मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घेतली मिठीत आम्ही---

पुष्कराज ·

चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुचेल तसं 04/07/2008 - 09:20
तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com

चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुचेल तसं 04/07/2008 - 09:20
तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली

कणिक चकली

वैशाली हसमनीस ·

स्नेहश्री 03/07/2008 - 17:24
यात कणिक ऍवजी तान्दुळाचे पीठ वापरुन बघा. आणि हळ्द घालू नका.मस्त कुरकुरीत लागतात. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु 03/07/2008 - 17:36
नाहीतरी दिवाळीच्या वेळेला आम्हाला अमेरिकेत भाजणी मिळतच नाही. कणकेच्या चकल्या मस्त होतील. धन्यवाद या पा.कृ. बद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 07/07/2008 - 23:34
तात्या खरं आहे...भाजणीची खमंग चव वेगळीच लागते... प्राजु मी भारतातून भाजणी आणून फ्रीज मधे ठेवते...१-१.५ वर्ष टिकते मस्त.... पण भाजणी बनवायला बराच त्रास घ्यावा लागतो ही पा क्रु झटपट आहे हे खरं.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

स्नेहश्री 03/07/2008 - 17:24
यात कणिक ऍवजी तान्दुळाचे पीठ वापरुन बघा. आणि हळ्द घालू नका.मस्त कुरकुरीत लागतात. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु 03/07/2008 - 17:36
नाहीतरी दिवाळीच्या वेळेला आम्हाला अमेरिकेत भाजणी मिळतच नाही. कणकेच्या चकल्या मस्त होतील. धन्यवाद या पा.कृ. बद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 07/07/2008 - 23:34
तात्या खरं आहे...भाजणीची खमंग चव वेगळीच लागते... प्राजु मी भारतातून भाजणी आणून फ्रीज मधे ठेवते...१-१.५ वर्ष टिकते मस्त.... पण भाजणी बनवायला बराच त्रास घ्यावा लागतो ही पा क्रु झटपट आहे हे खरं.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
:P साहित्य--दोन वाट्या कणिक,एक डावभर लोणी,एक चमचा जिरे,मीठ्,हळद,तेल,पाव चमचा तिखट कृति--प्रथम कणिकेत लोणी ,जिरे,चवीपुरते मीठ्,हळद, तिखट घालावे. नंतर पाणी घालून पुरीइतके घट्ट पीठ भिजवावे.तो कणकेचा गोळा एका पात्तळ फडक्यात बांधून कुकरमधून वाफवून घ्यावा. गोळा पुन्हा चांगला मळून घ्यावा. नंतर चकल्या पाडून तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय खुसखुशीत लागतात. वि.सू.-लोणी जास्त झाल्यास चकली तळणे अशक्य होते.

(स्वप्न)

केशवसुमार ·

बेसनलाडू 03/07/2008 - 13:11
आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे राहिली आता न मजला शुध्द साधी मोडले पेकाट मी निपचीत आहे :) :) :) शेवटच्या शेरात 'आठवणीत' मधल्या यतीभंगामुळे मस्त उसळीत दाताखाली चोरमटकी आल्यागत झाले. चू भू द्या घ्या. (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 03/07/2008 - 15:15
बेलाशेठ, माझ्या ही लक्षात ही बाब आली होती .. पण नेहमी प्रमाणे प्रकाशित करायच्या घाईत राहून गेले.. नंतर 'कालचा इतिहास हा स्मृतीत आहे' आहे असा बदल सुचला होता पण तुमचा प्रतिसाद आधीच आल्यमुळे संपादित करता आले नाही.. असो.. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. (घाईत) केशवसुमार आता तसा बदल केला आहे.. - जनरल डायर.

धोंडोपंत 03/07/2008 - 13:14
हा हा हा हा हा, केशवसुमार, अप्रतिम विडंबन. खूप आवडले. आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे हा हा हा. आपण समदु:खीच की. केशवसुमार , तुमचे विडंबन आले म्हणजे आमची गझल सार्थकी लागली. आपला, (कृतकृत्य) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री 03/07/2008 - 13:49
भयंकर आवडले हे विडंबन..
आठवण गेली तुझी चुकवून ठोका मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:56
केशवा, भेटण्याची काय पण ही रीत आहे? बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे हे मस्तच रे! जियो....! :) आपला, (आडनावबंधु) तात्या.

उदय सप्रे 03/07/2008 - 14:01
सुंदर ! आपली सगळीच विडंबने सुंदरच असतात. या विडंबनातील शेवटच्या शेराबाबत बेसनलाडू यांची प्रतिक्रिया मला पण पटते ,पुढी ओळ कशी वाटते पहा : "केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू ते तिचे वास्तव्यही सुस्तीत आहे ! चू भू द्या घ्या. उदय सप्रे

ऋषिकेश 03/07/2008 - 23:16
हा हा हा !!! :) :) मस्त! पहिलं कडवं सगळ्यात बेस! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार 05/07/2008 - 17:35
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.

अनंतसागर 11/07/2008 - 20:15
मला तसा आजुन काही अनुभव आलेला नाही पण आपल्या अनुभवातुन खुप काही शिकण्यासारखे आहे. अप्रतिम रचना.

बेसनलाडू 03/07/2008 - 13:11
आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे राहिली आता न मजला शुध्द साधी मोडले पेकाट मी निपचीत आहे :) :) :) शेवटच्या शेरात 'आठवणीत' मधल्या यतीभंगामुळे मस्त उसळीत दाताखाली चोरमटकी आल्यागत झाले. चू भू द्या घ्या. (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 03/07/2008 - 15:15
बेलाशेठ, माझ्या ही लक्षात ही बाब आली होती .. पण नेहमी प्रमाणे प्रकाशित करायच्या घाईत राहून गेले.. नंतर 'कालचा इतिहास हा स्मृतीत आहे' आहे असा बदल सुचला होता पण तुमचा प्रतिसाद आधीच आल्यमुळे संपादित करता आले नाही.. असो.. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. (घाईत) केशवसुमार आता तसा बदल केला आहे.. - जनरल डायर.

धोंडोपंत 03/07/2008 - 13:14
हा हा हा हा हा, केशवसुमार, अप्रतिम विडंबन. खूप आवडले. आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे हा हा हा. आपण समदु:खीच की. केशवसुमार , तुमचे विडंबन आले म्हणजे आमची गझल सार्थकी लागली. आपला, (कृतकृत्य) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री 03/07/2008 - 13:49
भयंकर आवडले हे विडंबन..
आठवण गेली तुझी चुकवून ठोका मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:56
केशवा, भेटण्याची काय पण ही रीत आहे? बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे हे मस्तच रे! जियो....! :) आपला, (आडनावबंधु) तात्या.

उदय सप्रे 03/07/2008 - 14:01
सुंदर ! आपली सगळीच विडंबने सुंदरच असतात. या विडंबनातील शेवटच्या शेराबाबत बेसनलाडू यांची प्रतिक्रिया मला पण पटते ,पुढी ओळ कशी वाटते पहा : "केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू ते तिचे वास्तव्यही सुस्तीत आहे ! चू भू द्या घ्या. उदय सप्रे

ऋषिकेश 03/07/2008 - 23:16
हा हा हा !!! :) :) मस्त! पहिलं कडवं सगळ्यात बेस! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार 05/07/2008 - 17:35
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.

अनंतसागर 11/07/2008 - 20:15
मला तसा आजुन काही अनुभव आलेला नाही पण आपल्या अनुभवातुन खुप काही शिकण्यासारखे आहे. अप्रतिम रचना.
आमची प्रेरणा धोंडोपंतांची सुरेख गझल स्वप्न भेटण्याची काय पण ही रीत आहे? बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे आज पण घेऊन झाडू स्वागताला बायको अमुची उभी वस्तीत आहे राहिली आता न मजला शुध्द साधी मोडले पेकाट मी निपचीत आहे आठवण गेली तुझी चुकवून ठोका मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे "केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू कालचा इतिहास हा स्मृतीत आहे ----केशवसुमार

स्वप्न

धोंडोपंत ·

विजुभाऊ 03/07/2008 - 11:39
धोंडोपन्तजी......खरे सांगायचे तर कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे. एकेक कडवे स्वतंत्र बरे वाटते. पण सलग कविता म्हणुन कोणत्याच कडव्याच्या दुसर्‍या कडव्याशी सम्बन्ध आहे. अवांतरः या कवितेची प्रेरणा वर्जेशपासुन घेतली काय? :) :::::::::::वर्जेश स्टाईल कविता वाचुन कंटाळलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 11:49
विजुभाऊ, ही कविता नाही. ही गझल आहे. गझलेचा प्रत्येक शेर सुटा असतो. गझलेला कवितेसारखी थीम नसते. कृपया गझलेची बाराखडी वाचावी. तिचा अभ्यास करावा. आणि मग त्यावर भाष्य करावे. अनेकांना गझल आणि कविता यामधला फरक माहित नसतो. त्यासंबंधी अभ्यास करावा ही विनंती. दुसरी गोष्ट म्हणजे वृत्त कोठे चुकले आहे ते कळवावे. अर्ध्या मात्रेची जरी चूक असेल तरी आम्ही ती सुधारु. कारण निर्दोष वृत्तात गझल लिहिणे हे दादांकडून आम्हाला मिळालेले बाळकडू आहे. ( दादा= सुरेश भट) आम्ही स्वत:च्या प्रेरणेने लिहितो. उसन्या प्रेरणा घेऊन आम्ही लिहित नाही. तसे जर नसते तर गेली तीन वर्षे काहीही लेखन न करता गप्प बसलो नसतो. वृत्तातील चूक ताबडतोब कळवावी. दुरुस्ती करण्यासाठी आम्ही वाट पहातोय. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री 03/07/2008 - 11:31
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
अग्गदी मनातले बोललास ! आर्थिक दिवाळे काढून खरंच खूप निश्चिंत वाटतेय आता. :) गजलही मस्तच.

बेसनलाडू 03/07/2008 - 11:42
गझल लाजवाब पंत! बरेच दिवसांनी लिहिलेत,पण दिल खुश!! राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे वावावा! (निश्चिंत)बेसनलाडू अवांतर - विजुभाऊ,वृत्त फसलेले वाटले नाही. (वृत्तज्ञ)बेसनलाडू

विजुभाऊ 03/07/2008 - 12:00
गझल असो /मुक्तक असो/किंवा आर्या धवळे साकी दिंडी असो.....प्रत्येक काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो. काही भावना........काही प्रसंग ठळक पणे काही पार्श्वभूमीला असतात पण ते सगळे एकत्रीतपणे मिळुन एक विषय मांडतात वरिल कवितेत गांजलेली माणसे /तुझी प्रीत / तुझे टाळणे / दिवाळे काढणे / तुझी आठवण या कशाचाही मिळुन एकुणात असा अर्थ लागत नाही. प्रत्येक द्वीपदी स्वतन्त्र असावी पण एकुणात सर्व मिळुन मांडताना एक निश्चित अर्थ लागावा असाही गझल मांडणीमागचा एक मुख्य विचार असतो. वृत्त बित्त नन्तर प्रथम मुख्य अर्थ हा गझलेचा जीव असतो. अन्यथा "मै एक डिस्को तू एक डिस्को दुनिया है एक डिस्को..." हे सुद्धा वृत्तात बसतेच की अवांतर : या ओळीतुनही कोणाला गहन अर्थ सापडु शकतो.त्याला आमचा ईर्षाद अर्थात नाईलाज" पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 12:09
कृपया मिसळपाव वरील गझलेच्या जाणकारांनी वरील गैरसमज दूर करावेत. आम्ही त्यांना गझलेचा अभ्यास करण्याचे सुचविले पण तसे न करता ते गझलेवर मत देत आहेत. त्यांना जाणकारांच्या सल्ल्याची निश्चित गरज आहे. बेसनलाडू, केशवसुमार, अविनाशपंत ओगले यांना विनंती की गझलेचा आकृतीबंध कसा असतो ते या विजुभाऊंना समजावून सांगावे. "वृत्त बित्त नंतर" असे तुम्ही म्हणताय ते अत्यंत गैर आहे. तुम्ही म्हणताय आमचे वृत्त फसले आहे ते आधी दाखवा की. "वृत्त बित्त नंतर" या विधानावरून तुमचा आणि गझलेचा किती संबंध आहे ते स्पष्ट होते. "साफ शब्दों में जतादो उनको "नज़र" "जो वज़न में न लिखें वो शायर नहीं" वृत्त हा गझलेचा आत्मा आहे. एक मात्रेची जरी चूक झाली तरी ती मोठी ऐब समजली जाते. (ऐब म्हणजे दोष) तेव्हा कृपया वृत्तामधील चूक कळवून आम्हाला उपकृत करावे ही विनंती. बाकी गझलेबद्दल मिसळपाव वरील जाणकार लिहितीलच. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by वेदश्री

धोंडोपंत 03/07/2008 - 12:39
वेदूबाळ, गझल आस्वादासाठीच दिली आहे. पण तिच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत असाही उद्देश आहे. तरच खर्‍या अर्थाने ती लोकांपर्यंत पोहोचेल. गझलेची स्वत:ची काही खासियत आहे. तिची स्वत:ची बंधने आहेत. तसेच तिला विषयांचे वावडे नाही. प्रत्येक शेर ही स्वयंपूर्ण कविता असणे ही तिची गरज आहे. पण दोन शेर एकमेकांशी संबंधीत असले पाहिजेत हा कवितेतल्या कडव्यांचा अट्टाहास तिला मान्य नाही. प्रत्येक शेराचा वेगळा विषय असू शकतो नव्हे तो असावा. विविध विषयांचा आस्वाद एकच गझल देते हा तिचा मोठेपणा आहे. दादांच्या गझलेतले हे शेर पहा. नाव माझे फुलांनी विचारू नये नाव सांगेन तेव्हा शहारू नये ही कुण्या एकट्याची लढाई नसे एकट्यानेच झेंडा उभारू नये ना कुणाचीच स्वप्नांवरी मालकी डोळियांनी कुणाच्या फुशारू नये सोबतीला बरे लोक साधेसुधे तारकांनी मला हाक मारू नये मी तुझा चेहरा...मी तुझे बोलणे आरशाला गडे दूर सारू नये जो तयांना हवा तो नसे प्रश्न हा हा असा प्रश्न कोणी विचारू नये हा पहा लागला अर्थ बोलायला शब्द येतील त्यांना पुकारे नये आले लक्षात किती विविध विषय या गझलेत घेतलेत? हीच तिची खासियत. हेच आमचे सांगणे. आपला, (गझलदिवाणा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विजुभाऊ

मनिष 03/07/2008 - 13:03
मी जाणकार असा नाही, पण गझल मनापासून आवडते. गझलेत दोन प्रकार असतात - गझल मुसलसिल आणि गझल गैर-मुसलसिल गझल गैर-मुसलसिल - मधे आधीच्या द्विपदींचा पुढच्या द्विपदींशी संबंध असेलच असे नाही. त्या फक्त त्या काफिया-रदीफ मधे बसतात. उदा. गालिबची स्वत:ची ’हजारो ख्वाईशे ऐसी..." हे पहा - हजारो ख्वाईशे ऐसी, की हर ख्वाईश पे दम निकलें, बहोत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले। त्यातलीच ही द्विपदी कहा मयखाने का दरवाजा और कहा वाईज, पर इतना जानते है, के कल वो निकला जब हम निकले। काय संबंध आहे??? या उलट गझल मुसलसिल मधे, पुर्ण गझल ही एकच कल्पना पुढे नेते. अर्थात त्यातही काफिया-रदीफ सांभाळुन. उदा. "चुपके, चुपके रात दिन...". पण ह्या दोन्हीही तांत्रिकदृष्ट्या गझलच! मलाही "गझल मुसलसिल" जास्त आवडते, पण म्हणून दुसरी गझल नाहीच असे नाही. :) - (गझलप्रेमी) मनिष

विजुभाऊ 03/07/2008 - 12:39
वृत्त हा गझलेचा आत्मा आहे हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल. भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती. "केवळ व्याकरण आले किंवा शुद्ध लिहिले की तेच चांगले" असे नसते हे इथे सगळेच जण मानतात ना. जो वज़न में न लिखें वो शायर नहीं असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो. आपल्या लेखनाला दिलेल्या प्रतिसादात व्याकरणाची / शुद्धाशुद्धतेचीकाही चूक असेल तर ती एका अज्ञ मानवाने केलेले लिखाण आहे असे मानुन घ्यावे अवांतरः:: सौंदर्याची पारख करताना वर्णाचा निकष लावु नये अति अवांतर: कृपया हे वैयक्तिक रित्या घेउ नये. चर्चा विषयावर व्हावी...व्यक्तींवर होऊ नये ही विनन्ती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 12:52
विजुभाऊ, अर्थ महत्वाचा आहेच. त्याबद्दल कुणाचेच दुमत असू शकत नाही. पण केवळ अर्थपूर्ण असलेली सैल रचना म्हणजे गझल नव्हे. ती कविता असू शकेल किंवा मुक्तछंद. हा मुद्दा आहे. वृत्ताला महत्व आहे म्हणजे अर्थाला नाही हा युक्तिवाद संयुक्तिक नाही. अर्थ चपखलपणे वृत्तात मांडणे हे कौशल्य गझललेखनात अपेक्षित आहे. त्यामुळे एका मात्रेची जरी चूक झाली तरी त्याला शायरच समजत नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो की वृत्त फसलेय असे तुम्ही म्हणालात ते कुठे ते दाखवा. म्हणजे ते दुरूस्त करून गझल निर्दोष करता येईल. कारण गझलेतील वृत्ताची चूक कधीही खपवून घेतली जात नाही. तशी आपल्या गझलेत चूक राहू नये अशी प्रत्येक शायराची अपेक्षा असते. असो. आम्ही इथे थांबतो. यापुढे या विषयावर जाणकार लिहितील. वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विजुभाऊ

बेसनलाडू 03/07/2008 - 13:08
वृत्त,गझलेवर चर्चा चालली आहे आणि पंत उत्तरे देतच आहेत;पण गझल आणि केवळ गझल या एकाच कारणासाठी येथे तोंड (की नाक) खुपसतो आहे. चू भू द्या घ्या हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल.भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती. पंतांनी वृत्त हे गझलेचा आत्मा असे जे म्हटले आहे ते तसे म्हणताना अर्थ आत्मा नाही असे म्हटलेले नाही,हे सर्वप्रथम लक्षात घ्या. गझलेतल्या शेरांमधून प्रतीत होणारा अर्थ सहज,सुस्पष्ट असणे हे त्या शेराचे यशच असते. हीच प्रासादिकता किंवा लहजा होय.ती महत्त्वाची आहेच,यात वाद नाही.अर्थाच्या दृष्टीने संदिग्धता आली,की शेर फसलाच (असे निदान मी तरी मानतो) येथे मुद्दा आहे तो तंत्राच्या पायावर अर्थाचा कळस चढवायचा. साधी गोष्ट आहे.एकच अर्थ तुम्हाला गझलेच्या शेरातून पोचवता येईल,गीताच्या कडाव्यांमधून,मुक्तकाच्या किंवा चारोळीच्या चार ओळींतून,पानभर लेखातून किंवा छंदमुक्त कवितेतून.पण या प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे तंत्र आहे/असते.कोणी कोणते तंत्र अनुसरावे हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे.मात्र 'गझल' म्हटली की 'वृत्त' पाहिजेच! नको असल्यास तिला कविता म्हणा,गझल नको :) मुक्तछंदाच्या नावाखाली काही वेळा गद्याच्या/निबंधाच्या ओळी मध्येच तोडून एकाखाली एक लिहून त्याला कविता म्हणण्याचे निराशाजनक प्रकार पहावयास मिळतात,पण - मी बसलोय इथे माझं काळीज पिसून भल्याभल्यांच्या हाती नाही डाव आता आणि बसलो पिसून माझे काळीज मी येथे भल्याभल्यांच्या हाती नाही डाव आता आणि येथे पिसून माझे काळीज बैसलो मी आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही या तीन तुकड्यांपैकी चारोळी/दोनोळी/कविता कशाला म्हणावे,द्विपदी/शेर कशाला म्हणावे,कसे ठरवावे? तर तंत्रावरून,शेराच्या/मुक्तकाच्या/चारोळीच्या व्याख्येवरून. अर्थ कितीही सुस्पष्ट असला,भिडणारा असला तरी प्रत्येक ओळीत आठपेक्षा जास्त अक्षरे असल्यास तिला अष्टाक्षरी म्हणावे काय? उर्दू गझलेच्या इतिहासात (ऐकीव/वाचलेल्या माहितीनुसार) भंग पावलेले वृत्त हा अक्षम्य गुन्हा मानला जाई आणि त्या गझलेला(?) गझल मानत नसत.अशी बंधने कालौघात मराठी गझलेच्या संदर्भांमध्ये काहीशी शिथिल झालेली पाहण्यात आहेत. उदा. उर्दू गझलेला मान्य असलेले स्वरकाफिये मराठी गझलेत रुळलेले नाहीत;मात्र याचा अर्थ स्वरकाफियांना वाळीत टाकलेले नाही. त्यांच्या वापराबाबत एकमत नाही,हे खरे. अक्षरगणवृत्तात लिहिणे विरुद्ध मात्रावृत्तात लिहिणे,हा असाच एक रंजक वाद/चर्चाविषय. सांगायचा मुद्दा हा की कितीही थेट भिडणारा,अपील होणारा,सहज व सुस्पष्ट शेर/द्विपदी असला/ली तरी ती वृत्तात नसल्यास केवळ मूलभूत व्याख्येच्या पायाभूत मुद्द्यावर ती शेर/द्विपदी म्हणून आणि संबंधित रचना गझल म्हणून खारीज ठरते/ठरेल. अर्थाला,सुस्पष्टतेला,कल्पनासौंदर्याला ना नाही;पण तो कसा पोचवावा - चार ओळींत,आठ अक्षरांच्या ओळींत,वृत्तात -अक्षरगणांत की मात्रांत,पानभर निबंधामधून नि हजार रूपकांमधून इ. नुसार त्या त्या साहित्यप्रकाराची व्याख्या बदलत असते. गझलही याला अपवाद नाही. दादांची गझलेची बाराखडी जरूर वाचावी. असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो. मग असे असेल,तर तो वृत्तातून पोचवलाय की वृत्त भंग करून वगैरेचा विचार का? आणि मग हा विचार करायचाच असेल,तर तंत्र आणि व्याख्या यांचे काटेकोर पालन आलेच. वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती. (गझलदिवाणा)बेसनलाडू

In reply to by मनिष

विजुभाऊ 03/07/2008 - 13:28
प्रतिसाद आवडला हेच म्हणतो..छान उदाहरणे आहेत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवसुमार 03/07/2008 - 12:54
धोंडोपंत, सकाळी सकाळी एकदम सुरेख गझल सादर करून दिल खूष कर दिया.. धन्यवाद!! सगळेच शेर सुंदर.. त्यात पण
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
हा शेर विशेष आवडला.. नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा (आपला चाहता) केशवसुमार

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:44
पंत, आज बर्‍याच दिवसांनी आपली अतिशय सुरेख गझल वाचायला मिळाली आणि खूप आनंद वाटला.. आपल्यकडून अशीच उत्तमोत्तम निर्मिती नेहमी व्हावी हीच सदिच्छा.... राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे या ओळी अतिशय आवडल्या! तात्या.

ईश्वरी 03/07/2008 - 14:02
छान गझल आहे. आवडली. प्रत्येक शेरातील दुसर्‍या ओळीतील शेवटून दुसर्‍या शब्दाचे छान यमक जुळले आहे...प्रीत, वस्तीत, निश्चित, मस्तीत, रद्दीत >>कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे. विजूभाऊंनी अजून सांगितले नाही ...वृत्तात कुठे जरा फसले आहे ते. जाणून घेण्यास उत्सुक. ईश्वरी

राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे वा धोंडोपत. ही द्विपदी विशेष आवडली. बर्‍याच दिवसांनी गझल लिहिलीत. आता लिहिणे थांबवू नका.

सुवर्णमयी 03/07/2008 - 16:36
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे वा! हे दोन्ही शेर विशेष आवडले. सुरेखच आहेत.

लिखाळ 03/07/2008 - 16:38
वा.. सुंदर गजल. राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ही द्विपदी खूप आवडली. पुलेशु. --लिखाळ.

लडदू 03/07/2008 - 19:15
स्वप्न छान आहे. रीत, प्रीत, वस्तीत, रद्दीत च्या गर्दीत 'निश्चिंत' जरा वेगळे वाटले. चालतही असावे. असो. ================================ खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

सत्यजित... 22/07/2017 - 01:55
अतिशय सुंदर गझल! एकसे बढकर एक शेर! >>>आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे>>>अहाहा... >>>ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे>>>अप्रतिम! आज अजून काही वाचणे नाही अता!

विजुभाऊ 03/07/2008 - 11:39
धोंडोपन्तजी......खरे सांगायचे तर कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे. एकेक कडवे स्वतंत्र बरे वाटते. पण सलग कविता म्हणुन कोणत्याच कडव्याच्या दुसर्‍या कडव्याशी सम्बन्ध आहे. अवांतरः या कवितेची प्रेरणा वर्जेशपासुन घेतली काय? :) :::::::::::वर्जेश स्टाईल कविता वाचुन कंटाळलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 11:49
विजुभाऊ, ही कविता नाही. ही गझल आहे. गझलेचा प्रत्येक शेर सुटा असतो. गझलेला कवितेसारखी थीम नसते. कृपया गझलेची बाराखडी वाचावी. तिचा अभ्यास करावा. आणि मग त्यावर भाष्य करावे. अनेकांना गझल आणि कविता यामधला फरक माहित नसतो. त्यासंबंधी अभ्यास करावा ही विनंती. दुसरी गोष्ट म्हणजे वृत्त कोठे चुकले आहे ते कळवावे. अर्ध्या मात्रेची जरी चूक असेल तरी आम्ही ती सुधारु. कारण निर्दोष वृत्तात गझल लिहिणे हे दादांकडून आम्हाला मिळालेले बाळकडू आहे. ( दादा= सुरेश भट) आम्ही स्वत:च्या प्रेरणेने लिहितो. उसन्या प्रेरणा घेऊन आम्ही लिहित नाही. तसे जर नसते तर गेली तीन वर्षे काहीही लेखन न करता गप्प बसलो नसतो. वृत्तातील चूक ताबडतोब कळवावी. दुरुस्ती करण्यासाठी आम्ही वाट पहातोय. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री 03/07/2008 - 11:31
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
अग्गदी मनातले बोललास ! आर्थिक दिवाळे काढून खरंच खूप निश्चिंत वाटतेय आता. :) गजलही मस्तच.

बेसनलाडू 03/07/2008 - 11:42
गझल लाजवाब पंत! बरेच दिवसांनी लिहिलेत,पण दिल खुश!! राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे वावावा! (निश्चिंत)बेसनलाडू अवांतर - विजुभाऊ,वृत्त फसलेले वाटले नाही. (वृत्तज्ञ)बेसनलाडू

विजुभाऊ 03/07/2008 - 12:00
गझल असो /मुक्तक असो/किंवा आर्या धवळे साकी दिंडी असो.....प्रत्येक काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो. काही भावना........काही प्रसंग ठळक पणे काही पार्श्वभूमीला असतात पण ते सगळे एकत्रीतपणे मिळुन एक विषय मांडतात वरिल कवितेत गांजलेली माणसे /तुझी प्रीत / तुझे टाळणे / दिवाळे काढणे / तुझी आठवण या कशाचाही मिळुन एकुणात असा अर्थ लागत नाही. प्रत्येक द्वीपदी स्वतन्त्र असावी पण एकुणात सर्व मिळुन मांडताना एक निश्चित अर्थ लागावा असाही गझल मांडणीमागचा एक मुख्य विचार असतो. वृत्त बित्त नन्तर प्रथम मुख्य अर्थ हा गझलेचा जीव असतो. अन्यथा "मै एक डिस्को तू एक डिस्को दुनिया है एक डिस्को..." हे सुद्धा वृत्तात बसतेच की अवांतर : या ओळीतुनही कोणाला गहन अर्थ सापडु शकतो.त्याला आमचा ईर्षाद अर्थात नाईलाज" पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 12:09
कृपया मिसळपाव वरील गझलेच्या जाणकारांनी वरील गैरसमज दूर करावेत. आम्ही त्यांना गझलेचा अभ्यास करण्याचे सुचविले पण तसे न करता ते गझलेवर मत देत आहेत. त्यांना जाणकारांच्या सल्ल्याची निश्चित गरज आहे. बेसनलाडू, केशवसुमार, अविनाशपंत ओगले यांना विनंती की गझलेचा आकृतीबंध कसा असतो ते या विजुभाऊंना समजावून सांगावे. "वृत्त बित्त नंतर" असे तुम्ही म्हणताय ते अत्यंत गैर आहे. तुम्ही म्हणताय आमचे वृत्त फसले आहे ते आधी दाखवा की. "वृत्त बित्त नंतर" या विधानावरून तुमचा आणि गझलेचा किती संबंध आहे ते स्पष्ट होते. "साफ शब्दों में जतादो उनको "नज़र" "जो वज़न में न लिखें वो शायर नहीं" वृत्त हा गझलेचा आत्मा आहे. एक मात्रेची जरी चूक झाली तरी ती मोठी ऐब समजली जाते. (ऐब म्हणजे दोष) तेव्हा कृपया वृत्तामधील चूक कळवून आम्हाला उपकृत करावे ही विनंती. बाकी गझलेबद्दल मिसळपाव वरील जाणकार लिहितीलच. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by वेदश्री

धोंडोपंत 03/07/2008 - 12:39
वेदूबाळ, गझल आस्वादासाठीच दिली आहे. पण तिच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत असाही उद्देश आहे. तरच खर्‍या अर्थाने ती लोकांपर्यंत पोहोचेल. गझलेची स्वत:ची काही खासियत आहे. तिची स्वत:ची बंधने आहेत. तसेच तिला विषयांचे वावडे नाही. प्रत्येक शेर ही स्वयंपूर्ण कविता असणे ही तिची गरज आहे. पण दोन शेर एकमेकांशी संबंधीत असले पाहिजेत हा कवितेतल्या कडव्यांचा अट्टाहास तिला मान्य नाही. प्रत्येक शेराचा वेगळा विषय असू शकतो नव्हे तो असावा. विविध विषयांचा आस्वाद एकच गझल देते हा तिचा मोठेपणा आहे. दादांच्या गझलेतले हे शेर पहा. नाव माझे फुलांनी विचारू नये नाव सांगेन तेव्हा शहारू नये ही कुण्या एकट्याची लढाई नसे एकट्यानेच झेंडा उभारू नये ना कुणाचीच स्वप्नांवरी मालकी डोळियांनी कुणाच्या फुशारू नये सोबतीला बरे लोक साधेसुधे तारकांनी मला हाक मारू नये मी तुझा चेहरा...मी तुझे बोलणे आरशाला गडे दूर सारू नये जो तयांना हवा तो नसे प्रश्न हा हा असा प्रश्न कोणी विचारू नये हा पहा लागला अर्थ बोलायला शब्द येतील त्यांना पुकारे नये आले लक्षात किती विविध विषय या गझलेत घेतलेत? हीच तिची खासियत. हेच आमचे सांगणे. आपला, (गझलदिवाणा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विजुभाऊ

मनिष 03/07/2008 - 13:03
मी जाणकार असा नाही, पण गझल मनापासून आवडते. गझलेत दोन प्रकार असतात - गझल मुसलसिल आणि गझल गैर-मुसलसिल गझल गैर-मुसलसिल - मधे आधीच्या द्विपदींचा पुढच्या द्विपदींशी संबंध असेलच असे नाही. त्या फक्त त्या काफिया-रदीफ मधे बसतात. उदा. गालिबची स्वत:ची ’हजारो ख्वाईशे ऐसी..." हे पहा - हजारो ख्वाईशे ऐसी, की हर ख्वाईश पे दम निकलें, बहोत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले। त्यातलीच ही द्विपदी कहा मयखाने का दरवाजा और कहा वाईज, पर इतना जानते है, के कल वो निकला जब हम निकले। काय संबंध आहे??? या उलट गझल मुसलसिल मधे, पुर्ण गझल ही एकच कल्पना पुढे नेते. अर्थात त्यातही काफिया-रदीफ सांभाळुन. उदा. "चुपके, चुपके रात दिन...". पण ह्या दोन्हीही तांत्रिकदृष्ट्या गझलच! मलाही "गझल मुसलसिल" जास्त आवडते, पण म्हणून दुसरी गझल नाहीच असे नाही. :) - (गझलप्रेमी) मनिष

विजुभाऊ 03/07/2008 - 12:39
वृत्त हा गझलेचा आत्मा आहे हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल. भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती. "केवळ व्याकरण आले किंवा शुद्ध लिहिले की तेच चांगले" असे नसते हे इथे सगळेच जण मानतात ना. जो वज़न में न लिखें वो शायर नहीं असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो. आपल्या लेखनाला दिलेल्या प्रतिसादात व्याकरणाची / शुद्धाशुद्धतेचीकाही चूक असेल तर ती एका अज्ञ मानवाने केलेले लिखाण आहे असे मानुन घ्यावे अवांतरः:: सौंदर्याची पारख करताना वर्णाचा निकष लावु नये अति अवांतर: कृपया हे वैयक्तिक रित्या घेउ नये. चर्चा विषयावर व्हावी...व्यक्तींवर होऊ नये ही विनन्ती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

धोंडोपंत 03/07/2008 - 12:52
विजुभाऊ, अर्थ महत्वाचा आहेच. त्याबद्दल कुणाचेच दुमत असू शकत नाही. पण केवळ अर्थपूर्ण असलेली सैल रचना म्हणजे गझल नव्हे. ती कविता असू शकेल किंवा मुक्तछंद. हा मुद्दा आहे. वृत्ताला महत्व आहे म्हणजे अर्थाला नाही हा युक्तिवाद संयुक्तिक नाही. अर्थ चपखलपणे वृत्तात मांडणे हे कौशल्य गझललेखनात अपेक्षित आहे. त्यामुळे एका मात्रेची जरी चूक झाली तरी त्याला शायरच समजत नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो की वृत्त फसलेय असे तुम्ही म्हणालात ते कुठे ते दाखवा. म्हणजे ते दुरूस्त करून गझल निर्दोष करता येईल. कारण गझलेतील वृत्ताची चूक कधीही खपवून घेतली जात नाही. तशी आपल्या गझलेत चूक राहू नये अशी प्रत्येक शायराची अपेक्षा असते. असो. आम्ही इथे थांबतो. यापुढे या विषयावर जाणकार लिहितील. वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by विजुभाऊ

बेसनलाडू 03/07/2008 - 13:08
वृत्त,गझलेवर चर्चा चालली आहे आणि पंत उत्तरे देतच आहेत;पण गझल आणि केवळ गझल या एकाच कारणासाठी येथे तोंड (की नाक) खुपसतो आहे. चू भू द्या घ्या हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल.भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती. पंतांनी वृत्त हे गझलेचा आत्मा असे जे म्हटले आहे ते तसे म्हणताना अर्थ आत्मा नाही असे म्हटलेले नाही,हे सर्वप्रथम लक्षात घ्या. गझलेतल्या शेरांमधून प्रतीत होणारा अर्थ सहज,सुस्पष्ट असणे हे त्या शेराचे यशच असते. हीच प्रासादिकता किंवा लहजा होय.ती महत्त्वाची आहेच,यात वाद नाही.अर्थाच्या दृष्टीने संदिग्धता आली,की शेर फसलाच (असे निदान मी तरी मानतो) येथे मुद्दा आहे तो तंत्राच्या पायावर अर्थाचा कळस चढवायचा. साधी गोष्ट आहे.एकच अर्थ तुम्हाला गझलेच्या शेरातून पोचवता येईल,गीताच्या कडाव्यांमधून,मुक्तकाच्या किंवा चारोळीच्या चार ओळींतून,पानभर लेखातून किंवा छंदमुक्त कवितेतून.पण या प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे तंत्र आहे/असते.कोणी कोणते तंत्र अनुसरावे हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे.मात्र 'गझल' म्हटली की 'वृत्त' पाहिजेच! नको असल्यास तिला कविता म्हणा,गझल नको :) मुक्तछंदाच्या नावाखाली काही वेळा गद्याच्या/निबंधाच्या ओळी मध्येच तोडून एकाखाली एक लिहून त्याला कविता म्हणण्याचे निराशाजनक प्रकार पहावयास मिळतात,पण - मी बसलोय इथे माझं काळीज पिसून भल्याभल्यांच्या हाती नाही डाव आता आणि बसलो पिसून माझे काळीज मी येथे भल्याभल्यांच्या हाती नाही डाव आता आणि येथे पिसून माझे काळीज बैसलो मी आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही या तीन तुकड्यांपैकी चारोळी/दोनोळी/कविता कशाला म्हणावे,द्विपदी/शेर कशाला म्हणावे,कसे ठरवावे? तर तंत्रावरून,शेराच्या/मुक्तकाच्या/चारोळीच्या व्याख्येवरून. अर्थ कितीही सुस्पष्ट असला,भिडणारा असला तरी प्रत्येक ओळीत आठपेक्षा जास्त अक्षरे असल्यास तिला अष्टाक्षरी म्हणावे काय? उर्दू गझलेच्या इतिहासात (ऐकीव/वाचलेल्या माहितीनुसार) भंग पावलेले वृत्त हा अक्षम्य गुन्हा मानला जाई आणि त्या गझलेला(?) गझल मानत नसत.अशी बंधने कालौघात मराठी गझलेच्या संदर्भांमध्ये काहीशी शिथिल झालेली पाहण्यात आहेत. उदा. उर्दू गझलेला मान्य असलेले स्वरकाफिये मराठी गझलेत रुळलेले नाहीत;मात्र याचा अर्थ स्वरकाफियांना वाळीत टाकलेले नाही. त्यांच्या वापराबाबत एकमत नाही,हे खरे. अक्षरगणवृत्तात लिहिणे विरुद्ध मात्रावृत्तात लिहिणे,हा असाच एक रंजक वाद/चर्चाविषय. सांगायचा मुद्दा हा की कितीही थेट भिडणारा,अपील होणारा,सहज व सुस्पष्ट शेर/द्विपदी असला/ली तरी ती वृत्तात नसल्यास केवळ मूलभूत व्याख्येच्या पायाभूत मुद्द्यावर ती शेर/द्विपदी म्हणून आणि संबंधित रचना गझल म्हणून खारीज ठरते/ठरेल. अर्थाला,सुस्पष्टतेला,कल्पनासौंदर्याला ना नाही;पण तो कसा पोचवावा - चार ओळींत,आठ अक्षरांच्या ओळींत,वृत्तात -अक्षरगणांत की मात्रांत,पानभर निबंधामधून नि हजार रूपकांमधून इ. नुसार त्या त्या साहित्यप्रकाराची व्याख्या बदलत असते. गझलही याला अपवाद नाही. दादांची गझलेची बाराखडी जरूर वाचावी. असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो. मग असे असेल,तर तो वृत्तातून पोचवलाय की वृत्त भंग करून वगैरेचा विचार का? आणि मग हा विचार करायचाच असेल,तर तंत्र आणि व्याख्या यांचे काटेकोर पालन आलेच. वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती. (गझलदिवाणा)बेसनलाडू

In reply to by मनिष

विजुभाऊ 03/07/2008 - 13:28
प्रतिसाद आवडला हेच म्हणतो..छान उदाहरणे आहेत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवसुमार 03/07/2008 - 12:54
धोंडोपंत, सकाळी सकाळी एकदम सुरेख गझल सादर करून दिल खूष कर दिया.. धन्यवाद!! सगळेच शेर सुंदर.. त्यात पण
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
हा शेर विशेष आवडला.. नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा (आपला चाहता) केशवसुमार

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:44
पंत, आज बर्‍याच दिवसांनी आपली अतिशय सुरेख गझल वाचायला मिळाली आणि खूप आनंद वाटला.. आपल्यकडून अशीच उत्तमोत्तम निर्मिती नेहमी व्हावी हीच सदिच्छा.... राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे या ओळी अतिशय आवडल्या! तात्या.

ईश्वरी 03/07/2008 - 14:02
छान गझल आहे. आवडली. प्रत्येक शेरातील दुसर्‍या ओळीतील शेवटून दुसर्‍या शब्दाचे छान यमक जुळले आहे...प्रीत, वस्तीत, निश्चित, मस्तीत, रद्दीत >>कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे. विजूभाऊंनी अजून सांगितले नाही ...वृत्तात कुठे जरा फसले आहे ते. जाणून घेण्यास उत्सुक. ईश्वरी

राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे वा धोंडोपत. ही द्विपदी विशेष आवडली. बर्‍याच दिवसांनी गझल लिहिलीत. आता लिहिणे थांबवू नका.

सुवर्णमयी 03/07/2008 - 16:36
राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे वा! हे दोन्ही शेर विशेष आवडले. सुरेखच आहेत.

लिखाळ 03/07/2008 - 16:38
वा.. सुंदर गजल. राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे ही द्विपदी खूप आवडली. पुलेशु. --लिखाळ.

लडदू 03/07/2008 - 19:15
स्वप्न छान आहे. रीत, प्रीत, वस्तीत, रद्दीत च्या गर्दीत 'निश्चिंत' जरा वेगळे वाटले. चालतही असावे. असो. ================================ खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

सत्यजित... 22/07/2017 - 01:55
अतिशय सुंदर गझल! एकसे बढकर एक शेर! >>>आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे>>>अहाहा... >>>ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे>>>अप्रतिम! आज अजून काही वाचणे नाही अता!
भेटण्याची काय पण ही रीत आहे? टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे गांजलेल्या माणसांच्या स्वागताला झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे ----धोंडोपंत आपटे

(छंदात छंद तो प्रवासछंद --)

अमोल केळकर ·
(छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! ) चालः राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! -------------------------------------------------- छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! घेऊन बॅग, विसरुनी काम, ही वर्षा सहल सजते ! त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही ! आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !! पावसाचा हा शिडकावा सकाळी लवकर निघताना ! ओल्या चिंब कपडयानी गाडीमध्ये बसताना !! हा दरवळणारा गंध मैत्रिचा मस्ती भरपुर होई !

मिपावर लिहीणं धोक्याचं!

पिवळा डांबिस ·

मदनबाण 03/07/2008 - 10:31
जबरा.... अजुन काय म्हणणार.. (नमस्कार माझा तया विडंबनास) असे म्हणणारा..... मदनबाण.....

अरुण मनोहर 03/07/2008 - 10:32
आयला हे पिवळ ड्यांबीस पन मानसाले टरकून असतय हे माहीतच नव्हत. हे सरपंच पन पोहोचलेले मांत्रीक दिसतात.

जबरा ऐकदम, सकाळ ची चांगली सुरवाआट झाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन 03/07/2008 - 11:10
आता चक्क विडंबन !!! तुमच्या व्यक्तीमत्वातला नवाच पैलु कळाला. मला आधी शिर्षक वाचुन वाटले की पुन्हा एक "धराधरी आणि आपटाआपटीचा विषय" दिलात की काय ? पण मस्त जमले आहे ....
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं |
हे भारीच ....
आचरटपणा सोड बरा पिकल्या केसां जाग जरा
आणि हे काय? डायरेक्ट पिकल्या केसांचा उल्लेख !!! म्हणजे आपण कबुल करता की आपले वय झाले ... मग आधी माझ्याबरोबर "काका पणाबद्दल" एवढा वाद घातला त्याचे काय ? [ पुन्हा तेच , कॄपया ह. घ्या. ]
पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!!
जय हो गुरुदेव !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी 03/07/2008 - 11:22
पिडाकाका पहिलं विडंबन छान जमलं आहे. आवडलं. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 03/07/2008 - 11:27
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | हा हा हा .... जबरा !!! =)) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

अवलिया 03/07/2008 - 12:21
यु टु ब्रुट्स नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

प्रगती 03/07/2008 - 11:47
कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | घाबरलेली प्रगती. :S

अवलिया 03/07/2008 - 12:20
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | अरे काय हे ? उगाचच नाकाला पारंबी आली असं वाट्त नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

केशवसुमार 03/07/2008 - 13:00
वत्स डांबिसकाका, एकदम डांबिस विडंबन.. झकास.. आवडल.. चालू द्या.. =D> (मानस गुरू)केशवसुमार :B स्वगतः लेका केश्या तुला गुरू म्हणून सगळ्यात जास्त तुझीच खेचलीय कळतयं का तुला उगाच हुरळून जाऊ नको:W

>>आचरटपणा सोड बरा >>पिकल्या केसां जाग जरा तुम्हीच जर आचरटपणा सोडला तर आम्ही कोणाच्या तोडांकडे बघायचे ? नका आम्हाला पोरके करु :( सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:52
अरे डांबिसा, अलिकडे तुझ्या प्रतिभेला काव्याचे हे नवेच घुमारे फुटलेले मी पाहतो आहे. याआधी गोलकाची अंगावर येणारी एक सुंदर कविता अन् आता हे हसरेखेळते विडंबन! क्या बात है. सह्ही केलं आहेस विडंबन. आपण साला मनापासून दाद देतो....! डांबिसकाका, मनात भय धर, सरपंचांच्या फटक्याचं | अरे नाही रे बाबा! सरपंच उगाच कशाला कुणाला फटके मारतील? आणि तुला तर नाहीच नाही! :) आपला, (डांबिसाचा फ्यॅन!) तात्या.

नारदाचार्य 03/07/2008 - 17:28
धोकादायक दिसतो... व्यक्तिचित्रं लिहितो, मध्येच भावनीक लेख लिहितो. आता विडंबन आणि त्यात जाता-जाता खेळीमेळीत एकेकांची मापं काढून गेला आहे. मान गये उस्ताद.

कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हा हा हा :) हे बाकी खरं आहे !!!! विडंबन आवडले.

चतुरंग 03/07/2008 - 19:50
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं | क्या बात है! एकदम टेरिफिक!! तुमचं हे विडंबन वाचून आणि गुरु-शिष्यातलं प्रेमळ नातं बघून, आम्हाला झट्क्यास एक कडवं आठवलं ते इथे टाकतोय. 'केशा' करतो विडंबनं फाडे शायरी अन् कवनं 'पिडा'सारखे वत्सही मिळता आम्ही कोपर्‍यात बसायचं मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंग

कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हे काही इतके पटले नाही मला. अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. :) (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. Smile (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) मिपा वर बरेच त्या क्लास चे विद्यार्थी आहेत. (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

सर्किट 03/07/2008 - 22:55
डांबिसा , हितच जरा टेका मिसळ्पाव ओका (बोका) तुम्हाविण काका ... - सर्किट

विजुभाऊ 04/07/2008 - 18:56
अहो डाम्बीसाचा पिंड वेगळा सांगता येणार नाही केंव्हा फेडुन तुमचे नेसुचे ते करील तुम्हा येडा खुळा.... जी रं जी जी रं जी जी....... :::::::::डाम्बीस काकाच्या वगात शिट्ट्या फुंकणारा विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अभिप्राय दिलेल्या (व न दिलेल्या) सर्व वाचकांचे आभार! विडंबनात वर्णन केलेल्या माझ्या मिपा मित्रमैत्रिणींना त्यांनी ही थट्टा दिलदारपणे घेतल्याबद्दल विशेष धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा! थट्टेखोर, पिवळा डांबिस

वरदा 07/07/2008 - 22:14
काका तुम्ही एवढं छान विडंबन करता? माहितच नव्हतं....मस्तच आहे.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? मस्तच आहे.. कटलेटच्या निमित्ताने का होईना नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यु सुलेशबाबू.. स्वाती

विजुभाऊ 23/09/2008 - 12:00
हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? एवढ्या उशीरा प्रतिसाद म्हणजे हे कटलेट च्या ऐवजी लेट कट झाले :) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मदनबाण 03/07/2008 - 10:31
जबरा.... अजुन काय म्हणणार.. (नमस्कार माझा तया विडंबनास) असे म्हणणारा..... मदनबाण.....

अरुण मनोहर 03/07/2008 - 10:32
आयला हे पिवळ ड्यांबीस पन मानसाले टरकून असतय हे माहीतच नव्हत. हे सरपंच पन पोहोचलेले मांत्रीक दिसतात.

जबरा ऐकदम, सकाळ ची चांगली सुरवाआट झाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन 03/07/2008 - 11:10
आता चक्क विडंबन !!! तुमच्या व्यक्तीमत्वातला नवाच पैलु कळाला. मला आधी शिर्षक वाचुन वाटले की पुन्हा एक "धराधरी आणि आपटाआपटीचा विषय" दिलात की काय ? पण मस्त जमले आहे ....
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं |
हे भारीच ....
आचरटपणा सोड बरा पिकल्या केसां जाग जरा
आणि हे काय? डायरेक्ट पिकल्या केसांचा उल्लेख !!! म्हणजे आपण कबुल करता की आपले वय झाले ... मग आधी माझ्याबरोबर "काका पणाबद्दल" एवढा वाद घातला त्याचे काय ? [ पुन्हा तेच , कॄपया ह. घ्या. ]
पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!!
जय हो गुरुदेव !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी 03/07/2008 - 11:22
पिडाकाका पहिलं विडंबन छान जमलं आहे. आवडलं. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 03/07/2008 - 11:27
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | हा हा हा .... जबरा !!! =)) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

अवलिया 03/07/2008 - 12:21
यु टु ब्रुट्स नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

प्रगती 03/07/2008 - 11:47
कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | घाबरलेली प्रगती. :S

अवलिया 03/07/2008 - 12:20
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | अरे काय हे ? उगाचच नाकाला पारंबी आली असं वाट्त नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

केशवसुमार 03/07/2008 - 13:00
वत्स डांबिसकाका, एकदम डांबिस विडंबन.. झकास.. आवडल.. चालू द्या.. =D> (मानस गुरू)केशवसुमार :B स्वगतः लेका केश्या तुला गुरू म्हणून सगळ्यात जास्त तुझीच खेचलीय कळतयं का तुला उगाच हुरळून जाऊ नको:W

>>आचरटपणा सोड बरा >>पिकल्या केसां जाग जरा तुम्हीच जर आचरटपणा सोडला तर आम्ही कोणाच्या तोडांकडे बघायचे ? नका आम्हाला पोरके करु :( सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

विसोबा खेचर 03/07/2008 - 13:52
अरे डांबिसा, अलिकडे तुझ्या प्रतिभेला काव्याचे हे नवेच घुमारे फुटलेले मी पाहतो आहे. याआधी गोलकाची अंगावर येणारी एक सुंदर कविता अन् आता हे हसरेखेळते विडंबन! क्या बात है. सह्ही केलं आहेस विडंबन. आपण साला मनापासून दाद देतो....! डांबिसकाका, मनात भय धर, सरपंचांच्या फटक्याचं | अरे नाही रे बाबा! सरपंच उगाच कशाला कुणाला फटके मारतील? आणि तुला तर नाहीच नाही! :) आपला, (डांबिसाचा फ्यॅन!) तात्या.

नारदाचार्य 03/07/2008 - 17:28
धोकादायक दिसतो... व्यक्तिचित्रं लिहितो, मध्येच भावनीक लेख लिहितो. आता विडंबन आणि त्यात जाता-जाता खेळीमेळीत एकेकांची मापं काढून गेला आहे. मान गये उस्ताद.

कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हा हा हा :) हे बाकी खरं आहे !!!! विडंबन आवडले.

चतुरंग 03/07/2008 - 19:50
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं | क्या बात है! एकदम टेरिफिक!! तुमचं हे विडंबन वाचून आणि गुरु-शिष्यातलं प्रेमळ नातं बघून, आम्हाला झट्क्यास एक कडवं आठवलं ते इथे टाकतोय. 'केशा' करतो विडंबनं फाडे शायरी अन् कवनं 'पिडा'सारखे वत्सही मिळता आम्ही कोपर्‍यात बसायचं मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंग

कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हे काही इतके पटले नाही मला. अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. :) (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. Smile (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) मिपा वर बरेच त्या क्लास चे विद्यार्थी आहेत. (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

सर्किट 03/07/2008 - 22:55
डांबिसा , हितच जरा टेका मिसळ्पाव ओका (बोका) तुम्हाविण काका ... - सर्किट

विजुभाऊ 04/07/2008 - 18:56
अहो डाम्बीसाचा पिंड वेगळा सांगता येणार नाही केंव्हा फेडुन तुमचे नेसुचे ते करील तुम्हा येडा खुळा.... जी रं जी जी रं जी जी....... :::::::::डाम्बीस काकाच्या वगात शिट्ट्या फुंकणारा विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अभिप्राय दिलेल्या (व न दिलेल्या) सर्व वाचकांचे आभार! विडंबनात वर्णन केलेल्या माझ्या मिपा मित्रमैत्रिणींना त्यांनी ही थट्टा दिलदारपणे घेतल्याबद्दल विशेष धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा! थट्टेखोर, पिवळा डांबिस

वरदा 07/07/2008 - 22:14
काका तुम्ही एवढं छान विडंबन करता? माहितच नव्हतं....मस्तच आहे.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? मस्तच आहे.. कटलेटच्या निमित्ताने का होईना नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यु सुलेशबाबू.. स्वाती

विजुभाऊ 23/09/2008 - 12:00
हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? एवढ्या उशीरा प्रतिसाद म्हणजे हे कटलेट च्या ऐवजी लेट कट झाले :) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,) मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || ओढ लागली खरडीची धम्या-डॉन्याच्या गंमतीची इनोबाही इथे नाचतो, बँडेज सावरत गुढघ्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || तात्याची खादाडी खरी वरदा टाईम-पास करी नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते,

उद्वेग विसरून कसं चालेल?

श्रीकृष्ण सामंत ·
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणाऱ्याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? ज

पानी तेरा रंग कैसा?

श्रीकृष्ण सामंत ·
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत. देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा." मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस

(...मी खरा की तू खरा?)

चतुरंग ·

केशवसुमार 03/07/2008 - 02:07
रंगाशेठ एकदम झकास विडंबन.. सगळ्याच द्विपदी आवडल्या.. (सध्याचा बॉस) केशवसुमार स्वगतः मी खरा की तो खरा ?

बेसनलाडू 03/07/2008 - 04:02
आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप् (कामगार)बेसनलाडू

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:36
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! रंगा, हे मस्त! :)

केशवसुमार 03/07/2008 - 02:07
रंगाशेठ एकदम झकास विडंबन.. सगळ्याच द्विपदी आवडल्या.. (सध्याचा बॉस) केशवसुमार स्वगतः मी खरा की तो खरा ?

बेसनलाडू 03/07/2008 - 04:02
आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप् (कामगार)बेसनलाडू

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:36
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! रंगा, हे मस्त! :)
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

दिनेश५७ ·

आवडला लेख... बॅक्बे आणि बे एरिआ... नागासाकी आणि साकीनाका.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 03/07/2008 - 05:24
('सकाळ' मधे कॉफीशॉप नावाचे प्रासंगिक सदर असते त्यातल्या लेखनप्रकाराची आठवण झाली! :)) चतुरंग

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:54
झक्कास लेख... वाचून मस्त करमणूक झाली! :) दिनेशराव, अजूनही येऊ द्या. आमचा पाठिंबा मात्र आमच्या रत्नांग्रित भरणार्‍या समांतर साहित्य संमेलनालाच! महामंडळाने सरकारी पैशांवर मजा मारत भले सॅनफ्रॅन्सिस्कोला संमेलन भरवू देत, साला आम्ही पण तेवढंच जोरदार अन् दिमाखदार संमेलन रत्नांग्रित भरवून दाखवू... आपला, तात्या ठालेपाटील.

अमोल केळकर 03/07/2008 - 08:58
'यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय' 'पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे.' हे बाकी मस्तच

अरुण मनोहर 03/07/2008 - 09:12
>>>अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे... तिथे नाहीतर, मिपावर साहीत्य चांडाळ वगैरे व्हा, मग डायरेक्ट नागासाकी नायतर गेला बाजार साकीनाका गाठाल! :))

विसुनाना 03/07/2008 - 16:36
मस्त... 'वार्‍यावरची वरात','कानोकानी', 'ठणठणपाळ' अशा सदरांची आठवण झाली.

आवडला लेख... बॅक्बे आणि बे एरिआ... नागासाकी आणि साकीनाका.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 03/07/2008 - 05:24
('सकाळ' मधे कॉफीशॉप नावाचे प्रासंगिक सदर असते त्यातल्या लेखनप्रकाराची आठवण झाली! :)) चतुरंग

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:54
झक्कास लेख... वाचून मस्त करमणूक झाली! :) दिनेशराव, अजूनही येऊ द्या. आमचा पाठिंबा मात्र आमच्या रत्नांग्रित भरणार्‍या समांतर साहित्य संमेलनालाच! महामंडळाने सरकारी पैशांवर मजा मारत भले सॅनफ्रॅन्सिस्कोला संमेलन भरवू देत, साला आम्ही पण तेवढंच जोरदार अन् दिमाखदार संमेलन रत्नांग्रित भरवून दाखवू... आपला, तात्या ठालेपाटील.

अमोल केळकर 03/07/2008 - 08:58
'यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय' 'पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे.' हे बाकी मस्तच

अरुण मनोहर 03/07/2008 - 09:12
>>>अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे... तिथे नाहीतर, मिपावर साहीत्य चांडाळ वगैरे व्हा, मग डायरेक्ट नागासाकी नायतर गेला बाजार साकीनाका गाठाल! :))

विसुनाना 03/07/2008 - 16:36
मस्त... 'वार्‍यावरची वरात','कानोकानी', 'ठणठणपाळ' अशा सदरांची आठवण झाली.
मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता.