मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ :)

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही सदरहू जिलब्या आम्ही स्वप्नातच पाडल्या आहेत कालपर्यंत लेखकूनी कोणापाशी तक्रारी मांडल्या नाहीत कीबोर्ड जळमटले, डोळे शिणले संस्थळावर जिलब्यांसाठीचे आवाहन शोधित फिरलो अभिजात भाषेचे नवे सोवळे नेसून भिरभिरलो पण यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही... (वरील खरडीचे एखाद्या ज्ञात कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा..)

तृषा

Bhakti ·
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा ·

Bhakti गुरुवार, 10/03/2024 - 21:03
खुप सुंदर
इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल..
अगदी अगदी!

Bhakti गुरुवार, 10/03/2024 - 21:03
खुप सुंदर
इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल..
अगदी अगदी!
लेखनविषय:
काव्यरस
थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला.. परतीचा पाऊस... विजांच्या मागून जोरदार गरजला बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला मग जाताना कानात पुटपुटला... कागदाच्या होड्या सोडताना आताशा भेटत नाहीस ? पन्हाळीखाली चिंब भिजताना मुळी दिसतचं नाहीस ? अनवाणी पायांनी वाहत्या पागोळ्यांमागे धावत ही नाहीस की ओंजळीत विरघळणाऱ्या बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस इतका मोठा झालास की पावलांना गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस इतका थोर झालास की कपड्यांवर थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस.. गड्या !!

रानफुले

पाषाणभेद ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/03/2024 - 10:00
रानफुलां सवे अनेक पक्षी पण दिसतात अंधाराचे जाळे फिटता पाऊले डोंगराकडे वळतात

गणेशा Mon, 10/14/2024 - 13:19
मस्त... खूप दिवसांनी मिपा आणि कविता विभाग पाहिला... आणि तुमची कविता वाचली सुरेख.. हल्लीच मारुती चितमपल्ली वाचतोय, त्यामुळे निसर्ग.. वाटा.. फुले.. पक्षी ह्या सर्व वर्णनांनी भारावून गेलोय, त्या मुळे कविता जास्तच आवडली...

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/03/2024 - 10:00
रानफुलां सवे अनेक पक्षी पण दिसतात अंधाराचे जाळे फिटता पाऊले डोंगराकडे वळतात

गणेशा Mon, 10/14/2024 - 13:19
मस्त... खूप दिवसांनी मिपा आणि कविता विभाग पाहिला... आणि तुमची कविता वाचली सुरेख.. हल्लीच मारुती चितमपल्ली वाचतोय, त्यामुळे निसर्ग.. वाटा.. फुले.. पक्षी ह्या सर्व वर्णनांनी भारावून गेलोय, त्या मुळे कविता जास्तच आवडली...
लेखनविषय:
काव्यरस
असाच भटकत रानात असता रानफुले समोर येती नव्हता कसला गंध तयांना रंगही नव्हते भरजरी विविध परी तयांत होती नक्षी बारीक नाजूक सुंदर कोमल पिवळे गेंद उन्हात चमके वार्यावरती डौलाने डुलके वेड लागले मलाच तेथे दृष्य मनोरम खरोखर ते डोंगर उतार पठारावरती फुले पाहता लागली समाधी घोस तयांचे लेऊन घ्यावे वाटले तक्षणी अंगावरती एकरूप व्हावे, तेथेच रमावे परत न फिरावे घराप्रती बघतो जेव्हा अचानक रानफुले समोरी येती - पाभे (03/10/24) (काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

पारनेर -४ (कोरठण खंडोबा)

Bhakti ·

Bhakti Wed, 10/02/2024 - 21:22
Q माझ्या कुळाचे आधीचे नाव 'पोळ' आहे (गाव पारनेर मधील जामगाव आहे )याचा या लेखात उल्लेख आहे.पण त्याच्या पुढील वाचता येत नसल्याने काय लिहिलंय ते नीट समजत नाही.

प्रचेतस गुरुवार, 10/03/2024 - 11:56
कोरठणचा खंडोबा कुलदैवत असल्याने तिथे खूपदा जाणं झालंय. जवळच दर्याबाईचं मंदिर आहे, तिथले लवणस्तंभ बघण्याजोगे आहेत. तर अणे घाटात गुळुंचवाडीचा शिलासेतू दरीत उतरून बघता येतो. जुनी लेणी/ मंदिरे, नैसर्गिक आश्चर्ये ह्यांनी हा परिसर संपन्न आहे.

In reply to by गणेशा

Bhakti Mon, 10/14/2024 - 13:34
पारनेर या गावावरून असंख्य आठवणी पुन्हा मनात साद घालतात..
माहितेय ओ! माझं पूर्वजांचे अस्तित्व इथं अनेक पिढ्यांपासुन होते.मला तर पारनेर म्हटलं की रोमांचकारी वाटतं.

Bhakti Wed, 10/02/2024 - 21:22
Q माझ्या कुळाचे आधीचे नाव 'पोळ' आहे (गाव पारनेर मधील जामगाव आहे )याचा या लेखात उल्लेख आहे.पण त्याच्या पुढील वाचता येत नसल्याने काय लिहिलंय ते नीट समजत नाही.

प्रचेतस गुरुवार, 10/03/2024 - 11:56
कोरठणचा खंडोबा कुलदैवत असल्याने तिथे खूपदा जाणं झालंय. जवळच दर्याबाईचं मंदिर आहे, तिथले लवणस्तंभ बघण्याजोगे आहेत. तर अणे घाटात गुळुंचवाडीचा शिलासेतू दरीत उतरून बघता येतो. जुनी लेणी/ मंदिरे, नैसर्गिक आश्चर्ये ह्यांनी हा परिसर संपन्न आहे.

In reply to by गणेशा

Bhakti Mon, 10/14/2024 - 13:34
पारनेर या गावावरून असंख्य आठवणी पुन्हा मनात साद घालतात..
माहितेय ओ! माझं पूर्वजांचे अस्तित्व इथं अनेक पिढ्यांपासुन होते.मला तर पारनेर म्हटलं की रोमांचकारी वाटतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
A स्वयंभू खंडोबा म्हाळसा बानू सह तांदळा

शोनार बांगला...! समाप्ती – ढाका बांगलादेश

समर्पक ·

प्रचेतस Wed, 10/02/2024 - 18:53
एकदम ऑफ बीट आणि उत्तम मालिका झाली ही, ह्याआधी कधीही न पाहिलेली आणि ऐकलेली ठिकाणे बघायला मिळाली. बंगालचा समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत असलेला बघायला मिळतोय.

श्वेता२४ Wed, 10/02/2024 - 20:56
'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥' अशा, राजकीय भारताबाहेरील भारती जनांची भेट घ्यायची असेल तर ते लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यासाठी तग धरून आहेत त्या स्फुर्तीस्थानांना भेट दिली पाहिजे प्रत्येक हिंदू बांधवांचे हे एक आवश्यक धार्मिक कर्तव्य असले तरी यासाठी मनाशी प्रचंड संकल्प व दृढ निश्चय हवा. आपली यात्रा सोपी नव्हती. आपण ती संकल्प पूर्वक केलीत म्हणूनच ती संपन्न झाली. अन्यथा हे सामान्य माणसाचे काम वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत जे मिळेल ते वाहन, जे मिळेल ते अन्नग्रहण करून राहायचे, यासाठी मनोनिश्चय महत्त्वाचा!!! बंगालचे आजचे स्वरूप व त्याचा भूतकाळ याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या या लेखमालेतून मिळाली. सदर लेखमाले करता मनःपूर्वक धन्यवाद!

झकासराव गुरुवार, 10/03/2024 - 13:49
सुंदर।लेखमाला. एक अतिशय महत्वाचा दस्तावेज तयार झालाय आता इथून पुढे तिथे सामान्य भारतिय मनुष्याला acess असणार का किंवा कसे हे ही गुलदस्त्यात आहे।

सौंदाळा Mon, 10/07/2024 - 11:15
नवरात्रीच्या शुभपर्वात या मालिकेद्वारे एक से एक सुंदर लेख वाचायला मिळाले. आजपर्यंत फक्त देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे माहिती होती. एकूण किती शक्तीपीठे आहेत (याच लेखमालेत ५१ वाचल्यासारखे वाटत आहे) आणि कुठे आहेत?

In reply to by समर्पक

सौंदाळा Fri, 10/11/2024 - 12:45
धन्यवाद, लेख वाचला. भरपूर नविन माहीती मिळाली. देवीची बरीच शक्तीपीठे बंगाल (पश्चिम बंगाल, बांग्लादेश) मधे असल्याने इकडे देवीची उपासना पुरातन काळापासून होते हे पण समजले. आणि बरीच शक्तीपीठे लुप्त / नष्ट झाली हे कळल्यावर वाईट वाटले.

टर्मीनेटर Mon, 10/14/2024 - 13:35
समर्पक भाऊ... मस्तच झाली मालिका 👍 कित्येक अनवट ठिकाणांचा समावेश असलेल्या ह्या अनोख्या भटकंतीतुन खुप छान माहिती मिळाली! धन्यवाद.

सर्व लेख वाचले नी खूप आवडले. बांग्लादेश आणी पाकिस्तान ह्याबदल नेहमी एक आकर्षण वाटतं. बांग्लादेश त्यामानाने बराच सौम्य वाटतो. कदाचित पूर्व बंगाल हा मुस्लिमबहुल नसता आणी आपलाच असता तर किती आनंद असता?? बंगाल आणी पंजाब हे भारतातील शक्तिशाली राज्ये फाळणीमध्ये दुभंगून आक्रसली, त्यांचे अश्रू आपल्याला कळणार नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Wed, 10/30/2024 - 07:35
अशाप्रकारे कोणी सिंध प्रांत सध्या पाकिस्तानात आहे याची भटकंती भारतीय हिंदूच्या नजरेतून केली असेल ना,ते पण वाचायला पाहिजे.ती सिंधू नदी, शंकराचार्यांच्या काळातील शारदा पीठ ....

. आज पुन्हा एकदा सर्व लेख वाचले! बांगलादेश फिरवणारी ही एकमेव मालिका असावी. अखंड बंगालचा नकाशा स्वातंत्र्याआधीचा अतिशय सुंदर दिसतो, बंगालची अशी शकले उडतील असे तेव्हा कुणाला वाटले असेल? बांगलादेश झाल्यामुळे कलकत्त्याची नैसर्गिक बाजारपेठ नि त्यामुळे. राय गेली, चितगाव गमावून भारतने खोल पाण्याचे शक्तिशाली बंदर गमावले! बंगाल सारखा सुबत्ता नी सुपिक असलेला प्रांत गमावून भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे! ह्या लेखमालेसह इतरही लेख वाचले, ग्रामिण शेतकर्यात इस्लाम पॉपुलर झाला होता त्यामुळे हिंदू जमीनदार नी मुस्लिम शेतकरी संघर्ष झाले, पण शेतकऱ्यात इस्लाम पॉपुलर होण्यामागे टोकाचा जातीभेद कारणीभूत असावा? म्हणजे आजच्या बंगालची शकले उडायला हिंदू धर्मच कारणीभूत आहे, आजही पश्चिम बंगालची कथा काही वेगळी वाटत नाही!

प्रचेतस Wed, 10/02/2024 - 18:53
एकदम ऑफ बीट आणि उत्तम मालिका झाली ही, ह्याआधी कधीही न पाहिलेली आणि ऐकलेली ठिकाणे बघायला मिळाली. बंगालचा समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत असलेला बघायला मिळतोय.

श्वेता२४ Wed, 10/02/2024 - 20:56
'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥' अशा, राजकीय भारताबाहेरील भारती जनांची भेट घ्यायची असेल तर ते लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यासाठी तग धरून आहेत त्या स्फुर्तीस्थानांना भेट दिली पाहिजे प्रत्येक हिंदू बांधवांचे हे एक आवश्यक धार्मिक कर्तव्य असले तरी यासाठी मनाशी प्रचंड संकल्प व दृढ निश्चय हवा. आपली यात्रा सोपी नव्हती. आपण ती संकल्प पूर्वक केलीत म्हणूनच ती संपन्न झाली. अन्यथा हे सामान्य माणसाचे काम वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत जे मिळेल ते वाहन, जे मिळेल ते अन्नग्रहण करून राहायचे, यासाठी मनोनिश्चय महत्त्वाचा!!! बंगालचे आजचे स्वरूप व त्याचा भूतकाळ याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या या लेखमालेतून मिळाली. सदर लेखमाले करता मनःपूर्वक धन्यवाद!

झकासराव गुरुवार, 10/03/2024 - 13:49
सुंदर।लेखमाला. एक अतिशय महत्वाचा दस्तावेज तयार झालाय आता इथून पुढे तिथे सामान्य भारतिय मनुष्याला acess असणार का किंवा कसे हे ही गुलदस्त्यात आहे।

सौंदाळा Mon, 10/07/2024 - 11:15
नवरात्रीच्या शुभपर्वात या मालिकेद्वारे एक से एक सुंदर लेख वाचायला मिळाले. आजपर्यंत फक्त देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे माहिती होती. एकूण किती शक्तीपीठे आहेत (याच लेखमालेत ५१ वाचल्यासारखे वाटत आहे) आणि कुठे आहेत?

In reply to by समर्पक

सौंदाळा Fri, 10/11/2024 - 12:45
धन्यवाद, लेख वाचला. भरपूर नविन माहीती मिळाली. देवीची बरीच शक्तीपीठे बंगाल (पश्चिम बंगाल, बांग्लादेश) मधे असल्याने इकडे देवीची उपासना पुरातन काळापासून होते हे पण समजले. आणि बरीच शक्तीपीठे लुप्त / नष्ट झाली हे कळल्यावर वाईट वाटले.

टर्मीनेटर Mon, 10/14/2024 - 13:35
समर्पक भाऊ... मस्तच झाली मालिका 👍 कित्येक अनवट ठिकाणांचा समावेश असलेल्या ह्या अनोख्या भटकंतीतुन खुप छान माहिती मिळाली! धन्यवाद.

सर्व लेख वाचले नी खूप आवडले. बांग्लादेश आणी पाकिस्तान ह्याबदल नेहमी एक आकर्षण वाटतं. बांग्लादेश त्यामानाने बराच सौम्य वाटतो. कदाचित पूर्व बंगाल हा मुस्लिमबहुल नसता आणी आपलाच असता तर किती आनंद असता?? बंगाल आणी पंजाब हे भारतातील शक्तिशाली राज्ये फाळणीमध्ये दुभंगून आक्रसली, त्यांचे अश्रू आपल्याला कळणार नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Wed, 10/30/2024 - 07:35
अशाप्रकारे कोणी सिंध प्रांत सध्या पाकिस्तानात आहे याची भटकंती भारतीय हिंदूच्या नजरेतून केली असेल ना,ते पण वाचायला पाहिजे.ती सिंधू नदी, शंकराचार्यांच्या काळातील शारदा पीठ ....

. आज पुन्हा एकदा सर्व लेख वाचले! बांगलादेश फिरवणारी ही एकमेव मालिका असावी. अखंड बंगालचा नकाशा स्वातंत्र्याआधीचा अतिशय सुंदर दिसतो, बंगालची अशी शकले उडतील असे तेव्हा कुणाला वाटले असेल? बांगलादेश झाल्यामुळे कलकत्त्याची नैसर्गिक बाजारपेठ नि त्यामुळे. राय गेली, चितगाव गमावून भारतने खोल पाण्याचे शक्तिशाली बंदर गमावले! बंगाल सारखा सुबत्ता नी सुपिक असलेला प्रांत गमावून भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे! ह्या लेखमालेसह इतरही लेख वाचले, ग्रामिण शेतकर्यात इस्लाम पॉपुलर झाला होता त्यामुळे हिंदू जमीनदार नी मुस्लिम शेतकरी संघर्ष झाले, पण शेतकऱ्यात इस्लाम पॉपुलर होण्यामागे टोकाचा जातीभेद कारणीभूत असावा? म्हणजे आजच्या बंगालची शकले उडायला हिंदू धर्मच कारणीभूत आहे, आजही पश्चिम बंगालची कथा काही वेगळी वाटत नाही!
Sansad जातीय (राष्ट्रीय) संसद, ढाका

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म ·

चौथा कोनाडा Mon, 09/30/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश Tue, 10/01/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti Tue, 10/01/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव Tue, 10/01/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा Tue, 10/01/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि Mon, 11/04/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .

चौथा कोनाडा Mon, 09/30/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश Tue, 10/01/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti Tue, 10/01/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव Tue, 10/01/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा Tue, 10/01/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि Mon, 11/04/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .
लेखनप्रकार
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·

Bhakti Mon, 09/30/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस Tue, 10/01/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि Tue, 10/01/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 10/01/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/03/2024 - 00:18
Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि गुरुवार, 10/03/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)

Bhakti Mon, 09/30/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस Tue, 10/01/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि Tue, 10/01/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 10/01/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/03/2024 - 00:18
Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि गुरुवार, 10/03/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा गुरुवार, 10/03/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

चौथा कोनाडा गुरुवार, 10/03/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
लेखनविषय:
काव्यरस
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

पिनाडी पिनाडी पिनाडी………

अमरेंद्र बाहुबली ·

कर्नलतपस्वी Sat, 09/28/2024 - 06:00
Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 09/28/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम Sun, 09/29/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा Sun, 09/29/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.

कर्नलतपस्वी Sat, 09/28/2024 - 06:00
Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 09/28/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम Sun, 09/29/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा Sun, 09/29/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.