सेकंड लाईफ - भाग ४
पुर्वीचे भाग :
--------------------------------------------------------------------
पुर्वीचे भाग :
--------------------------------------------------------------------
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920
हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944
भाग ५
"मॅडम आपण पोहोचलो आहोत." अचानक करकचुन ब्रेक मारत राजेश म्हणाला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा.
इतकं सोप्पं होतं???
नक्कीच नाही...
-------------------------------------------------------
लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय?
मढे घाट
“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी मुळे मोटारसायकल एक्सपेडिशन चे मोटार एक्सपेडिशन मध्ये कधी रूपांतर झाले ते काळलेच नाही .
युद्धाचा इतिहास नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,त्यांच्या सेनापतींनी गाजवलेले पराक्रम,त्यांचे यशस्वी ठरलेले डावपेच यावर चर्चा होतात पण काहीवेळा पराभूत होता होता सुद्धा काही सेनानी आपल्या सैन्याचे भवितव्य लक्षात घेऊन काही महत्वाचे डावपेच आखतात आणि ते यशस्वीपणे पार पाडून दाखवतात. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी आपल्या असामान्य कर्तृत्वाने काही काळ झळाळून गेलेल्या एका जर्मन सेनानीची ही कथा.
व्यावसायिकतेला धरुन उत्तमोत्तम प्रयोग करणारे, काहिना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नात असणारे दिग्दर्शक भारतात कमी आहेत पण आहेत. नावच घ्यायची झाली तर शूजित सरकार आहे, प्रवल रमण,निरज पांडे आहे ई...... त्यात एक नाव अजुन येतं....निशिकांत कामत. डोंबिवली फास्टपासुन त्याचा सुरु झालेला प्रवास ४०४ असेल, लय भरी असेल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत पुढे जातोय. याच प्रवासातला त्याचा नविन चित्रपट म्हणजे मदारी...
मातृत्व कुकीज ( नाव साभार आत्याबाई रेवतीताई .. :-) )