मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[काल रात्री ]

निनाद ·

अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? अवांतरः
बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री ||
इथं ह.ह.पू.वा. :D आणि इथे
किती करावे मी तरी पांढर्‍यावर काळे| निम्मी विडंबित करून थांबलो येथेच, काल रात्री ||
मिटर चुकल की वो!! :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाद 29/04/2011 - 11:26
अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? "मिका असे थोर हळूवार कवी कसा मारे माझे घोडे उंट हत्ती? हे शब्द उगाच आपले येड*वी म्हणती विडंबनास जमीन हवी ||" शेवटच्या कडव्याचे म्हणाल तर, कविता रात्रीची आहे मिका, समजून घ्या! ;) रक्तवारूणी कमी पडल्याने असे होते कधी कधी... चालायचेच. मी कुठला आलो कवी. तुम्हीच द्या ना लाउन मिटर चांगले.

अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? अवांतरः
बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री ||
इथं ह.ह.पू.वा. :D आणि इथे
किती करावे मी तरी पांढर्‍यावर काळे| निम्मी विडंबित करून थांबलो येथेच, काल रात्री ||
मिटर चुकल की वो!! :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाद 29/04/2011 - 11:26
अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? "मिका असे थोर हळूवार कवी कसा मारे माझे घोडे उंट हत्ती? हे शब्द उगाच आपले येड*वी म्हणती विडंबनास जमीन हवी ||" शेवटच्या कडव्याचे म्हणाल तर, कविता रात्रीची आहे मिका, समजून घ्या! ;) रक्तवारूणी कमी पडल्याने असे होते कधी कधी... चालायचेच. मी कुठला आलो कवी. तुम्हीच द्या ना लाउन मिटर चांगले.
लेखनविषय:
काव्यरस
मिकाच्या उत्साहाला सलाम करून अजून 'एक काहीच्या काही भयाण' विडंबन. या भरल्या गटारात चाचपडताना | बार बार तुझ्या शोधात फिरतांना | बाकड्यावर बसून तुझी वाट पाहतांना| कळले की सारे सारे पैसे संपून गेले, काल रात्री || चोरली माझी नवी ती सारी वस्त्रे | धरली नि बदडली देहाची गात्रे | सांजवेळी स्मरली आपल्या पार्ट्यांची सत्रे , मित्र सारे की सारे बिल न देता गेले, काल रात्री || बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री || कविता जणू शब्दबंबाळ जाळे | दमूनी पाहतो, कधी संपते न कळे| किती करावे मी तरी पांढर्‍यावर का

आयुश्याचं गणित...

अज्ञात ·

निनाद 29/04/2011 - 10:23
गणित हा तसा नावडताच विषय होता. त्यामुळे तुमच्या प्रेमाचे करुण गणित फार काही झेपले नाही.

झंम्प्या 29/04/2011 - 12:06
प्रत्तेक प्रश्नाचा उत्तर हे कि सोप्प असत हे उत्तर मिळाल्यावरच का समजत... मग ते भूगोलाच, गणितच, असो कि इतिहासच

निनाद 29/04/2011 - 10:23
गणित हा तसा नावडताच विषय होता. त्यामुळे तुमच्या प्रेमाचे करुण गणित फार काही झेपले नाही.

झंम्प्या 29/04/2011 - 12:06
प्रत्तेक प्रश्नाचा उत्तर हे कि सोप्प असत हे उत्तर मिळाल्यावरच का समजत... मग ते भूगोलाच, गणितच, असो कि इतिहासच
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्याच्या गणितात मी नेहमीच चुकलो... बघणं... तुला वजा केल्यावर स्वतासाठी सुद्धा नाही उरलो... हे गणित मांडताना एक महत्वाची गोष्टच विसरलो... साधे गोलाबेर्जेचे नियम लाऊन पुरता फसलो... शेवटी “तू” उत्तर याव म्हणून प्रत्येक त्रैराशिक मांडून पाहिलं... आणि उत्तर शोधता शोधता सुरवातच विसरलो... आता हे कळून चुकलय की आयुष्य गणिताएवढ सोप्प नसत... म्हणून शेवटी कितीही प्रयत्न करून हव ते उत्तर मिळतच अस नसत... ```पारिजात

काल रात्री

मिसळलेला काव्यप्रेमी ·

प्रकाश१११ 27/04/2011 - 13:25
या घराचे जीर्ण गळके छत | पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत | त्या पणतीची पोरकी झालेली वात | समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री || छान आणि मत लिहिलेय !!

निनाद 27/04/2011 - 17:26
वा चांगली जमली आहे ही कविता. मुक्त म्हणायचा का छंदही? पण ते टिंब कमी करण्याचे मनावर घ्या बॉ जरा. 'म्हण्जे ...........रात्री' ऐवजी विदाउट टिंब 'रात्री' पण चालेल.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाद 29/04/2011 - 09:06
पॉज म्हणजे विराम, म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम अपेक्षित आहेत का? वाचण्याचा पॉज वाचकाला ठरवू देत असे मला वाटते! टिंबांचा वापर म्हणजे नवकवी असल्याची लक्षणे मी मानतो. तुम्ही तर जुने कवी आहात, म्हणून म्हणतो; का वाचकांचा वेळ मोडा आता टिंबे सोडा| सुटे थांबण्याचा तिढा विरामचिन्हे जोडा||

In reply to by मुलूखावेगळी

निनाद 29/04/2011 - 11:10
कविता नव्हे, ही गझल; सांगा मिकाला पण तो नाही म्हणतो, गझल करायला | जमत नाही म्हणे नाट्य आणायला नि शब्दांच्या मालगाड्या पाठवायला || ;)

प्रकाश१११ 27/04/2011 - 13:25
या घराचे जीर्ण गळके छत | पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत | त्या पणतीची पोरकी झालेली वात | समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री || छान आणि मत लिहिलेय !!

निनाद 27/04/2011 - 17:26
वा चांगली जमली आहे ही कविता. मुक्त म्हणायचा का छंदही? पण ते टिंब कमी करण्याचे मनावर घ्या बॉ जरा. 'म्हण्जे ...........रात्री' ऐवजी विदाउट टिंब 'रात्री' पण चालेल.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाद 29/04/2011 - 09:06
पॉज म्हणजे विराम, म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम अपेक्षित आहेत का? वाचण्याचा पॉज वाचकाला ठरवू देत असे मला वाटते! टिंबांचा वापर म्हणजे नवकवी असल्याची लक्षणे मी मानतो. तुम्ही तर जुने कवी आहात, म्हणून म्हणतो; का वाचकांचा वेळ मोडा आता टिंबे सोडा| सुटे थांबण्याचा तिढा विरामचिन्हे जोडा||

In reply to by मुलूखावेगळी

निनाद 29/04/2011 - 11:10
कविता नव्हे, ही गझल; सांगा मिकाला पण तो नाही म्हणतो, गझल करायला | जमत नाही म्हणे नाट्य आणायला नि शब्दांच्या मालगाड्या पाठवायला || ;)
काव्यरस
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........

शब्दांच्या मालगाड्या

निनाद ·

त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा अवेळी, वणव्यात आमचीही एक गारपीटीची खेळी ||
हा अगदी वर्मी घाव घातलात. असो. याद रख्खुंगा!! तुझे याद रख्खुंगा!!! ;)

गणेशा 25/04/2011 - 19:56
अप्रतिम लिहिले आहे मस्त वाटाले एकदम .. मालगाड्या ... पाण्याची चरवी .. भारीच एकदम बाकी तमाम वाचकांच्या दु:खात सामिल झाल्याचा आनंद वाटला ... हि सुरुवात आहे ...लिहित रहा... शेवट पर्यंत वाचण्यास उत्सुक... -

In reply to by पाषाणभेद

निनाद 27/04/2011 - 17:18
आम्हालाही थोडे दु:ख मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. वाचकांचा संतोष हेच आमचे भांडवल. - टीपः आमची कोठेही शाखा नाही! लक्षात ठेवा आमच्याही अधिकाराचा मान प्रत्येकवेळी राखत चला. काही प्रोशिजर प्रोटोकाल असेल तर सांगून ठेवा साहेब, फालो करणेत येईल. - हुकुमावरहून.

त्यातही तुम्ही पाडला पाऊस असा अवेळी, वणव्यात आमचीही एक गारपीटीची खेळी ||
हा अगदी वर्मी घाव घातलात. असो. याद रख्खुंगा!! तुझे याद रख्खुंगा!!! ;)

गणेशा 25/04/2011 - 19:56
अप्रतिम लिहिले आहे मस्त वाटाले एकदम .. मालगाड्या ... पाण्याची चरवी .. भारीच एकदम बाकी तमाम वाचकांच्या दु:खात सामिल झाल्याचा आनंद वाटला ... हि सुरुवात आहे ...लिहित रहा... शेवट पर्यंत वाचण्यास उत्सुक... -

In reply to by पाषाणभेद

निनाद 27/04/2011 - 17:18
आम्हालाही थोडे दु:ख मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. वाचकांचा संतोष हेच आमचे भांडवल. - टीपः आमची कोठेही शाखा नाही! लक्षात ठेवा आमच्याही अधिकाराचा मान प्रत्येकवेळी राखत चला. काही प्रोशिजर प्रोटोकाल असेल तर सांगून ठेवा साहेब, फालो करणेत येईल. - हुकुमावरहून.
लेखनविषय:
काव्यरस
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे.

असेलही कुठे कुठे

bhaktipargaonkar ·

निनाव 24/04/2011 - 12:30
फक्त एक सुझाव. शेवटच्या ओळीत : "स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?" ह्या एवजी : "स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी?" रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी? >>> असा बदल करता येउ शकेल काय ते पाहा. बाकि कविता सुंदरच आहे. कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रथम असेल. पण कविता सुचण्याचा नव्हे :). असेच लिहित राहा. - शुभेच्छा!

अप्रतिम रचना!! पहीली कविता आहे असे अजिबात वाटत नाहीये! माझ्या मते काही विशेष बदल न करता फक्त सादरीकरण असे असावे:
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल कधी जिणे? कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या र्‍हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!

निनाव 24/04/2011 - 12:30
फक्त एक सुझाव. शेवटच्या ओळीत : "स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?" ह्या एवजी : "स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी?" रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी? >>> असा बदल करता येउ शकेल काय ते पाहा. बाकि कविता सुंदरच आहे. कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रथम असेल. पण कविता सुचण्याचा नव्हे :). असेच लिहित राहा. - शुभेच्छा!

अप्रतिम रचना!! पहीली कविता आहे असे अजिबात वाटत नाहीये! माझ्या मते काही विशेष बदल न करता फक्त सादरीकरण असे असावे:
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल कधी जिणे? कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या र्‍हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!
लेखनविषय:
काव्यरस
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?

नवा खेळ

मिसळलेला काव्यप्रेमी ·

विदेश 21/04/2011 - 17:24
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुरेख !

निनाद 21/04/2011 - 18:22
अरे काय चाल्लेय काय? पावसात वणवा? पावसात गारपीट ठीक पण वणवा? गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला कसे वाटते? -काव्य बाधिर्याचा बादश्शा निनाद

In reply to by निनाद

गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला
हा ! हा!! हा!! भारी आहे!! __/\__ तुम्हाला!!

अलोककुमार 24/04/2011 - 15:34
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.

विदेश 21/04/2011 - 17:24
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुरेख !

निनाद 21/04/2011 - 18:22
अरे काय चाल्लेय काय? पावसात वणवा? पावसात गारपीट ठीक पण वणवा? गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला कसे वाटते? -काव्य बाधिर्याचा बादश्शा निनाद

In reply to by निनाद

गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला
हा ! हा!! हा!! भारी आहे!! __/\__ तुम्हाला!!

अलोककुमार 24/04/2011 - 15:34
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.
काव्यरस
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)

नको येवुस कविते( ३)

गणेशा ·

In reply to by निनाव

गणेशा 20/04/2011 - 20:53
प्रथमता सर्वांचे मनपुर्वक आभार : @ निनाव "हरवली पोर माझी कविता नावाची " ही कविता कवी आपल्या पोरीस म्हणजे कवितेस बोलतोय अश्या अर्थाने लिहायला घेतली सहज .. खुप दिवस शब्दच सुचत नसल्याने ..आणि आपोआपच ती एका बापाची कहानी झाली .. मग मुलगी-वडील यांचेच संभाषण पुढील कवितेपासुन आहे या सिरिज मध्ये .. (नगरी निरंजन, राघव यांनीही एकेके कविता लिहिल्यात अश्या) आता पुढील कवितेत मुलगी बोलेण याला उत्तर ... बस्स बाकी विशेष प्रसंग असा नाही.. पण नगरीनिरंजन म्हणतात तसे .. कवितेतील बाप हा गावाकडील गरीब शेतकरी आहे ... त्याची भाषा .. शब्द.. आणि ठिकान तेच आहे.. मात्र मुलगी मोठ्या घरी आहे असेच काही नाही.. यातील मुलीचे नाव 'कविता' आहे ... अवांतर : मुलगी आणि वडील यांचे नाते खुप आवडते मला त्यामुळे हे संभाषण लिहिताना गावाकडील चित्र हळुच डोळ्यासमोर येते .. बघु कशी होयील सिरिज ... माहित नाही "नको बोलु बाबा काही" ही कविता सर्वात आवडली या तीन मधिल पण मला ... पुढील कवितेच्या ओळीत पुन्हा हीच ओळ घेण्याचा विचार आहे .. बघु ...

In reply to by गणेशा

निनाव 20/04/2011 - 22:11
जबराच. लिहा-लिहा , मला खात्री आहे सिरीज नक्किच यशस्वी होईल. :) - मना पासून शुभेच्छा. मला देखील 'ही' कविता खूप आवडली (इतरांना अनुमोदन :))

पैसा 20/04/2011 - 20:22
३ कवितांची कवितामालिका पुरी झाली म्हणायची!

रामदास 21/04/2011 - 09:59
वाढवणार्‍या कविता. माझा लिहीण्याचा मोठा अधीकार नाही पण थोडे फिनीशींग टचेस हवेसे वाटतात. (शिंपी सदरा शिवल्यावर बारीक सारीक धागे उडवतो तसे काहीसे.)

In reply to by रामदास

गणेशा 21/04/2011 - 12:47
@ रामदास जी .. धन्यवाद ... फिनिशिंग टच हवेत हे अगदी बरोबर आहे.. पण शक्यतो मी ते ट्राय करत नाहि मुळ भावनांच्या खरे पणात त्यामुळे एक कृतीमता येत राहते माझ्याकडुन .. आपसुकच व्रुत्त्..लय..एकदंध कविता मला ही आवडते पण इतकी छान लिहिता येत नाही .. पण कधी कधी धडक कविता लिहिण्यातील आनंद खुप असतो त्यामुळॅ ही सहज पटकन आलेली कविता ... सर्व वाचकांचे मनापासुन आभार

ajay wankhede 25/04/2011 - 23:46
........कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ये कविता . काव्य रस मनाला भिडला राव ... फिनिशिग नको च ..

In reply to by निनाव

गणेशा 20/04/2011 - 20:53
प्रथमता सर्वांचे मनपुर्वक आभार : @ निनाव "हरवली पोर माझी कविता नावाची " ही कविता कवी आपल्या पोरीस म्हणजे कवितेस बोलतोय अश्या अर्थाने लिहायला घेतली सहज .. खुप दिवस शब्दच सुचत नसल्याने ..आणि आपोआपच ती एका बापाची कहानी झाली .. मग मुलगी-वडील यांचेच संभाषण पुढील कवितेपासुन आहे या सिरिज मध्ये .. (नगरी निरंजन, राघव यांनीही एकेके कविता लिहिल्यात अश्या) आता पुढील कवितेत मुलगी बोलेण याला उत्तर ... बस्स बाकी विशेष प्रसंग असा नाही.. पण नगरीनिरंजन म्हणतात तसे .. कवितेतील बाप हा गावाकडील गरीब शेतकरी आहे ... त्याची भाषा .. शब्द.. आणि ठिकान तेच आहे.. मात्र मुलगी मोठ्या घरी आहे असेच काही नाही.. यातील मुलीचे नाव 'कविता' आहे ... अवांतर : मुलगी आणि वडील यांचे नाते खुप आवडते मला त्यामुळे हे संभाषण लिहिताना गावाकडील चित्र हळुच डोळ्यासमोर येते .. बघु कशी होयील सिरिज ... माहित नाही "नको बोलु बाबा काही" ही कविता सर्वात आवडली या तीन मधिल पण मला ... पुढील कवितेच्या ओळीत पुन्हा हीच ओळ घेण्याचा विचार आहे .. बघु ...

In reply to by गणेशा

निनाव 20/04/2011 - 22:11
जबराच. लिहा-लिहा , मला खात्री आहे सिरीज नक्किच यशस्वी होईल. :) - मना पासून शुभेच्छा. मला देखील 'ही' कविता खूप आवडली (इतरांना अनुमोदन :))

पैसा 20/04/2011 - 20:22
३ कवितांची कवितामालिका पुरी झाली म्हणायची!

रामदास 21/04/2011 - 09:59
वाढवणार्‍या कविता. माझा लिहीण्याचा मोठा अधीकार नाही पण थोडे फिनीशींग टचेस हवेसे वाटतात. (शिंपी सदरा शिवल्यावर बारीक सारीक धागे उडवतो तसे काहीसे.)

In reply to by रामदास

गणेशा 21/04/2011 - 12:47
@ रामदास जी .. धन्यवाद ... फिनिशिंग टच हवेत हे अगदी बरोबर आहे.. पण शक्यतो मी ते ट्राय करत नाहि मुळ भावनांच्या खरे पणात त्यामुळे एक कृतीमता येत राहते माझ्याकडुन .. आपसुकच व्रुत्त्..लय..एकदंध कविता मला ही आवडते पण इतकी छान लिहिता येत नाही .. पण कधी कधी धडक कविता लिहिण्यातील आनंद खुप असतो त्यामुळॅ ही सहज पटकन आलेली कविता ... सर्व वाचकांचे मनापासुन आभार

ajay wankhede 25/04/2011 - 23:46
........कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ये कविता . काव्य रस मनाला भिडला राव ... फिनिशिग नको च ..
लेखनविषय:
काव्यरस
3

कळले नाही ....

विश्वेश ·
लेखनविषय:
काव्यरस
भिजलो उन्हात इतका .... पावसात वाळलो नाही ... मेलो पुन्हा पुन्हा इतका ..... जगण्यास भाळलो नाही ... पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... खेळलोच नाही कधी .... हरलो कसे कळले नाही ... विसरली नव्हतीस कधी .... स्मरलो कसे कळले नाही ... आणले उसने अवसान .... गळले कसे कळले नाही ... दुख्खास ह्या सलत्या ... गिळले कसे कळले नाही .... होतो स्वप्नवत निद्रेत .... जागलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही ....

[पेग घ्यायची ओढ लागली]

निनाद ·

निनाद 20/04/2011 - 09:30
रात्रभर प्यायल्यावर ओढ सकाळीच लागायची. :)

निनाद 20/04/2011 - 11:04
अतिशय हा शब्द विसरलात का? खरोखर 'एक अतिशय टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन' हे योग्य वाटते.

निनाद 20/04/2011 - 09:30
रात्रभर प्यायल्यावर ओढ सकाळीच लागायची. :)

निनाद 20/04/2011 - 11:04
अतिशय हा शब्द विसरलात का? खरोखर 'एक अतिशय टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन' हे योग्य वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||

सावकारी ही अशी की...

बन्या बापु ·

निनाव 20/04/2011 - 09:11
छानच. मस्त कविता. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. >> - हे खूप आवडले. :)

प्रकाश१११ 20/04/2011 - 10:02
बन्या बापू - खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. छान नि छान कविता !!

निनाव 20/04/2011 - 09:11
छानच. मस्त कविता. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. >> - हे खूप आवडले. :)

प्रकाश१११ 20/04/2011 - 10:02
बन्या बापू - खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. छान नि छान कविता !!
लेखनविषय:
काव्यरस
सावकारी ही अशी की, कुणी कुणाचा नाही, हसलो जरी मी, ते हसू मात्र माझे नाही. खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही, आहेत हिंदू मुस्लीम सगळे, माणूस मात्र कोणी नाही .. राहुन वाटते हे, का जगलो असा मी ? आयुश्यात मला, सावकारी जमलीच नाही. घेऊन जा आता, मज तुझ्या संगे म्रुत्यु , ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.