राजकारण

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Sep 2014 - 4:58 pm

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते

अम्मा

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
27 Sep 2014 - 8:54 pm

मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे.
नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ?

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 12:09 pm

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

राजकारणमौजमजामाध्यमवेधविरंगुळा

फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .....???????

अतुल झोड's picture
अतुल झोड in काथ्याकूट
20 Sep 2014 - 7:44 pm

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे..........

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
19 Sep 2014 - 12:47 pm

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
16 Sep 2014 - 9:43 pm

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :)

काही प्रश्न (कृ. ह. घेणे)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
14 Sep 2014 - 11:30 am

काही काळापूर्वी ऐक जाहिरात दिसायची टीव्हीवर,
क्रिकेटच्या ऐका सामन्यात ऐक कप्तान हजर आहे व दुसर्या संघाकडून कप्तान जाहीरच होत नाही,
बिनकप्तानाची टीम काय जिंकणार ? असा सवाल विचारला जातो आणि मतदान अमुक ऐका पक्षाला कराच असे
सांगितले जाते. या विधानसभा निवडणुकीत, तो संघ बिना कप्तानच मैदानात उतरणार असे दिसते !

मला माहीत असलेले रामायण

पोटे's picture
पोटे in काथ्याकूट
13 Sep 2014 - 10:42 pm

(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)

________________________________________________________

आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.

सीता ही भूमीकन्या होती.

________________

वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?

मोझाम्बिकची निवडणूकः १

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
13 Sep 2014 - 7:51 pm

१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे.

मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल.

मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली. नाही, म्हणजे चालत किंवा रस्ता शोधत नव्हतं यायचं मला; पण तरी निदान पृथ्वीच्या कोणत्या तुकड्यावर आपण असणार हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं मला.

राजकारणलेखअनुभव

आपण यांना पाहिलंत का ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Sep 2014 - 11:55 am

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो.
वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?