान! जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा, दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते हे विशेष!

असुर 11/01/2011 - 15:45
"आवडली" म्हणण्यापेक्षा "टोचली कुठेतरी" असं म्हणणंच योग्य होईल. अजून वाचायला मिळतील का??? --असुर

पुष्करिणी 11/01/2011 - 16:04
छानच ! >नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, >झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी >किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते? हे एवन

नंदन 11/01/2011 - 12:03
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.

In reply to by नंदन

मेघवेडा 11/01/2011 - 14:35
तंतोतंत असेच! सर्व नियम पाळून, जराही इकडेतिकडे न होता केलेली रचना भावली हो अगदी! सुंदरच!

जाना था हमसे दूर, बहाने बना लिये अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये! या (बहुतेक ) मदनमोहन संगीतकाराच्या गाण्याची आठवण झाली

नगरीनिरंजन 11/01/2011 - 12:12
छान! जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा, दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते हे विशेष!

असुर 11/01/2011 - 15:45
"आवडली" म्हणण्यापेक्षा "टोचली कुठेतरी" असं म्हणणंच योग्य होईल. अजून वाचायला मिळतील का??? --असुर

पुष्करिणी 11/01/2011 - 16:04
छानच ! >नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, >झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी >किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते? हे एवन
लेखनविषय:
काव्यरस

...

अभिषेक९ ·

यकु 10/01/2011 - 23:38
व्व्वा!!!!! फारच छान!!!! बढीया!!! क्या कहने! असा प्रतिसाद सहज लिहीता येईल.. पण >>>आणि पेन काही केल्या टेकेना... या ओळींतील प्रामाणिक कबुलीमुळे तसं काही लिहवत नाही.. लिहीण्यासारखं काही नसेल तर ओढून ताणून न लिहीता ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आवडला. :)

गंगाधर मुटे 11/01/2011 - 18:45
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
सुंदर काव्य.

अभिषेक९ 11/01/2011 - 18:53
धन्यवाद... पहिलीच कविता आहे... कदाचित तुमच्या प्रतिक्रिया वाचून पेन टेकवण्याची हिम्मत होईल... http://kalewadi-aghadi.blogspot.com/

यकु 10/01/2011 - 23:38
व्व्वा!!!!! फारच छान!!!! बढीया!!! क्या कहने! असा प्रतिसाद सहज लिहीता येईल.. पण >>>आणि पेन काही केल्या टेकेना... या ओळींतील प्रामाणिक कबुलीमुळे तसं काही लिहवत नाही.. लिहीण्यासारखं काही नसेल तर ओढून ताणून न लिहीता ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आवडला. :)

गंगाधर मुटे 11/01/2011 - 18:45
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
सुंदर काव्य.

अभिषेक९ 11/01/2011 - 18:53
धन्यवाद... पहिलीच कविता आहे... कदाचित तुमच्या प्रतिक्रिया वाचून पेन टेकवण्याची हिम्मत होईल... http://kalewadi-aghadi.blogspot.com/
लेखनविषय:
काव्यरस
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल... मागची पाने गच्च आहेत आहेत असंख्य रंग लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट.. आहेत अनेक अक्षरे काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली... आहेत आकडे पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे...

निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत !!

प्रकाश१११ ·

गणेशा 10/01/2011 - 21:12
कविता खुपच भावस्पर्शी आहे. कविता वाचताना त्या वृक्षाची तुलना मी वृद्ध माणसाशी केली होती.. वाचत येताना खुपच गहिवरले मन. आणि शेवटी तुम्हीही तशीच तुलना केलेली पाहुन छान वाटले .. मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत कधीपण वनवा लागू शकतो संपलेल्या भूतकाळाच्या हिरव्या क्षणाच्या आठवणीला सर्व कविता आवडली, वरील कडवे जास्तच टच करुन गेले

डावखुरा 11/01/2011 - 01:00
पण पक्षी येतात. ऐन हिवाळ्यात! ओळीने बसतात सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात उबेसाठी बसतात मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात मेंथून मग्न होतात ! दुपार झाली की उडून जातात या ओळींत मान्वी प्रवृत्ती मस्त कॅप्चर झालीय...भरभराटीच्या काळात सोबत देण्याची..

नरेशकुमार 11/01/2011 - 06:37
म्हातारी माणसे अशीच असतात त्या निष्पर्ण वृक्षासारखी परदेशी गेलेल्या मुलाची वाट बघत जुन्या आठवणीना कुरवाळीत
खरे आहे. नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.

अनुराग 11/01/2011 - 17:36
खरे आहे. नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.

गणेशा 10/01/2011 - 21:12
कविता खुपच भावस्पर्शी आहे. कविता वाचताना त्या वृक्षाची तुलना मी वृद्ध माणसाशी केली होती.. वाचत येताना खुपच गहिवरले मन. आणि शेवटी तुम्हीही तशीच तुलना केलेली पाहुन छान वाटले .. मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत कधीपण वनवा लागू शकतो संपलेल्या भूतकाळाच्या हिरव्या क्षणाच्या आठवणीला सर्व कविता आवडली, वरील कडवे जास्तच टच करुन गेले

डावखुरा 11/01/2011 - 01:00
पण पक्षी येतात. ऐन हिवाळ्यात! ओळीने बसतात सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात उबेसाठी बसतात मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात मेंथून मग्न होतात ! दुपार झाली की उडून जातात या ओळींत मान्वी प्रवृत्ती मस्त कॅप्चर झालीय...भरभराटीच्या काळात सोबत देण्याची..

नरेशकुमार 11/01/2011 - 06:37
म्हातारी माणसे अशीच असतात त्या निष्पर्ण वृक्षासारखी परदेशी गेलेल्या मुलाची वाट बघत जुन्या आठवणीना कुरवाळीत
खरे आहे. नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.

अनुराग 11/01/2011 - 17:36
खरे आहे. नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.
लेखनविषय:
काव्यरस
किती वर्षापासून तो वृक्ष उभा ! निष्पर्ण ! उघडा !! पर्णहीन ! म्हातारा खंगलेला !! निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !! बांधारे घरटे माझ्या अंगणात फुकट देतो .फक्त येऊन राहा . बांधा घरटे.! रात्रीची तेवढीच मला सोबत भीती वाटतेरे मला एकटेपणाची एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट करतील नि नेतील मला जाळायला आपले टीचभर पोट भरण्यासाठी !!!