मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आक्रोष

चन्द्रशेखर गोखले ·
ते झाड तोडल्या पासून त्यांचा आक्रोष वाढला होता तसा आमचाही नाईलाज होता त्या झाडाखाली पार्क केलेल्या आमच्या कीमती गाड्यांवर वादळ वा-यानं फांद्या तुटून पडण्याचं भय होतं.. नुकसान झालं असतं आमच्या गाड्यांचं कधीहि भरून न येणारं..!!!!! त्यापेक्षा त्या झाडाच्या फाद्यांवर वसलेली त्यांची इवलिशी घरटी, पिलांसकट उध्वस्त झाली तरी चालतील असा व्यवहार्य विचार केला आम्ही..! आहो घरटी काय, ते पुन्हा बांधू शकतात फुकट ! पिल्ल काय ,ते पुन्हा जन्माला घालू शकतात फुकट ! पण झाडाची फांदी कोसळून मोडलेली आमची गाडी घेण्यासाठी, पैसे मोजावे लागतील आम्हाला..!! छे !

जख्ख अशी म्हातारी !!

प्रकाश१११ ·

मदनबाण 16/12/2010 - 14:28
सोडव रे आता... ,किती वाट बघतो आहेस ? ,का परि़क्षा घेतो आहेस ? असेच काहीसे शब्द या वॄद्ध लोकांच्या तोंडातुन निघताना ऐकाला मिळतात... :( असो... आपल्या कविता वाचनीय असतात.

मदनबाण 16/12/2010 - 14:28
सोडव रे आता... ,किती वाट बघतो आहेस ? ,का परि़क्षा घेतो आहेस ? असेच काहीसे शब्द या वॄद्ध लोकांच्या तोंडातुन निघताना ऐकाला मिळतात... :( असो... आपल्या कविता वाचनीय असतात.
जख्ख अशी म्हातारी कोयत्याच्या आकारची !! कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ? हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी बुबुळावरची राखाडी रंगाची साय खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ .... किती कुणास ठाऊक ? आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत पोरेबाळे आपल्याच फिकिरीत नातवाच्या काळजीत खंगून जातात म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून कधी सुटतेय म्हातारी वाट बघत बसतात ...!! वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ... थकून जातात गात्रे नि गात्रे .... म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत तिला कधी कधी आठवत असते नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठ

जख्ख अशी म्हातारी !!

प्रकाश१११ ·
जख्ख अशी म्हातारी कोयत्याच्या आकारची !! कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ? हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी बुबुळावरची राखाडी रंगाची साय खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ .... किती कुणास ठाऊक ? आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत पोरेबाळे आपल्याच फिकिरीत नातवाच्या काळजीत खंगून जातात म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून कधी सुटतेय म्हातारी वाट बघत बसतात ...!! वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ... थकून जातात गात्रे नि गात्रे .... म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत तिला कधी कधी आठवत असते नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठ

प्रवास मी एकटीच करते... (गीत)

गणेशा ·
अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... गुलाम जीवन खितपत मळले नाव माझी धारेत डळमळे कुठली नाही दिशाच ठावी गांव कोठले मला न कळले भाव भावनांचा बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... - शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन ) हेल्प: चाल येथे सांगता येत नाहिये , तरीही राग थोडासा "दयाघना" गाण्यात वापरला आहे तसा आहे. रागाचे काही कळत नाही मला, पण मित्राने बंदिश गाताना तसे सांगितले म्हणुन ..

भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले

गणेशा ·

प्रकाश१११ 14/12/2010 - 07:23
मित्रा -शुभ सकाळ . सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे खूप छान आणि मस्त . मन लावून लिहिलेस .आवडले. माझी छान सकाळ तुझ्या कवितेत हरवून गेली. धन्यवाद नि आभार.!!

ज्ञानराम 14/12/2010 - 09:47
"कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त" .......... मनाला भावले.....शब्द रचना छान आहे.... लिहित राहा...

प्रकाश१११ 14/12/2010 - 07:23
मित्रा -शुभ सकाळ . सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे खूप छान आणि मस्त . मन लावून लिहिलेस .आवडले. माझी छान सकाळ तुझ्या कवितेत हरवून गेली. धन्यवाद नि आभार.!!

ज्ञानराम 14/12/2010 - 09:47
"कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त" .......... मनाला भावले.....शब्द रचना छान आहे.... लिहित राहा...
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/15843#comment-267071 बरेच दिवस लिखन बंद आहे, येथील अनेक कविंच्या कविता वाचुन मन प्रसन्न होते.. त्यांचे पाहुनच जुन्या कविता देत होतो.. स्पुर्ती ती त्यांचीच, विशेष करुन प्रकाशजींच्या कविता आणि प्रतिसाद कायम लिखानाला खुणावत होत्या. आज "ज्ञानराम" यांच्या कवितेमुळे खुप दिवसानी काही तरी लिहिले आहे .. आपल्याला आवडल्यास आनंद द्विगुनीत होयील्च ..

पानगळ सुरु झाली आहे !!

प्रकाश१११ ·
हाडे गोठवणारी थंडी सुरु झाली आहे नुकतीच हलक्या फुलक्या पिसासारखा बर्फ भुभुर्तोय कधीचा!! हाडाची सापळे दिसावी अशी झाडे दिसू लागली आहेत पोपटी गर्द श्रीमंती हरवून गेली आहे स्वप्नात ... झाडाच्या फाद्यावर रोग पडावा तशी दिसू लागलीत ही झाडे कुठे दूर उडून गेलीय ही पक्ष्याची जमात ?? आपली पिलावळ घेऊन उबदार प्रदेशात सातासमुद्रापलीकडे...

आसवे तो हुंदका टाळुन गेली..............

मयुरेश साने ·
आसवे तो हुंदका टाळुन गेली पापणीला सारखी जाळुन गेली जागली जी रात्र माझ्या लोचनी ती फसवीण्याचा वायदा पाळुन गेली मी जरा केला उभा माणूस मनीचा "जात" आली आडवी चाळुन गेली स्वप्न माझे कागदी हळुवार इतके कातरिची धार ओशाळुन गेली फासले असेल ही काळे - त्या माणसांनी "ती" तरी कधी- हा चेहरा कुरवाळुन गेली ? रंगला तो सावळा भजनात ऐसा मृदुंगाला थाप गोंजारून गेली उपोषणाने ही जीव जात नाही सिध्धिच तपला कंटाळुन गेली तो गुन्हा होता जरासा लाघवी "चूक" ती......

माणुसकीचा झरा ..!!

प्रकाश१११ ·
माणुसकीचा झरा तो शोधात असतो माणसातल्या माणुसकीचा झरा त्याला भेटतात छान अशी माणसे प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे कारण तो एकटा आहे ह्या जगात एखादा भेटतो कपटी नाही असे नाही स्वार्थी .! मतलबी ..!! पण तो माफ करतो नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा अशे त्याला खूप झरे सापडले डाक्टरच्या रूपाने मैत्रीच्या रूपाने ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले लाखो अंधासाठी आपले कसब लावले नि दिले दृष्टी हिरवी हिरवी

वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे !!

प्रकाश१११ ·

प्रकाश१११ 08/12/2010 - 08:17
हे सर्व लिहिताना मलापण खरेच त्रास झाला . .पण हे खूप खरे आहे. वृद्धाश्रमात गेलेली माणसे कधी परत येतात का घरी ? कोणी आणते का त्यांना परत घरी .?का त्यांना कोणी नसतात मुले -मुली .आणि ही माणसे केविलवाणी स्वताला कोठेतरी हरवून बसतात मनाने,,!! हल्ली हल्ली आपली वृद्धाश्रम भरून गेली आहेत !!

गणेशा 08/12/2010 - 13:57
कविता वाचताना डोळ्यात पाणी आले.. काही दिवसांपुर्वी वृद्धाश्रमात गेलो होतो .. तेंव्हाची ती दृष्ये डोळ्यासमोर झरकन येवुन गेल्याने आनखिन्च वाईट वाटले. मी तेथे गेलो असताना.. एका आजोबांचा वाढदिवस होता, आम्ही ११ लाच तेथे गेलो होतो .. त्यांना केक आणला .. सगळ्यांनी साजरा केला वाढदिवस .. पण त्यांचे लक्ष जास्त नव्ह्ते तरीही सवय झाल्याने .. उगाच हास्य करत होते ... ५ वाजता त्यांची मुलगी/सुन आली सोबत त्यांची नात ही होती .. नातीने हात हात घेतला तसे ह्यांनी रडायला सुरुवात केली .. खुप हेलावुन टाकणारे द्रुष्य होते ते .. आता ही डोळे पाणवतात .. बाकीचे अनुभव तर लिहित नाही ..कारण तुमच्या कवितेतुन त्या वेदनेंचे असंख्य घाव टाहो फोडत आहेत ... अतिशय ग्रेट शब्द असतात आपले .. खुप आवडतात .. मनात घर करुन जातात

गवि 08/12/2010 - 14:07
या कवितेच्या करूण वातावरणाला इथेच छेद दिलाच पाहिजे असं नाही, पण असंही जाणवतं की पन्नास टक्के (नेमकी टक्केवारी काढणं खूपच कठीण, त्यामुळे इन्डिकेटिव्ह घ्यावी..) केसेसमधे वृद्ध लोकही आपल्या पुढच्या पिढीला त्यांची स्वत:ची लाईफ जगणं अवघड करुन सोडतात. आपणही आपल्या ढळत्या वयात आपले काही क्रॉनिक हट्ट, घरातील अति लक्ष ऊर्फ ढवळा ढवळ, मुलगा सुनेला जराही प्रायव्हसी न मिळू देणे, ताकापासून वरणापर्यंतच्या सवयींचा हट्ट कायम ठेवणे आणि पूर्तता न झाल्यास मुळूमुळू रडणे किंवा कुरकुर हे सर्व सोडून थोडे अलिप्त राहिलो आणि मागितला तरच उपदेश करू अन्यथा तुम्ही मोकळेपणाने जगा असं वागणुकीतून दाखवलं तर खूपसे वृद्ध घरीच राहतील. नुकत्याच पाहिलेल्या काही घटस्फोटांमधे वृद्धांची घरातील अतिचिकित्सक ढवळाढवळ सुनेला असह्य झाल्याचे दिसले.

In reply to by गवि

गणेशा 09/12/2010 - 14:36
हे ही बरोबर बोलत आहात तुम्ही ... परंतु हे जे घडत आहे, तेथे स्पष्ट पणे मुलांनी सांगितले पाहिजे. चुक दाखवली म्हणुन वाईट वाटुन घेवु नये , त्याचा फायदा नक्कीच होयीन .. पण प्रायव्सी हवी म्हणुन, ह्यांच्ये पटले नाहीतर लांब टाका हे नक्कीच योग्य नाही .. जेंव्हा त्यांच्या अंगात रग होती तोपर्यंत त्यांचे जीवन जर मुलांच्या सुखासाठी असेल तर त्यांच्या मनाचा कोठे तरी आपण विचार करण्यास हवा. मान्य ते चुकत असतील ..पण ती चुक येव्हदी जीव्हारी नाही लागु दिली पाहिजे.. यापेक्षा त्यांना मरण आलेले चांगले ... पण आपल्या नातवांच्या एका प्रेमळ हाके साठी महिनोन्महिने तरसणारे लोक पाहिले की खुप हेलावुन येते ... असो ... (वरील लिखान आपल्या रिप्लायला आहे .. वयक्तीक घेवु नये ही विनंती) --- तरीही बागबान हा माझा आवडता सिनेमा आहे, तसे स्वावलंबी झाले पाहिजे सर्वांनी .. कधीतरी आपण ही म्हतारे होउच .. तेंव्हा नकी कळेल की काय असते हे सगळे ...

प्रकाश१११ 08/12/2010 - 08:17
हे सर्व लिहिताना मलापण खरेच त्रास झाला . .पण हे खूप खरे आहे. वृद्धाश्रमात गेलेली माणसे कधी परत येतात का घरी ? कोणी आणते का त्यांना परत घरी .?का त्यांना कोणी नसतात मुले -मुली .आणि ही माणसे केविलवाणी स्वताला कोठेतरी हरवून बसतात मनाने,,!! हल्ली हल्ली आपली वृद्धाश्रम भरून गेली आहेत !!

गणेशा 08/12/2010 - 13:57
कविता वाचताना डोळ्यात पाणी आले.. काही दिवसांपुर्वी वृद्धाश्रमात गेलो होतो .. तेंव्हाची ती दृष्ये डोळ्यासमोर झरकन येवुन गेल्याने आनखिन्च वाईट वाटले. मी तेथे गेलो असताना.. एका आजोबांचा वाढदिवस होता, आम्ही ११ लाच तेथे गेलो होतो .. त्यांना केक आणला .. सगळ्यांनी साजरा केला वाढदिवस .. पण त्यांचे लक्ष जास्त नव्ह्ते तरीही सवय झाल्याने .. उगाच हास्य करत होते ... ५ वाजता त्यांची मुलगी/सुन आली सोबत त्यांची नात ही होती .. नातीने हात हात घेतला तसे ह्यांनी रडायला सुरुवात केली .. खुप हेलावुन टाकणारे द्रुष्य होते ते .. आता ही डोळे पाणवतात .. बाकीचे अनुभव तर लिहित नाही ..कारण तुमच्या कवितेतुन त्या वेदनेंचे असंख्य घाव टाहो फोडत आहेत ... अतिशय ग्रेट शब्द असतात आपले .. खुप आवडतात .. मनात घर करुन जातात

गवि 08/12/2010 - 14:07
या कवितेच्या करूण वातावरणाला इथेच छेद दिलाच पाहिजे असं नाही, पण असंही जाणवतं की पन्नास टक्के (नेमकी टक्केवारी काढणं खूपच कठीण, त्यामुळे इन्डिकेटिव्ह घ्यावी..) केसेसमधे वृद्ध लोकही आपल्या पुढच्या पिढीला त्यांची स्वत:ची लाईफ जगणं अवघड करुन सोडतात. आपणही आपल्या ढळत्या वयात आपले काही क्रॉनिक हट्ट, घरातील अति लक्ष ऊर्फ ढवळा ढवळ, मुलगा सुनेला जराही प्रायव्हसी न मिळू देणे, ताकापासून वरणापर्यंतच्या सवयींचा हट्ट कायम ठेवणे आणि पूर्तता न झाल्यास मुळूमुळू रडणे किंवा कुरकुर हे सर्व सोडून थोडे अलिप्त राहिलो आणि मागितला तरच उपदेश करू अन्यथा तुम्ही मोकळेपणाने जगा असं वागणुकीतून दाखवलं तर खूपसे वृद्ध घरीच राहतील. नुकत्याच पाहिलेल्या काही घटस्फोटांमधे वृद्धांची घरातील अतिचिकित्सक ढवळाढवळ सुनेला असह्य झाल्याचे दिसले.

In reply to by गवि

गणेशा 09/12/2010 - 14:36
हे ही बरोबर बोलत आहात तुम्ही ... परंतु हे जे घडत आहे, तेथे स्पष्ट पणे मुलांनी सांगितले पाहिजे. चुक दाखवली म्हणुन वाईट वाटुन घेवु नये , त्याचा फायदा नक्कीच होयीन .. पण प्रायव्सी हवी म्हणुन, ह्यांच्ये पटले नाहीतर लांब टाका हे नक्कीच योग्य नाही .. जेंव्हा त्यांच्या अंगात रग होती तोपर्यंत त्यांचे जीवन जर मुलांच्या सुखासाठी असेल तर त्यांच्या मनाचा कोठे तरी आपण विचार करण्यास हवा. मान्य ते चुकत असतील ..पण ती चुक येव्हदी जीव्हारी नाही लागु दिली पाहिजे.. यापेक्षा त्यांना मरण आलेले चांगले ... पण आपल्या नातवांच्या एका प्रेमळ हाके साठी महिनोन्महिने तरसणारे लोक पाहिले की खुप हेलावुन येते ... असो ... (वरील लिखान आपल्या रिप्लायला आहे .. वयक्तीक घेवु नये ही विनंती) --- तरीही बागबान हा माझा आवडता सिनेमा आहे, तसे स्वावलंबी झाले पाहिजे सर्वांनी .. कधीतरी आपण ही म्हतारे होउच .. तेंव्हा नकी कळेल की काय असते हे सगळे ...
[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून दृश्य बघून त्यांच्या डोळ्यातील खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले. तेच शब्दात.....] वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात किती कासावीस होतात ही म्हातारी माणसे ?? घशाला कोरड पडते देव पाण्यात ठेवतात [मनातल्या मनात ...] प्रार्थना करतात ....! त्यांनी यावे म्हणून कुठे चळकण आवाज झाला तर उत्तेजित होतात त्यांची मने .... आले असतील..?

माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

प्रकाश१११ ·

टारझन 06/12/2010 - 14:16
हे जे काहि लिहिलंय ते लिहीलंय भारी .. एकदम णॉस्टॅल्जिक का काय ते .. :) डोळे पाणावले. *पण वाचताना मधेच जोराचा हृदयविकाराचा झटका येता येता राहिला !!! आणि थोडा वेळ अफ्रिका रिकॅप डोळ्यासमोर तरळुन गेला !! *

टारझन 06/12/2010 - 14:16
हे जे काहि लिहिलंय ते लिहीलंय भारी .. एकदम णॉस्टॅल्जिक का काय ते .. :) डोळे पाणावले. *पण वाचताना मधेच जोराचा हृदयविकाराचा झटका येता येता राहिला !!! आणि थोडा वेळ अफ्रिका रिकॅप डोळ्यासमोर तरळुन गेला !! *
किती वर्षे झाली मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?-- आपल्या मातीचा वास आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती नि ते गुळखोबरे …..