मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीव गुंतला ( चाल : खेळ मांडला )

गणेशा ·

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 24/11/2010 - 15:40
धन्यवाद ! पार्श्वभुमी : "साळसुद पाचोळा " हे प्रोफाईल नेम आणि माझे " शब्दमेघ" हे प्रोफाईल नेम असे आम्ही ऑर्कुट वर एका ठिकानी एकत्र आलो आणि बोलता बोलता १५० रिप्लाय मध्ये बरेच गद्य लिहिले (पाचोळ्याची आस .. मेघाचा श्वास..) त्या सर्वांचे सार या कवितेत घतेलले आहे .. त्यातील साळसुद पाचोळ्याची ( मुळ नाव : सचिन ) काही वाक्य खरेच जबर्दस्त आहेत.. जेंव्हा मेघास, शोधुन ही पाचोळासापडत नाही .. तेंव्हा त्यांनी लिहिलेली मी सर्वत्र आहे .. फांदिवरती आहे .. पानघळीत आहे .. मी वादळात आहे .. आणि कड्याच्या टोकावर ही आहे .. " त्यानंतर त्यांनी लिहिले होते की मेघा तुझ्या पर्यंत येण्यासाठी मला वनवा बनावे लागते .. तेंव्हा धुर रुपी मला, तुझ मिठी मारता येते .. तु काळा नाहीच तु सोनेरी कडा ल्यायलेला माझा मित्र आहेस" तेंव्हा मेघ लिहितो : तुला शोधतना मी कासाविस होतो .. तुझ्या साठी मी दवबिंदु होउन तुला अल्हाद स्पर्श देतो ... दुपारी उन्हात तुला तरसवणार्या सूर्य किरणांच्या आड येवुन तो अंगार मी माझ्यात शमवतो .. फक्त तुझ्या साठी .. हा वनवा झेलुन ज्याला तु सोनेरी कडा म्हणतो ते रुप तुझ्या पिवळ्या रुपाची लकीर आहे .. ते तुझेच रुप आहे .. तुझ्या प्रेमाची आस घेवुन मी वाट पाहतो आहे .. .... अश्या असंख्य शब्दांनंतर ही कविता आहे .. धन्यवाद ..

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 24/11/2010 - 15:46
" ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी" ही ओळ अश्याच एका वाक्यावर आधारीत आहे मेघ पाचोळ्याच्या शोधात वाहत असतो .. फांदिवर .. दोंगरावर कुठेच तो सापडत नाही तेंव्हा मेघ आपली प्राणज्योत कड्यावरुन उडी घेवुन मालवु पाहतो तेंव्हा हळुच एक पान ( पाचोळा ) त्याला कवेत घेते .. या साठी वरील ओळ आहे .. -- तसे कवितेला येव्हडे उलगडुन सांगणे मला आवदत नाही.. कारण प्रत्येक वाचकाची एक वेगळी स्तीथी असते .. परंतु ही कविता खुप गद्या नंतर आलीये म्हणुन आवडले लिहायला आणि तुअम्चे धन्यवाद

प्रकाश१११ 25/11/2010 - 16:34
सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला अरे मस्त नि मस्त .चाल लागेल बघ . अगदी झकास !!!

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 24/11/2010 - 15:40
धन्यवाद ! पार्श्वभुमी : "साळसुद पाचोळा " हे प्रोफाईल नेम आणि माझे " शब्दमेघ" हे प्रोफाईल नेम असे आम्ही ऑर्कुट वर एका ठिकानी एकत्र आलो आणि बोलता बोलता १५० रिप्लाय मध्ये बरेच गद्य लिहिले (पाचोळ्याची आस .. मेघाचा श्वास..) त्या सर्वांचे सार या कवितेत घतेलले आहे .. त्यातील साळसुद पाचोळ्याची ( मुळ नाव : सचिन ) काही वाक्य खरेच जबर्दस्त आहेत.. जेंव्हा मेघास, शोधुन ही पाचोळासापडत नाही .. तेंव्हा त्यांनी लिहिलेली मी सर्वत्र आहे .. फांदिवरती आहे .. पानघळीत आहे .. मी वादळात आहे .. आणि कड्याच्या टोकावर ही आहे .. " त्यानंतर त्यांनी लिहिले होते की मेघा तुझ्या पर्यंत येण्यासाठी मला वनवा बनावे लागते .. तेंव्हा धुर रुपी मला, तुझ मिठी मारता येते .. तु काळा नाहीच तु सोनेरी कडा ल्यायलेला माझा मित्र आहेस" तेंव्हा मेघ लिहितो : तुला शोधतना मी कासाविस होतो .. तुझ्या साठी मी दवबिंदु होउन तुला अल्हाद स्पर्श देतो ... दुपारी उन्हात तुला तरसवणार्या सूर्य किरणांच्या आड येवुन तो अंगार मी माझ्यात शमवतो .. फक्त तुझ्या साठी .. हा वनवा झेलुन ज्याला तु सोनेरी कडा म्हणतो ते रुप तुझ्या पिवळ्या रुपाची लकीर आहे .. ते तुझेच रुप आहे .. तुझ्या प्रेमाची आस घेवुन मी वाट पाहतो आहे .. .... अश्या असंख्य शब्दांनंतर ही कविता आहे .. धन्यवाद ..

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 24/11/2010 - 15:46
" ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी" ही ओळ अश्याच एका वाक्यावर आधारीत आहे मेघ पाचोळ्याच्या शोधात वाहत असतो .. फांदिवर .. दोंगरावर कुठेच तो सापडत नाही तेंव्हा मेघ आपली प्राणज्योत कड्यावरुन उडी घेवुन मालवु पाहतो तेंव्हा हळुच एक पान ( पाचोळा ) त्याला कवेत घेते .. या साठी वरील ओळ आहे .. -- तसे कवितेला येव्हडे उलगडुन सांगणे मला आवदत नाही.. कारण प्रत्येक वाचकाची एक वेगळी स्तीथी असते .. परंतु ही कविता खुप गद्या नंतर आलीये म्हणुन आवडले लिहायला आणि तुअम्चे धन्यवाद

प्रकाश१११ 25/11/2010 - 16:34
सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला अरे मस्त नि मस्त .चाल लागेल बघ . अगदी झकास !!!
काव्यरस
प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे उसवला श्वास राजा संपला प्रवास तरी न्हाई प्राण सोडला ...

माझिया केसानो!!

रमणरमा ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रमणरमा 24/11/2010 - 12:30
मला आता हा धागा परत एडीट कसा करता येईल.. परत सगळी कविता लिहावी लागेल काय नवीन धागा उघडून ?

रमणरमा 24/11/2010 - 12:17
छान सूचना.. ! धन्यवाद ! छान सूचना.. ! धन्यवाद ! आणि थोडा कसला हो व्याकरण वृत्त प्रकारात लहानपणापासूनच मार खाल्ला आहे.. चालायचेच... ( ही माझी सहीच करते आता..)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रमणरमा 24/11/2010 - 12:30
मला आता हा धागा परत एडीट कसा करता येईल.. परत सगळी कविता लिहावी लागेल काय नवीन धागा उघडून ?

रमणरमा 24/11/2010 - 12:17
छान सूचना.. ! धन्यवाद ! छान सूचना.. ! धन्यवाद ! आणि थोडा कसला हो व्याकरण वृत्त प्रकारात लहानपणापासूनच मार खाल्ला आहे.. चालायचेच... ( ही माझी सहीच करते आता..)
लेखनविषय:
"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे. अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली ) कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे. माझिया केसानो सरळ व्हा ना, माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा... तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो || माझिया केसां जरा चमक ना, माझिया केसां जरा चमक ना, घालवु कशी मी ही तुझी रूक्षता... टकलि न मी वाढतोस तू आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!...

रक्षण

नगरीनिरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
डोळे मिटून मी आत डोकावतो तेव्हा मला एक वाघुळ दिसतं. तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये ते गरागरा फिरत असतं. बाहेरच्या प्रकाशाला अंधार नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं, गोंगाट असल्यावर काही नाही पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं.... सकाळी जेव्हा मी उठतो मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं, बाहेर सृष्टी सजत असते शब्दरहित पण नवनव्या ढंगानं. गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात आणि मूकपणे कळ्या उमलतात. तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो, गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो.... बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात मला एक मांजर दिसतं. कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून स्वतःचंच पोट चाटत असतं. बस यायच्या थोडंसं आधी, का कोण जाणे पण ते वळतं, टा

आई ... मिटलेला श्वास.. ९

गणेशा ·

प्रकाश१११ 25/11/2010 - 11:09
वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त लिहित रहा . !! जसे जमेल तसे .

प्रकाश१११ 25/11/2010 - 11:12
वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त ...!!! लिहित रहा . !! जसे जमेल तसे .

प्रकाश१११ 25/11/2010 - 11:09
वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त लिहित रहा . !! जसे जमेल तसे .

प्रकाश१११ 25/11/2010 - 11:12
वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त ...!!! लिहित रहा . !! जसे जमेल तसे .
लेखनविषय:
काव्यरस
भाग ८ :- http://www.misalpav.com/node/15526 सांजवेळ का ती अशीच सरुन गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली आकाशी उधळूनी रंग केली प्रतारणा किरणांनी ढळत्या सूर्याची साक्ष आज मावळून आस गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| चांदण्यांच्या प्रकाशात चंद्रकोर हरवून गेली नयनांच्या कोरीव बांधावर आज आसवे न्हावून गेली वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| - शब्दमेघ

परदेशी गेलेल्या मुलास ......./

प्रकाश१११ ·

गणेशा 23/11/2010 - 16:46
खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद देतो हे आठवून .... मी डोळे उघडून बघतो तर कळते हे स्वप्न आहे .. डोळ्यातला एक थेंब साक्षी असतो ...!! हे खुप जबरदस्त आहे

गणेशा 23/11/2010 - 16:46
खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद देतो हे आठवून .... मी डोळे उघडून बघतो तर कळते हे स्वप्न आहे .. डोळ्यातला एक थेंब साक्षी असतो ...!! हे खुप जबरदस्त आहे
लेखनविषय:
काव्यरस
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद

परदेशी गेलेल्या मुलास ......./

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद

म्हातारा

प्रकाश घाटपांडे ·

क्रेमर 22/11/2010 - 21:13
कविता येथे दिल्याबद्दल प्रकाशरावांचे अनेक आभार. कवाफी यांच्या कवितेत व्यक्त केलेल्या भावना 'झोर्बा द ग्रीक' या अप्रतिम कादंबरीची प्रेरणा असावी काय असे क्षणभर वाटून गेले. झोर्बाचे लेखक कझांत्किस आणि कवाफी यांचा कालखंड पाहता कमीत कमी कवाफी यांचा प्रभाव असण्याची शक्यता अगदीच टाकाऊ नसल्याचे लक्षात आले.

In reply to by क्रेमर

शहाणपणा, चौकटीत राहाणं, ऊर्मी दडपणं - यातून आपण आनंद न मिळवल्याचं दुःख शिल्लक राहातं. कवीने स्वतःला भीती दाखवण्यासाठी लिहिल्यासारखी वाटली. मात्र झोर्बाशी साम्य वाटलं नाही. झोर्बा प्रत्येक क्षण उपभोगणारा असावा असं वाटतं. त्याच्या मनात भूतकाळाविषयी खंत नसावी.

In reply to by राजेश घासकडवी

क्रेमर 23/11/2010 - 00:12
झोर्बा आणि कवितेतील म्हातार्‍यात साम्य अर्थातच नाही. चिरनिद्रेपुर्वीच्या म्हातार्‍याच्या मनातील भावना/ विषाद - ...उस्फुर्तता आपण कशी दडपुन टाकली...- झोर्बाच्या जीवनात कोठेच नाही. झोर्बा कादंबरीचा निवेदक मात्र म्हातार्‍याच्या जीवनासारखा चौकट सांभाळत झोर्बाच्या चौकटविरहीततेला कौतुकत राहतो. या अर्थाने मला ही कविता कदाचित झोर्बा या कादंबरीच्या अनेक प्रेरणांपैकी एक असू शकेल असे जाणवले.

क्रेमर 22/11/2010 - 21:13
कविता येथे दिल्याबद्दल प्रकाशरावांचे अनेक आभार. कवाफी यांच्या कवितेत व्यक्त केलेल्या भावना 'झोर्बा द ग्रीक' या अप्रतिम कादंबरीची प्रेरणा असावी काय असे क्षणभर वाटून गेले. झोर्बाचे लेखक कझांत्किस आणि कवाफी यांचा कालखंड पाहता कमीत कमी कवाफी यांचा प्रभाव असण्याची शक्यता अगदीच टाकाऊ नसल्याचे लक्षात आले.

In reply to by क्रेमर

शहाणपणा, चौकटीत राहाणं, ऊर्मी दडपणं - यातून आपण आनंद न मिळवल्याचं दुःख शिल्लक राहातं. कवीने स्वतःला भीती दाखवण्यासाठी लिहिल्यासारखी वाटली. मात्र झोर्बाशी साम्य वाटलं नाही. झोर्बा प्रत्येक क्षण उपभोगणारा असावा असं वाटतं. त्याच्या मनात भूतकाळाविषयी खंत नसावी.

In reply to by राजेश घासकडवी

क्रेमर 23/11/2010 - 00:12
झोर्बा आणि कवितेतील म्हातार्‍यात साम्य अर्थातच नाही. चिरनिद्रेपुर्वीच्या म्हातार्‍याच्या मनातील भावना/ विषाद - ...उस्फुर्तता आपण कशी दडपुन टाकली...- झोर्बाच्या जीवनात कोठेच नाही. झोर्बा कादंबरीचा निवेदक मात्र म्हातार्‍याच्या जीवनासारखा चौकट सांभाळत झोर्बाच्या चौकटविरहीततेला कौतुकत राहतो. या अर्थाने मला ही कविता कदाचित झोर्बा या कादंबरीच्या अनेक प्रेरणांपैकी एक असू शकेल असे जाणवले.
लेखनविषय:
काव्यरस
अरुंधती ची म्हातारपणाची प्रार्थना वाचली आणि दै. सकाळ ४/४/२०१० मधे आलेली कविता देशोदेशीच्या सदरात कॉन्स्टंटाईन पी कवाफी या ग्रीक कवि ची म्हातारा ही कविता आठवली.

आई ... मिटलेला श्वास.. ८ (मनपक्षी माखले सारे)

गणेशा ·

In reply to by प्रकाश१११

गणेशा 22/11/2010 - 15:45
धन्यवाद मित्रा .. पण या कविता मी आधी लिहिलेल्या आहेत .. सध्या लिखान खुप कमी झालेले आहे .. बोअर चालले आहे सगळे म्हणुन जुन्या काही कविता ज्या माझ्याकडे आहेत ते देतोय येथे .. आपल्या शुभेच्छा अश्याच कायम राहोत .. नक्कीच पुनः लेखन सुरु करीन लवकर

In reply to by प्रकाश१११

गणेशा 22/11/2010 - 15:45
धन्यवाद मित्रा .. पण या कविता मी आधी लिहिलेल्या आहेत .. सध्या लिखान खुप कमी झालेले आहे .. बोअर चालले आहे सगळे म्हणुन जुन्या काही कविता ज्या माझ्याकडे आहेत ते देतोय येथे .. आपल्या शुभेच्छा अश्याच कायम राहोत .. नक्कीच पुनः लेखन सुरु करीन लवकर
लेखनविषय:
काव्यरस
भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457 पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स शेतात बसलो असता बांधावर भासांची टोळी आठवणींच्या दाण्यांची फाटकी माझी झोळी मन होउन पाखरु मायेचा शोधते घास नभी थकलेला चांद केविलवाणा विराण प्रवास आठवांच्या धुळसर वाटेवर मनपक्षी माखले सारे शेतात बसता आठवे मायेचे तुटलेले धागेदोरे -------- शब्दमेघ

चुंबिण्या येऊ नको तू............

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
संपलेला ध्यास आता दोन उरले श्वास आता मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता स्वप्न ती देऊन गेली सत्य भासे भास आता जिंकुनी पैजा विजांच्या सोसुदे मधुमास आता ओंजळी अश्रु तुझा "ही " फक्त उरली प्यास आता चुंबिण्या येऊ नको तू डंख मुरले आत आता घेउनी संन्यास जावे हा खरा हव्यास आता मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०

फार पडझड झालीय ह्या शरीराची !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
कितीतरी उन्हाळे पावसाळे उलटून गेले शरीराने खूप भोग घेतले भोगून सुख दुख घेतले पचवून पण आता नाही सहन होत त्याला ह्या ऋतूंचे बहाणे नाही सहन होत ह्या शरीराला आता हे बदल थकून गेलेत त्याचे गात्र नि गात्र गंजून गेलेत ह्या सांध्याच्या बिजागर्या कुरकुरतोय सांधा नि सांधा नेत्र लागलेत पैलतिराला....!! आतला तो असतो अजूनही प्रचंड टवटवीत लाथेने हे जग ठोकरीत तेवढी वाटते प्रचंड हीमत तो आहे तितकाच उत्साही .ताजा टवटवीत मन किती ताजे आहे त्याच्यात अजूनही ताकद आहे हे शरीर सांभाळण्याची पण हे शरीरच गेलेय घाबरून त्यानेच दिलाय धीर सोडून हातपाय बसलाय गाळून संपून गेलीय सारी उमेद किती सांभाळून