मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा? -राजीव उपाध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं. “निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.

उलाढाल

अनुस्वार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.

गझल mashup : insp. Sajan Bendre dedicated to Sumeet Music

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
काव्यरस
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी? वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी? शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी? जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला, स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी? फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया , दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी? प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc मूळ थोर लिरिक्ष : बोल मै हलगी बजावू क्या ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार ?

हवी दाद जर का

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
बदललो कधी ना समाजाप्रमाणे सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे कसा मार्ग चुकला कळेना कुणाला जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे स्वतःची बनावी इथे खास ओळख कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे खरे सांग मित्रा, असा वागला तू कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे उगा भावना का दुखाव्या कुणाच्या कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे लिहाया हवे आणखी चांगले तुज हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

विवेकपटाईत ·

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 01/22/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म Fri, 01/23/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी Fri, 01/23/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद गुरुवार, 01/22/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by विवेकपटाईत

सोत्रि Fri, 01/23/2026 - 11:33
महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते.
नियोग करावा की करू नये? - (योगी) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Fri, 01/23/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव गुरुवार, 01/22/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण गुरुवार, 01/22/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 01/22/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म Fri, 01/23/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी Fri, 01/23/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद गुरुवार, 01/22/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by विवेकपटाईत

सोत्रि Fri, 01/23/2026 - 11:33
महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते.
नियोग करावा की करू नये? - (योगी) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Fri, 01/23/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव गुरुवार, 01/22/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण गुरुवार, 01/22/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.

उर्जा चक्र

निनाद ·
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार! खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो.

AI सोबत लेखन : विचार, शब्द आणि जबाबदारी - प्रस्तावना

टर्मीनेटर ·

चित्रगुप्त Tue, 01/20/2026 - 06:23
पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे. प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:14
दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात. संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले. लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि Tue, 01/20/2026 - 11:21
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.
असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच. AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:31
अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो. ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

In reply to by युयुत्सु

गवि Tue, 01/20/2026 - 11:39
हो. कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते. विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे. Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 12:00
त्याचे खरे सत्य स्वरूप कळले हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान. मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते- हा बालक बसला कागद टरकावित कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा" हा काय चालविलास विनाशक चाळा लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी ठरवतील हातोहात मामुली रद्दी ... कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ० कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:23
आणखी एक- ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही. यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस Tue, 01/20/2026 - 14:49
फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का? ( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

कांदा लिंबू Tue, 01/20/2026 - 15:45
लेखमालेची प्रस्तावना आवडली. लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो. AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते. तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल. पुभाप्र

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 16:40
माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो. https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान Wed, 01/21/2026 - 02:25
अवांतर : युयुत्सु,
आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना
आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 10:38
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...
"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"
मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀 ----- @ युयुत्सु
"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते." आणि "ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."
प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀 अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂 ----- @ गवि
"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून." आणि "कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."
वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍 ----- @ कंजूस
"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"
शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो! ----- @ कांदा लिंबू
मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.
+१००

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 11:03
श्री० टर्मिनेटर थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे. आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे. आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 11:57
फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.
दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂
आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?
खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक. 0 त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा! 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:10
श्री० टर्मिनेटर, 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले. प्र० What is the difference between the two images? उ० The content is the same, but the background/border treatment is different: वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.” खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom). Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical. या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:25
ता०क० ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 11:49
"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."
ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात! साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते! एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो... "AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत Wed, 01/21/2026 - 12:17
मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 12:33
माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा... a ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti Wed, 01/21/2026 - 13:06
माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 11:44
"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."
तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

In reply to by Bhakti

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:00
माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान Wed, 01/21/2026 - 23:11
अवांतर : युयुत्सु,
हा हा हा !
हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Tue, 01/20/2026 - 06:23
पुढील भागांची प्रतिक्षा. या लेखमालेत 'प्रतिमानिर्मिती' बद्दलही येऊ द्यावे. प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:14
दुसरा मुद्दा - ए०आय० म्हणजे फक्त गप्पा मारणारी यंत्रे नसून त्यात यंत्रप्रज्ञा (रोबोटीक्स) पणे येते आणि ही यंत्रे अनुभवातूनच शिकतात. संगणक आणि इंटरनेट आले तेव्हा ही लोक अशीच किरकिर करत असत आणि असे लोक त्या लाटेत वाहून गेले. लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते.

गवि Tue, 01/20/2026 - 11:21
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.
असं नाहीये. पण लेखाच्या आशयात रास्त मुद्दे आहेतच. AI आणि मानवी मन यांची तुलना अयोग्य आहे. अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ते ठीकच आहे. तसं असणं शक्यच नाही. आणि मुळात या संज्ञाच धूसर आहेत. खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:31
अनेकजण जाणीव, आत्मा (सोल) असे शब्द घेऊन AI ला ते नाही असं म्हणतात. ए०आय्०ची बैठक ही शास्त्रीय मॉडेल्स्वर आधारित आहे. त्यामुळे आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना वापरून ए०आय्०चे मूल्यमापन करणे हा मला मोठा अन्याय वाटतो. ए०आय्०ची कंटेक्स्ट विण्डो आणि मानवी वर्कींग मेमरी या बर्‍याच मिळत्याजुळत्या कल्पना आहेत.

In reply to by युयुत्सु

गवि Tue, 01/20/2026 - 11:39
हो. कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते. विज्ञानावर आधारित कोणत्याही गोष्टीत स्वतःची अशी काही नैतिकता किंवा बरे वाईट, पाप पुण्य नसतेच. ते हाताळणाऱ्यावर अवलंबून आहे. Responsible AI, Guardrails, Ethical AI, AI Governance ही क्षेत्रे यामुळेच झपाट्याने वाढत आहेत. ISO 42001, EU AI act, RBI free AI, NIST आणि इतर अनेक मानके, फ्रेमवर्क्स, रेकमेंडेशन्स अस्तित्वात येत आहेत. AI रिस्क असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट या संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 12:00
त्याचे खरे सत्य स्वरूप कळले हे वाक्य आणी त्यातली अट मला वादग्रस्त वाटते. खर्‍या स्वरूपाचे ज्ञान प्रत्येकाच्या वकूबानुसार, मूळ ग्रहणक्षमतेनुसार होत असते. कुणाला ए०आय० पिपाणी वाटतो तर कुणाला उलथापालथ घडवून घडवणारे तंत्रज्ञान. मला ९-१०वीत असताना मराठीच्या पुस्तकातली (बहुधा इंदिरा संतांची ) एक कविता आठवते- हा बालक बसला कागद टरकावित कोपुनी तयाची म्हणते माय "खट्याळा" हा काय चालविलास विनाशक चाळा लागेल कुणा हा मुत्सद्द्याच्या हाती ते करार नामी ऐसे करतील ह्याचे वरती कि पुण्याई धूर्त कुणी मुत्सद्दी ठरवतील हातोहात मामुली रद्दी ... कि उडेल त्याच्या मधूनी अचानक भडका जो ग्रहगोलांसही देईल धडका-धडका इ० इ० कविता जशी आठवते तशी दिली आहे, आणी ए०आय आणि प्रत्येक लोकोत्तर तंत्रज्ञानाला लागू पडते.

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 11:23
आणखी एक- ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही. यांत्रिकशेती बोकाळल्यावर लोकांना नैसर्गिक शेतीचे प्रेम उफाळून आले, त्याप्रमाणे डीझायनर-बाळे बोकाळली की नैसर्गिक बाळांबद्द्ल माणसाला प्रेम वाटू लागेल.

कंजूस Tue, 01/20/2026 - 14:49
फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का? ( याअगोदर काही शाळांमध्ये tablets वापरण्याचा प्रयोग झाला. त्यांचे पुढे काय झाले? फक्त एक आधुनिक पाटी म्हणजे tab न्यायचा असा प्रयोग.)

कांदा लिंबू Tue, 01/20/2026 - 15:45
लेखमालेची प्रस्तावना आवडली. लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो. AI कडे स्वतःचा अनुभव नसला, तरी त्याचा वापर करताना मानवी जाणीव आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हेच यातून दिसते. तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मदतनीस म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. AI लेखन सुलभ करतं की साचेबद्ध बनवतं, कल्पना वाढवतं की कुंपणे उभी करतं अश्या वळणाने पुढील चर्चा जाईल असे वाटते. "मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल. पुभाप्र

युयुत्सु Tue, 01/20/2026 - 16:40
माझ्या जिलब्यांच्या दुसर्‍या घाण्यामध्ये ए०आय० च्या उत्तरातील १लेच वाक्य हे "अचंबा" या जाणीव्/भावनेच्या जवळ जाणारे आहे हा एक उत्तम “thought experiment” आहे, कारण तो संविधानाला “पवित्र ग्रंथ” म्हणून न पाहता **समाज-व्यवस्था घडवणारी संस्थात्मक रचना (institutional design)** म्हणून पाहायला भाग पाडतो. https://misalpav.com/node/53449

गामा पैलवान Wed, 01/21/2026 - 02:25
अवांतर : युयुत्सु,
आत्मा वगैरे सारख्या वादग्रस्त अशास्त्रीय कल्पना
आत्मा ही संकल्पना अशास्त्रीय कशी काय बुवा? पुनर्जन्माचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 10:38
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ चित्रगुप्त होय काका, ह्या मालिकेत लेख, कथा, कविता आणि 'प्रतिमानिर्मिती' विषयी लिहिणार आहे, 'संगीत आणि व्हिडीओ निर्मिती बद्दल पुढे कधीतरी...
"प्रतिसादकांनी 'जनरविलेल्या इमेजा' इथे प्रतिसादात द्याव्यात का ?"
मालिकेतल्या 'प्रतिमानिर्मिती' विषयीच्या भागावर अशा 'जनरविलेल्या इमेजांचे' लाल गालिचा पसरून स्वागत केले जाईल 😀 ----- @ युयुत्सु
"लेखकाचे ए०आय्०चे आकलन फारच मर्यादित वाटते." आणि "ए०आय्०च्या सिम्युलेशन करायच्या ताकदीकडे वरील लेखकाने साफ-साफ डोळेझाक केली आहे. या सिम्युलेशन्मुळे वेगवेगळ्या शक्यतांची कल्पना करून तपासणी करणे शक्य होते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, हे लेखकाच्या गावी ही नाही."
प्रस्तावना न वाचताच किंवा पूर्ण न वाचताच आपण काढलेल्या वरील निष्कर्षांबद्दल आपले विशेष अभिनंदन 😀 अवांतर: आपले प्रतिसाद वाचून 'धुरंधर' चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहूनच शेपटीवर पायच नाही तर शेपटीला आग लागल्यासारखा थयथयाट करणाऱ्या अनुपमा चोप्रा आणि सुचरिता दास (की घोष) आठवल्या एकदम 😂 ----- @ गवि
"खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्या बहुमतातून तुम्हाला मत किंवा माहिती मिळाली तर जे होईल ते साधारणपणे AI करतो असं म्हणता येईल फारतर. आणि ही हजारो माणसे फक्त सुष्ट की सुष्ट दुष्ट मिश्रण की फक्त दुष्ट हे मॉडेल ट्रेनिंग आणि त्याच्याशी अनुषंगिक इतर प्रक्रिया यांवर अवलंबून." आणि "कृत्रिम प्रज्ञा हे एक सत्य आणि वास्तव म्हणून मुळात स्वीकार झाला, आणि त्याचे खरे सत्य स्वरूप कळले की मग त्याचा वापर कसा आणि किती आणि कुठे करावा हे आपोआप उमगत जाईल असे वाटते."
वरील दोन्ही विधानांशी १००% सहमत आहे 👍 ----- @ कंजूस
"फार चर्चेत न घुसता एक प्रश्न विचारतो की शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तराचे ओझे एआइ कमी करेल का?"
शिक्षण खात्याने मनावर घेतल्यास नक्कीच करू शकतो! ----- @ कांदा लिंबू
मानवी सर्जनशीलता व AI generativity दोन्हींचे योग्य संतुलन हाच यशाचा मंत्र" असे म्हणावे लागेल.
+१००

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 11:03
श्री० टर्मिनेटर थयाथयाट कुणाचा याचं उत्तर काळ देईलच. फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच पुढच्या वेळेला मुद्देसूद प्रतिसाद अपेक्षित आहे. आपण ए०आय्०ने केलेल्या निर्मितीवर मानवी संस्काराचा घोषा चालू ठेवला आहे. आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 11:57
फक्त आपल्या लिखाणातून दिशाभूल, चुकीची.अशास्त्रीय विधाने/माहिती (AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते.) प्रसृत होणार नाही याची काळजी घ्या.
दुर्दैवाने 'सतत पिपाणी वाजवुन लोकांना काव आणण्याची' चांगली सवय मला अजुन तरी लागली नसल्याने ही 'काळजी' नेहमीच घेत असतो 😂
आपण वर टाकलेली प्रतिमा ए०आय० निर्मित की मानव निर्मित, त्यात मानवी संकार किती आहेत?
खाली, AI निर्मित मूळ प्रतिमा आणि तिची 'बिंग इमेज क्रिएटर' वरील लिंक. 0 त्यावर फोटोशॉप वापरुन काही ' मानवी संकार' केले आहेत की नाही हे लेखातली प्रतिमा पाहुन तुम्हीच ठरवा! 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:10
श्री० टर्मिनेटर, 'सर्वज्ञानी' व्यक्तींकडून प्रामाणिक उत्तराची अपेक्षा मी कधीच करत नसल्याने आपण त्यावर काही 'संस्कार' केले आहेत की नाही ह्याविषयीचे आपले मत कळवले नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले. प्र० What is the difference between the two images? उ० The content is the same, but the background/border treatment is different: वरची प्रतिमा: the illustration extends to a beige/tan background with no white border, so it looks more “full-bleed.” खालची प्रतिमा: has a white outer margin/frame around the illustration (especially visible at the top and bottom). Everything inside the main illustration (AI head, book, icons, etc.) is essentially identical. या संस्कारातून नेमके काय साधलं गेलं हे माझ्या बालबुद्धीला कळण्या पलिकडे आहे. पण असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:25
ता०क० ए०आय० ने दिलेल्या उत्तरावर तुम्हाला कदाचित मानवी संस्कार अपेक्षित असतील पण मी प्रामाणिक असल्याने जसेच्या तसे दिले आहे.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 11:49
"तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणा बद्दल संशय असल्याने ही समस्या घेऊन ए०आय्०लाच साकडे घातले."
ह्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप 'प्रेडिक्टेबल' झाला आहात! साध्या डोळ्यांना सहज दिसणारी गोष्टही एखादी 'समस्या' असल्याप्रमाणे तिचे समाधान शोधण्यासाठी तुम्ही AI कडे विचारणा करणार ह्याची खात्री असल्यानेच तो 'संशय' व्यक्त केला होता. एखाद्या सजीव / निर्जीव / दृष्य / अदृष्य गोष्टीवर आत्यंतिक प्रेम, श्रद्धा असणे समजू शकते, पण इतकी 'अंधश्रद्धा' आचंबित करणारी आहे. देवभोळ्या/धर्मवेड्यांची असो की स्वतःला विज्ञाननिष्ठ मानणाऱ्यांची असो परंतु अंधश्रद्धा हि अंधश्रद्धाच असते, तिचा दर्जा आणि पातळी समानच असते! एकंदरीत गेल्या वर्षभरातले आपले लेखन आणि प्रतिसाद वाचून तुमच्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेपेक्षा 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सर्वोच्चस्थानी असल्याचे लक्षात आल्याने त्याकडे गांभीर्याने बघणे केव्हाच बंद केले होते, पण आता त्या अंधविश्वासाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने त्यांची दखलही न घेता तिकडे साफ दुर्लक्ष करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. असो... "AI ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के"

शाम भागवत Wed, 01/21/2026 - 12:17
मला एक शंका आहे. एखादी छोटीसा स्क्रिप्ट लिहिलेली असेल तर त्याचा व्हिडीओ एआय बनवतो का? म्हणजे 'ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok' यापैकी नक्की कोण बनवतो?

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर Wed, 01/21/2026 - 12:33
माझ्या माहितीप्रमाणे फ्री व्हर्जन्स मध्ये नाही पण काही पेड व्हर्जन्समध्ये ही सोय आहे. खालील तक्ता बघावा... a ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok व्यतिरिक्त ही सुविधा देणारी काही मॉडेल्स उप्लब्ध आहेत, काही मोफत ऑनलाईन (मर्यादीत) सुविधाही देतात. सर्च करुन बघा!

Bhakti Wed, 01/21/2026 - 13:06
माझे बाबा रिटायर्ड आहेत.पण वेळ जावा म्हणून ते एका महत्वाच्या क्षेत्रात छोटा चेन बीझनेस करतात.ए आय चा वापर करून ते जाहिराती व्यवसाय प्रमोशन करतात.त्यांनी तयार केलेले ए आय व्हिडीओ पाहून मी चाट पडते. पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 11:44
"पण यामुळे ते सतत मोबाईल वापरतात त्यांचे ए आय एडिटेड स्टेटस दिवसभर वाहत असतात.मला आणि भावाला त्यामुळे अनेकदा त्यांची काळजी वाटते.बाबा इतक्या जिलब्या नका बनवू आम्ही काळजीपोटी सांगून थकलो.असो."
तुम्हा भावंडांना त्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे! त्यांच्या ह्या छंद/जिलब्यांचा इतरांना मानसिक त्रास होत नसेल तर तिकडे फारसे लक्ष देऊ नका, उद्या त्यांना आपला वेळ घालवण्यासाठी नवीन कुठले खेळणे (पिपाणी 😀) मिळाले आणि त्यात मन रमले की त्यांचे अशा जिलब्या बनवण्याचे प्रमाण आपोआप कमी किंवा शून्यवत होईल. आमच्या बाबांनीही पूर्वी नवीन नवीन Whatsapp वापरायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या डोक्याला असाच ताप झाला होता. काही 'केसेस' हाताबाहेर गेलेल्या असतात हे मान्य परंतु सर्वसाधारणपणे फार दिवस नाही टिकत असले चाळे, त्यामुळे निश्चिंत रहा!

In reply to by Bhakti

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:00
माझ्या सासर्‍यांना विस्मरणाचा त्रास सुरू झालाय. एकदा ते आपली दुचाकी पार्क कुठे केली तेच विसरले व तिचा नंबरही विसरले. त्यामुळे मोठा घोळ झाला म्हणजे घरच्यांना तिकडे जावे लागले व मग गाडी शोधून द्यावी लागली. तर मग त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे नेले, एम आर आय काढला व काही औषधेही देण्यात आली. तर न्यूरोलॉजिस्टने त्यांना मोबाईलवर गेम्स खेळायला सांगितले आहे. तसेच शब्दकोडी सोडवा नवीन वाद्य शिका असे सगळे. ते मोबाईलवर व्हॉटसअप फॉरवर्ड भरपूर करतात, पण गेम वगैरे नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वयस्क लोकांनी डोळ्यांवर फार ताण येणार नाही इतपत मोबाईल वापरून बौध्दिक काम जरूर करावे. अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईटच.

गामा पैलवान Wed, 01/21/2026 - 23:11
अवांतर : युयुत्सु,
हा हा हा !
हसायला काय झालं? पुनर्जन्म अस्तित्वात असतो इतकंच या क्षणी म्हणता येतं. हे क्षेत्र अभ्यासास मोकळं आहे. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती.

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

तृप्ति २३ ·

अभ्या.. Sun, 01/18/2026 - 18:52
अहाहा, काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या, काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या, काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या...... . वेल्कम अ‍ॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन. कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)

कंजूस Sun, 01/18/2026 - 20:00
आठवणी खूप आहेत जुन्या पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर. तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात छानपैकी बंदिस्त होऊन मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या. कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास? तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.

कांदा लिंबू Mon, 01/19/2026 - 09:50
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू

अभ्या.. Sun, 01/18/2026 - 18:52
अहाहा, काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या, काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या, काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या...... . वेल्कम अ‍ॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन. कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)

कंजूस Sun, 01/18/2026 - 20:00
आठवणी खूप आहेत जुन्या पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर. तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात छानपैकी बंदिस्त होऊन मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या. कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास? तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.

कांदा लिंबू Mon, 01/19/2026 - 09:50
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

..वर्क फ्रॉम होम...

कानडाऊ योगेशु ·

मदनबाण Sun, 01/18/2026 - 17:38
हा.हा.हा... मस्त! :) बाकी कंपन्या बर्‍याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBac

मदनबाण Sun, 01/18/2026 - 17:39
हा.हा.हा... मस्त! :) बाकी कंपन्या बर्‍याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack

मदनबाण Sun, 01/18/2026 - 17:38
हा.हा.हा... मस्त! :) बाकी कंपन्या बर्‍याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBac

मदनबाण Sun, 01/18/2026 - 17:39
हा.हा.हा... मस्त! :) बाकी कंपन्या बर्‍याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack
लेखनविषय:
वर्क फ्रॉम होम मी .. सुटीच्या दिवशी.. कामाच्या बहाण्याने.. लॅप टॉप वर .. टाईम पास करत असताना वर्क फ्रॉम होम ती.. गहु निवडताना.. गव्हात आलेला एक खडा.. माझ्याकडे.. तिरपा कटाक्ष टाकुन.. तिने असा काही फेकला कि.. कि.. मी लगोलग.. खुर्ची टेबल सोडुन.. तिच्यासमोर फतकल मारुन.. मटर सोलु लागलो..!! समटाईम्स.. अ‍ॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स... है सौ(!) टक्का खरे आहे.. एकदम पटेश.. + योगेशु