मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_
लेखनविषय:
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

एक मजेशीर आणि हृद्य आठवण

युयुत्सु ·

In reply to by रामचंद्र

युयुत्सु 17/06/2025 - 17:11
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 17:50
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 17/06/2025 - 18:08
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.

Bhakti 18/06/2025 - 15:15
अनुभव आवडले. "
राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे. ला मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे

युयुत्सु 18/06/2025 - 18:28
@Bhakti प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्‍या बदलत गेल्या.

अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की, पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?

युयुत्सु 19/06/2025 - 08:25
श्री० नचिकेत जवखेडकर पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?> इट डीपेण्डस... पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्‍याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला. अशी असंख्य उदा० देता येतात... कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही. पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये 😅

युयुत्सु 19/06/2025 - 08:34
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.

In reply to by रामचंद्र

युयुत्सु 17/06/2025 - 17:11
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 17:50
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु 17/06/2025 - 18:08
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.

Bhakti 18/06/2025 - 15:15
अनुभव आवडले. "
राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे. ला मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे

युयुत्सु 18/06/2025 - 18:28
@Bhakti प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्‍या बदलत गेल्या.

अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की, पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?

युयुत्सु 19/06/2025 - 08:25
श्री० नचिकेत जवखेडकर पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?> इट डीपेण्डस... पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्‍याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला. अशी असंख्य उदा० देता येतात... कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही. पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये 😅

युयुत्सु 19/06/2025 - 08:34
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.
लेखनविषय:
 (वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व) प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.

HAL HF-24 मरूत

कपिलमुनी ·

कपिलमुनी 16/06/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

कपिलमुनी 16/06/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न . स्वांतत्र्यपूर्व काळात भारताची औद्योगिक प्रगती फारच कमी होती. कच्चा माल परदेशी नेउन विकणे , तिकडे प्रक्रिया करणे या धोरणामुळे उद्योग क्षमता नष्ट झाली होती. त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था , उद्योगांची साखळी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. स्वातंत्र्यानंतर स्वाव्लंबनाचे धोरण आणण्याचा प्रयत्न केला गेला.

इंद्रायणीकाठी

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
इंद्रायणी काठी सुंदर कुंडमळा वैष्णवांचा मेळा दाटतो इथे.... पावसाची झडी इंद्रायणी दुथडी वैष्णवांची दाटी इंद्रायणीकाठी...... एकच तो सांधा वैष्णवांचा वांधा आड्याल पड्याल कसे जावे.... विकांती आकांत एक्याजागी दाटला सहावेना भार वैष्णवांचा.... शेल्फ्या,तूनळ्यांची उडाली एकच घाई पायपोस कुणाचा कुणाच्या पायी?.... थरारला सांधा पेकाट मोडले वैष्णव अवघे सांडले,इंद्रायणी भितोत्सवे आता उठला कल्लोळ उडाला गोंधळ भावीकांचा... इथे दोषी कोण सांधा बंद होता वैष्णव दाटले प्रशासन म्हणे... धावले नामवंत प्रशासन कृपावंत देणगी पाच लाख वारसांना.... कुणी सामावले जळी कुणी तरले,वाहीले पुन्हा तीच खेळी म्होरल्

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा ====================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

मार्गी ·

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

सुधीर कांदळकर ·

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.

लेख वाचताना माझ्या मनातही असाच विचार आला की लेखकाने कुठल्या धुदींत हा लेख लिहीला असावा? कमीत कमी तीन चार वेळातही वाचला पाहिजे. वाचताना पं जयतिर्थ मेवूंडी आणी कौशीकी यानी गायलेले "बाजे रे मुरलिया" गाणे आठवले. गाण्याच्या आगोदर मेवूंडी व कौशिकी यांचा संवाद मनाला भुरळ घालतो. तसे हे गाणे पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांनी अजरामर करून ठेवले आहे . मेवूंडी,कौशिक यांच्या जोडीने तेव्हढ्याच ताकदीने पेलले आहे. https://youtu.be/DwvWvjszKas?si=_3WbFcaosKOXZC7b धन्यवाद. गागाण्यातले काही कळत नाही पण कानाला गोड वाटते म्हणून जीवाला ओढ लागते.

मारवा 15/06/2025 - 09:08
सुधीरजी भारतीय संगीतावरील तुमचे उत्कट प्रेम जाणवते. तुम्ही दिलेले दुवे पण मेजवानी आहेत. मी कौशिकीपेक्षा त्यांच्या वडिलांचा अजॉय चक्रवर्ती यांचा फॅन आहे. जगजितसिंग सुद्धा कौशिकी प्रमाणे नेहमीच त्यांच्या सहकलाकारांना मानाची वागणूक देत असत. या गायकांचं हे वेगळेपणं उठून दिसतं. लेखाचा विषय साथ सांगत आहे तरीही ध्रुपद गायक उदय भवाळकर यांचा हा दरबारी तुम्ही ऐकलाय का ? https://youtu.be/gBHZmbyyynU?si=GZWRS5FW2K500_Dj अतीव सुंदर असा आहे.

सुंदर लेख ! कौशिकी चक्रवर्ती माझ्या आवडत्या गायिका आहेत. मी पहिल्यांदा युट्यूबवर त्यांच्याच ध्वनिफिती पाहिल्या. त्यांच्या वडीलांच्या नंतर. दोन्ही अतिशय उत्तम गायक आहेत. या निमित्ताने सारेगामा लिटील चॅप्स मधून पुढे आलेली बाल गायिका आर्या आंबेकर हिने गायलेलेलं "सहेला रे" आठवलं. वयाच्या मानाने चांगले गायलयं.

In reply to by कर्नलतपस्वी

हे गाणेच मुळी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. फार कमी गायक हे गाणे गातात आणि त्यातही अपेक्षित उंची गाठू शकतात. पं. भीमसेन जोशी यांसारख्या कलाकारांनी हे गाणे वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. एकदम घरगुती वाटणार्‍या कार्यक्रमात आर्या आंबेकरने गायलेले हे गाणे पहा. साथीला असणारे कलाकारही दिग्गज आहेत. तबल्यावर भरत कामत, पेटीवर तन्मय देवचके आणि टाळ वादन करणारे माउली टाकळकर सुद्धा. https://www.youtube.com/watch?v=UeQtfXbs8gc बाकी लेखाबद्दल काय बोलावे? बर्‍याच दिवसांनी मिपावर असा तब्येतीत लिहिलेला लेख (ए आय वगैरे कुबड्या न वापरता) बघितला आणि भरुन आले. असे अभ्यासपूर्ण लेख वाचणे हीच आमच्यासारख्या कानसेनांना मेजवानी. लिहित रहा.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांस अनेक, अनेक धन्यवाद. दुवे ऐकून प्रतिसाद देणे यासाठी भरपूर निवांतपणाची जरूरी आहे. @विजूभाऊ: धन्यवाद विजूभाऊ. @कर्नल तपस्वी: लता-भीमसेन यांच्या बाजे मुरलिया ने मलाही वेड लावलेले आहे. अधूनमधून पुन्हां पुन्हां ऐकतो. कौशिकी-मेवुंडिचे आजच ऐकले, आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद. @मारवा: भवाळकरांचे गायन आवडले. अनुष्का शंकर एकदा ऐकले दुसर्‍यांदा ऐकतांना ऐकता ऐकता इन्टरनेट गेले. सेकंदागणिक नियोजन असलेल्या कार्यक्रमातली वादनाची शिस्त आणि सफाईचे कौतुक वाटते. दुसरी आणि शेवटची थीम जास्त आवडल्या. दोन्ही दुव्यांबद्दल धन्यवाद. @धमु: धन्यवाद.

विजुभाऊ 15/06/2025 - 21:46
ऐकताना आपनी श्रीमंती कित्येक पटीने वाढलेली असते. फक्त ऐकताना हेडफोन किंवा मोठ्या स्पीकरवर ऐका. आसपासचा विसर पडतो. बासरी आणि मृदुंगही आनंदात भर घालतात

सुक्या 16/06/2025 - 00:14
सुंदर लेख. आसे लेख मिपा वर यायला हवे. जगजित सिंह, पं झाजिर हुसैन, पं हरीप्रसाद चौरासिया यांचे गायन / वादन प्रत्यक्ष अनुभवनाची संधी मिळाली असल्याने मैफिली चे वातावरण अनुभवले आहे. पं हरीप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमात तर ते बासरी वाजवत असताना लोक ईतके मंत्रमुग्ध झाले की त्यांचे वादन संपले तरी सारा हॉल स्तब्ध बसुन राहीला ... मग स्वतः हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगीतले की या रागाचे वादन संपले आहे. मग कुठे लोक भानावर आली नी टाळ्या वाजवत राहीली. नवीन पीढी ची नव्या दमाचे वादक / गायक आता दिसायला लागले आहेत. वारसा चालवत आहेत. मला आवडलेल्या अभंगापैकी हा एक. विश्वजित बोरवण्कर. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=o8vEdhKHMms&t=0s

वेढा वेढा रे बोरवणकरांनी अप्रतिम गायले आहे. अनेक वेळा ऐकले तरी गोडी अवीट. मंजुषा कुलकर्णी पाटील अशीच उभरती कलाकार. मास्टर कृष्णराव आणी राम मराठे यांनी गायलेला "परब्रह्म निष्काम तो हा",नामदेवांचा अभंग अतिशय सुंदर गायला आहे. https://youtu.be/BeZS_9du3Og?si=HK80SgeOYLOMx3LP बादवे, वेढा वेढा वर राजकिय विडंबन मिसळपाव वर आहे कदाचित आवडेल. ज्याहीरात केली. https://misalpav.com/node/51141

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 16/06/2025 - 08:39
तुमचा बेतुक्याचे चऱ्हाट कसा काय सुटला बॉ? आज वाचली कवीता :). जुणी असली तरी अगदी समयोचित कविता होती ... भारतीय संगीतकारांची अजुन एक जमेची बाजु म्हणजे त्यांचा रियाज. रियाज करुन करुन त्यांच्ये सुर / ताल ईतके घट्ट झालेले असतात की समोर त्यांना कागद लागतच नाही. पं झाकीर हुसेन, कमला रमानाथ व जयन्ति कुमारेश यांची मैफील बघायला मी सहकुटूंब गेलो असता, दोन तास तिन्ही संगीतकारांनी कुठलाही स्कोर न बघता अप्रतीम पर्फॉर्मन्स दिला त्याचे माझ्या मुलीला खुप अप्रुप वाटले होते. अजुन गंम्म्त म्हणजे सारा कार्यक्रम झाल्यावर, तिघेही स्टेज वरुन निघुन गेले. लोक मात्र तसेच उभे राहुन जवळ्पास १० मिनिटे टाळ्या वाजवत होते. ते पाहुन पं. झकिर हुसेन दोन्ही कलाकारंसोबत परत स्टेज वर आले व त्यांनी १५ मिनिटे अजुन एक अप्रतिम राग सादर केला. केवळ अप्रतीम.

युयुत्सु 16/06/2025 - 18:19
कौशिकी चक्रवर्ती या बाईंबद्दल इतकं उत्कटेने लिहीलेले वाचून मला भडभडून आलं. यांच्या पुण्यात प्रवेशबंदी आणि गायनबंदी घालावी अशा मताचा मी आहे.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 17/06/2025 - 09:56
प्रत्येकाची आवडनिवड असू शकते वेगळी. आता एखाद्याला जर अमरीशपुरीने म्हंटलेला राग दरबारी कानडा आवडत असेल आणि त्यापुढे इतर सर्व फिक्के ,इतर कोणी गावू ऐकू नये असे वाटत असेल तर काय बोलावे . पण एव्हरी वन हॅज राइट टू गो राँग....... या वचनावर ठाम विश्वास ठेवून चालतोय अजूनही. असो.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु 17/06/2025 - 10:16
हो, हो नक्कीच! प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटला पाहिजे आणि प्रत्येक गायकाला त्याचा श्रोता मिळायलाच हवा! पण पुण्याच्या गायनसंस्कृतीला विटाळणारे कलाकार वेशीबाहेर असावेत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 18/06/2025 - 10:29
प्रत्येकाचे मत हे घड्याळासारखे असते. प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर. त्यातून काही लोकांचा नुसता असा विश्वास नसतो कि आपलेच घड्याळ बरोबर आहे. तर इतरांचे घड्याळ चूकच आहे.

@विजूभाऊ: ऐकण्यासाठी हेडफोन वा होम थिएटर हवेच. धन्यवाद. @ सुक्या: बोरवणकर उत्कृष्टच. धन्यवाद. @ कर्नल तपस्वी: मंजुषाताईंचे गाणे प्रत्यक्ष देखील ऐकले आहे. परब्रह्म ... छान. @मूकवाचकः धन्यवाद.

@अनिंद्यः आपल्या शब्दपारखी नजरेची तारीफ करावी तेवढी थोडीच. अन्यत्र प्रशंसिलेला मोदवर्तमान हा शब्दहीआठवतो आहे. धन्यवाद.

मा. साहित्य संपादक यांस, या लेखातल्या कांही भागामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. तरी कांही मिपकरांच्या तीव्र भावना लक्षांत घेऊन हा संपूर्ण लेख डिलीट करावा ही नम्र विनंती. सुधीर कांदळकर

In reply to by सुधीर कांदळकर

मारवा 17/06/2025 - 21:51
सुधीरजी माझ्यासारख्या अनेकांच्या भावना हबलेख वाचून सुखावल्या देखील आहेत. त्यामुळे हा लेख राहू द्यावा. प्रत्येकाचे एकमत व्हावे ही अपेक्षाच चुकीची आहे. लेख कुठलाही असो उडविण्याची गरजच नाही. लेख हा व्हिडिओ सारखा आढळत नसतो तो वाचणे न वाचणे किंवा वाचून सोडून देणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. आपण लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम केले. गाढवाला गुळाची चव नसते त्यात गुळाचा काय दोष.? जसा गुळ आपला गोडाचा गुणधर्म सोडत नाही तसेच आपणही लिहीत रहा. अशाच सुंदर लेखाच्या प्रतिक्षेत असलेला कानसेन.

विजुभाऊ 17/06/2025 - 17:00
मिपाकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामागील कारण मला तरी अज्ञात आहे. नेहमीप्रमाणे ते कारण त्यानाही अज्ञातच असते. काळजी करू नका. तुमचे लिखाण मस्त आहे. सौंदर्यचा आस्वाद घेण्याच्या प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असते. सुंदरीच्या गालावरच्या तीळाला, गालबोट म्हणणारे महाभाग सर्वत्र असतात.

काय संतुलित प्रतिसाद, आगदी तुकोबारायांचा अभंग आठवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्या आधी. मला कधी जमेल हे माहीत नाही.

मूकवाचक 17/06/2025 - 23:04
कौशिकी चक्रवर्ती या पं. अजय चक्रवर्ती यांची पतियाळा घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. पतियाळा घराणे म्हणजेच उस्ताद बडे गुलाम अली असे एक समीकरण देखील रसिकांच्या मनात पक्के ठसलेले आहे. घरंदाज गायकीबद्दल कित्येक दशकांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्याचा सारांश आजही लक्षात आहे. तपशील थोडाफार चुकू शकेल, पण त्यातले विश्लेषण साधारणपणे असे आहे: किराणा घराणे स्वरप्रधान - सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया अशी या घराण्याची पहचान काही लोक करून देतात. आग्रा घराणे लयकारी प्रधान - ताल आणि लयीत 'जहांबाज' असलेले गायक अशी या घराण्याची ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्यात स्वर आणि ताल दोन्हींना समतोल महत्व आहे, पण गायकी बरीच सरधोपट किंवा सुगम आहे. जयपूर घराण्यात स्वर आणि ताल यांचा बुद्धीप्रधान, काहीसा समजायला क्लिष्ट पण सौंदर्यप्रधान असा मिलाफ आहे. ही चार प्रमुख घराण्यांची खासियत. या पुस्तकात पतियाळा घराण्याच्या गायकीबद्दलचे मतप्रदर्शन साधारण या धर्तीवर आहे - गायकीमधली 'तयारी' या बाबतीत पतियाळा घराण्याची बरोबरी करायला कुणीही धजावणार नाही. विलक्षण तयारी बरोबरच गायकीतले सगळे प्रकार (शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत वगैरे) तितक्याच समर्थपणे पेलणे हे काम देखील प्राधान्याने पतियाळा घराण्यातल्या गायकांनीच केलेले आहे. चमत्कृतीप्रधान गाण्याकडे कल असल्याने, काही वेळा या चमत्कृतींचा अनाठायी वापर केल्याने गाण्यातून रसनिर्मिती होत नाही, भाव निर्मिती होत नाही असा आक्षेप पतियाळा घराण्याच्या गायकांवर पूर्वापार होत आलेला आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचा आणि त्यांच्या टीकाकारांचा जन्म होण्यापूर्वीपासून अशी टीका होत आलेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. पतियाळा घराण्याचा एकही गायक अशा टीकेने विचलीत झालेला नाही. या गायकांनी आपल्या तयारी, कल्पकता आणि रसिकांचे प्रेम या जोरावर मैफिली गाजवलेल्या आहेत, पद्म पुरस्कार वगैरेंना गवसणी घातलेली आहे. आजचे शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल (विचार) गायकी. यात व्यक्तिपरत्वे भिन्नता असणारच. वानगीदाखल सांगायचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायकीतून 'सरगम' हा प्रकार वर्ज्य मानलेला होता, तर डॉ. प्रभा अत्रे 'सरगम' विषयी कित्येक तास भरभरून बोलू शकतील इतके त्यांचे सरगम वर प्रेम होते, व्यासंग होता. तेव्हा थोडा साक्षेप बाळगत विचार केला, तर टोकाचे मतप्रदर्शन करण्याची गरज उरणार नाही. पण यातही व्यक्तिपरत्वे भिन्नता असायचीच. असो.

सुबोध खरे 18/06/2025 - 10:41
@सुधीर कांदळकर आपण लेख अप्रतिम लिहिला आहे. यातील अनेक कलाकारांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला संगीतात काहीही कळत नाही राग ओळखता येत नाही परंतु शास्त्रीय संगीत तीन चार तास सलग ऐकू शकतो इतकं आवडतं. उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हे जास्त आवडतं. अर्थात आपण लिहिलंय तसं उत्कटपणे लिहिणं सुद्द्धा जमत नाही. आपण लिहीत रहा. काही विघ्न संतोषी लोक सर्वत्र असतातच. आता औरंगजेब ९० वर्षे जगला म्हणजे त्याचे वंशज पण बरेच असणार. तुम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. आणि लिहीते राहा

धन्यवाद. मारवा, सुक्या, कर्नल तपस्वी, विजूभाऊ, मूकवाचक, डॉ. खरेसाहेब, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आता सत्तरीपार गेल्यानंतर मला आयुष्यात आणखी काहीही कमवायचे नाही. जरी रक्तदाब हृदय सारे सामान्य असले तरी आता मानसिकदृष्ट्या माझ्यात काहीही फायटिंग स्पिरीट राहिलेले नाही. आयुष्यातले उरलेले दिवस मस्त मनोरंजनात घालवायचे एवढाच उद्योग आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीत नम्रता, सौजन्य या गोष्टींना सर्वांत वरचे स्थान आहे. उच्च स्थानी पोहोचलेल्या एखाद्या गायक्/वादक मान्यवराला जर आपण एखाद्या नवोदित कलाकाराबद्दल मत विचारले तर माझ्यापेक्षा चांगला गातो/गाते किंवा वाजवतो/वाजवते असे विनम्र उत्तर मिळते हा माझा अनुभव आहे. एखाद्या मान्यवराच्या एखाद्या मैफिलीला आपण गेलों आणि त्याच शहरात जर एकदोन दिवसातच दुसया मैफिलीला गेलो आणि त्या मान्यवर कलाकाराची आपल्यावर नजर पडलीच तर परवाच्या मैफिलीला पण आपण होतांत ना? अशी चौकशी केली जाते. असा सामान्य रसिकाचाही आदर ठेवणार्‍या संस्कृतीत असे काही घडते याचा मला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. द्वेषाधिष्ठित विचारसरणी पाहून मन नक्कीच उद्विग्न होते. पण चालायचेच. कालाय तस्मै नम:. आपणा सर्वांसारखी तसेच इतर बहुसंख्य मिपाकरांसारखी चांगली माणसे अजून आहेत म्हणून जग चालले आहे यावर माझा विश्वास आहे. पुन्हां एकदा धन्यवाद देतो आणि संगीतातली आणखी सौंदर्यस्थळे शोधायला लागतों.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 18/06/2025 - 18:30
जाऊ द्या हो आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे अहंमन्य कोंबडे जगात कमी आहेत का? आणि आज आपण आरवलो नाही म्हणजे सूर्योदय झालाच नाही असे ठासून सांगणारे कोंबडे सुद्धा बरेच आहेत. कुठे जीवाला त्रास करून घेताय?

In reply to by सुधीर कांदळकर

कांदळकरजी, आपले मवाळ प्रतिसाद वाचून पुरूषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार मधली नाट्यगीते आठवली.. खां साहेब राजगायक बनल्यावर पंडितजींच्या घरात पाय ठेवताच म्हणतात,"या भवनातील मवाळ हळवे सूर,जाऊ द्यात ". भार्गवराम अचरेकरांचे, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद ",याचा ताणा बाणा खां साहेब आपल्या शैलीत पेश करतात. वसंतराव, भारगवराम,बकुल पंडीत,फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, इनामदार असे दिग्गजांकडून सादरीकरण, प्रत्यक्ष ऐकण्याचा अमृतानुभव.. फाट्यावर मारा व लिहीते रहा. सत्तरीत मी पण आहे पण आजही विचारले ",हाऊ इज जोश",तर अपसूक निघते "यस्स सर". तुकोबाराय अशा लोकांसाठी सांगतात, , तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

विजुभाऊ 19/06/2025 - 09:04
सुधीरजी इतका चांगला लेख लिहीलात. सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट चांगलीवाटते ती गोष्ट समिक्षकांना वाइट वाटू शकते. त्या बद्दल त्या समिक्षकांत दुमत कधीच नसते. कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते पन म्हणून ते तसे प्रत्यक्षात नसते. (माझ्या एका वचनावर गाढ विश्वास आहे " एव्हरी वन हॅज राईट टी गो राँग " ) कोणीतरी म्हणाले आहे की मोनालीसाच्या चित्रातल्या हास्याचे गूढ म्हणजे तीला बद्धकोष्ठ झाला होता. म्हणणाराला लोकांनी फाट्यावर मारत चित्राचे सौंदर्य महत्वाचे मानले. असो. तुम्ही असेच आणखी काही संगीत क्षण शेअर करा. मजा येईल.

Bhakti 19/06/2025 - 10:58
नादमय सुंदर लेख आहे. सध्या अवचिता परिमळूचे निरूपणासह पारायण सुरु आहे. अवांतर स्वगत Sapphire चे पण पारायण निराळेच ;)

@रामे : धन्यवाद राजेंद्रजी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भीमसेनजींचे ऐकले होते. एकदां बेळगांव ते व्हाया यल्लापूर कारवार या प्रवासात बस सकाळी सहासाडेसहाला मस्तीकट्टा या गांवात चहासाठी थांबली होती. नुकतेच फटफटत होते. जवळच्या मंदिरात लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर हे गाणे लागले होते. पाठोपाठ कन्नड भाषेतली संतवाणी आपल्यास चालीवर भीमसेन लताच्या आवाजात सुरू झाली होती. तो अनुभव विसरूंच शकत नाही. तुमच्या प्रतिसादाने ही आठवण ताजी केली. अनेक, अनेक, धन्यवाद. आर्याचे आजच ऐकले. आवडले. @ मूकवाचकः आपण विविध घराण्यांतल्या गायनशैलीच्या विषयींच्या वाचनाचा तपशील दिला आहे. तो मी वाचलेला मला आठवतो आहे. बहुधा कुमारांचे गुरुबंधु चंद्रशेखर रेळे यांच्या 'कुमार माझा सखा' या पुस्तकात. वसंतराव देशपांडे खास पंजाब घराण्याच्या गायनशैलीचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला जाऊन आले असा त्यांनी एका मैफिलीत उल्लेख केल्याचे आठवते. रेळेंचे पुस्तक वाचले तेव्हां आणखी एक सुंदर, संस्मरणीय पुस्तक वाचले होते. आपल्या मनांत ठेवा म्हणून जपून ठेवावे असे. दत्ता मारुलकर यांचे 'अंतर्यामी सूर गवसला'. हे खळेकाकांवर आहे. अनेक आठवणी जागविल्यात अनेक अनेक धन्यवाद. @भक्ती: धन्यवाद भक्तीताई. @विजूभाऊ, कर्नल तपस्वी, डॉ. सुबोध खरेसाहेब : पुन्हा एकदां धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात.

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि 17/06/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार 22/06/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि 17/06/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार 22/06/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)
लेखनविषय:
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.