मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमार कोलकाता - भाग ५

अनिंद्य ·

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी.

आमार कोलकाता - भाग ४

अनिंद्य ·

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

दो डोळ्यांचे....

शिव कन्या ·

गणेशा 09/10/2019 - 13:57
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम पुन्हा पुन्हा वाचली कविता.. लिहित रहा... वाचत आहे..

गणेशा 09/10/2019 - 13:57
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम पुन्हा पुन्हा वाचली कविता.. लिहित रहा... वाचत आहे..
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

आमार कोलकाता - भाग ३

अनिंद्य ·

हेमंतकुमार 03/10/2019 - 11:28
१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती !
>>>>> क्या बात है ! फोटोही मस्त.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 04/10/2019 - 16:02
@कुमार, लेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो. अभिप्रायाबद्दल आभार.

In reply to by वीणा३

जेम्स वांड 04/10/2019 - 12:49
कॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.

इमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्‍याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव! धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 04/10/2019 - 16:51
@ प्रचेतस, तुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-) लेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे - 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.

जेम्स वांड 04/10/2019 - 12:54
तुमची एकंदरीत लेखनशैलीच "अनिंद्य" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 04/10/2019 - 16:40
@ जेम्स वांड, लेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही ? :-) लिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\_ शहरगाथेचा पुढील भाग लवकरच.

अनिंद्य 04/10/2019 - 21:21
जालिम लोशन जॉनविक्क मुक्त विहारि स्वलिखित वीणा३ कोमल उपेक्षित आपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार !

बबन ताम्बे 05/10/2019 - 19:43
ब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो पण छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात. जाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

In reply to by अनिंद्य

बबन ताम्बे 07/10/2019 - 18:45
पुस्तकाचे नाव आहे, "हिंदुस्थान कथारस" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक . शिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात- 1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय? नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले. एक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/10/2019 - 19:09
वा, झटपट केलेत. थँक्यू ! ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच. आभार.

In reply to by यशोधरा

बबन ताम्बे 07/10/2019 - 20:57
टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.

हेमंतकुमार 03/10/2019 - 11:28
१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती !
>>>>> क्या बात है ! फोटोही मस्त.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 04/10/2019 - 16:02
@कुमार, लेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो. अभिप्रायाबद्दल आभार.

In reply to by वीणा३

जेम्स वांड 04/10/2019 - 12:49
कॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.

इमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्‍याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव! धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 04/10/2019 - 16:51
@ प्रचेतस, तुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-) लेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे - 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.

जेम्स वांड 04/10/2019 - 12:54
तुमची एकंदरीत लेखनशैलीच "अनिंद्य" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 04/10/2019 - 16:40
@ जेम्स वांड, लेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही ? :-) लिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\_ शहरगाथेचा पुढील भाग लवकरच.

अनिंद्य 04/10/2019 - 21:21
जालिम लोशन जॉनविक्क मुक्त विहारि स्वलिखित वीणा३ कोमल उपेक्षित आपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार !

बबन ताम्बे 05/10/2019 - 19:43
ब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो पण छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात. जाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

In reply to by अनिंद्य

बबन ताम्बे 07/10/2019 - 18:45
पुस्तकाचे नाव आहे, "हिंदुस्थान कथारस" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक . शिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात- 1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय? नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले. एक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/10/2019 - 19:09
वा, झटपट केलेत. थँक्यू ! ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच. आभार.

In reply to by यशोधरा

बबन ताम्बे 07/10/2019 - 20:57
टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले.

आमार कोलकाता - भाग २

अनिंद्य ·

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

आमार कोलकाता - भाग १

अनिंद्य ·

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

पावणेदोन पायांचा माणूस

महासंग्राम ·
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

वयास माझ्या पैंजण घालित....

शिव कन्या ·

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या ·

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

पोळ्यानिमित्त...

फुटूवाला ·

nishapari 31/08/2019 - 11:44
खूप छान लिहिलं आहे .. मन हेलावलं वाचताना .. सगळीकडे पाऊसपाणी व्यवस्थित होऊन जनावरांचे हाल टळू देत आणि बळीराजाचेही कष्ट वाचू देत हीच देवाकडे प्रार्थना ..

अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो.
लिवा की मगं, कोनाला काय वाटायच ते वाटूद्या. होउदे खर्च मिपा आहे घरच.. पैजारबुवा,

यशोधरा 31/08/2019 - 11:59
मस्त लिहिलंय हो. जनावरांची माया करणाऱ्यालाच कळते.. अजून लिहा. आमच्या पणजोळी गाय वासरू होतं, त्यांची याद आली. तिथे दर सुट्टीला पोचलो की मी तिच्याकडेच गोठयात. पुढील दारी पाय ठेवलेला, तिला चार पाच खोल्यानंतरच्या मागील दारी कळे. हंबरु हंबरु हाका मारत राही. जाऊन गळ्यात पडल्यावर शांत होत असे, मग लाड करून घेई, स्वतः करत असे. भारी होती गाय, प्रेमळ. वासरू एकदम गुंड! घरातून कोणी हाक मारली आणि जायला निघाले तर मानेने कवळ घाली, जाऊ नको म्हणून. मग समजवायचे, आत्ता येते, म्हणून. किती आठवणी. खिलाऱ्या फुलाऱ्याला का विकले हो नवीन जोडीसाठी :((

फुटूवाला 31/08/2019 - 12:48
nishapari, पैजारबुवा, नाखु, यशोधरा, mayu4u, जगप्रवासी आभार सगळ्यांचे... पशुप्रेमी लोकांचं म्हणणं आहे की जनावरांना बंदिस्त करून आपल्या फायद्यासाठी वापर करतात लोकं. आता यांना काय माहित की शेतकरी किती जीव लावत असतो ते. कधी बांधावरही ना गेलेले हे. ट्रॅक्टर वापरावं म्हणतात. भारतात अशी कितीतरी गावं आहेत जिथं ट्रॅक्टर सोडा सायकलही जाऊ शकत नाही. तिथं शेती कशी करणार?

In reply to by फुटूवाला

स्वलिखित 31/08/2019 - 14:27
अशा लोकांना दुरून डोंगर साजरे दिसतात .. हिंस्र किंवा अहिंस्र ,, मानसाळल्याशिवाय आणि पाळल्याशिवाय हे नामशेष होतील इथं पर्यंत परिस्थिती बिकट होऊ पाहते आहे ,, Peta वैगेरे अलग बात

अपेक्षेप्रमाणेच छान लिहीले आहे. असेच अनुभवांवर आधारित लिखाण जोमाने येउ देत. फक्त काही शब्द जे मराठवाड्यात प्रचलित आहेत त्यांचा रूढ भाषेतील अर्थ धाग्याच्या खाली लिहीले तर नवीन शब्द समजतील. पु.ले. शु.

प्रदीप 31/08/2019 - 15:45
लिहीलेयत, फुटुवाला ! असेच अजून काही अस्सल, आपल्या मातीतले येऊद्यात!

फुटूवाला 31/08/2019 - 16:51
दुवि मराठी भाषेतील शब्द सांगणारच होतो. पण प्रकाशित करताना विसरलो. काल एका व्हाट्सअप समुहात चर्चा झाल्यावर लिहिणं टाळणार होतो पण तरीही लिहिलं. प्रतिसाद वाचून आनंद झाला__/\__

In reply to by फुटूवाला

कुलदादा 31/08/2019 - 18:49
फुटूवाले, लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !! थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !! खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !! लिवते र्हावा !!

In reply to by फुटूवाला

कुलदादा 31/08/2019 - 19:06
फुटूवाले, लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !! थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !! खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !! लिवते र्हावा !!

फुटूवाला 01/09/2019 - 10:36
लिंबाचं झाड हा फोटो २०११ चा. पण या झाडाचे लिंबू शाळेत असताना सायकल शिकल्यापासूनच विकायचो मी. आधी गावात अन नंतर झाडाला फळ वाढलं तर बहिणीच्या गावच्या दिशेने जे खेडेपाडे लागायचे तिथं. फायनली बहिणीच्या गावात जाईपर्यंत संपायचेच. मग तिथं जेवण करून मी परत. सुरवातीला याचं फळ उन्हाळ्यात मिळायचं नाही. मग आबांना बोलून एक युक्ती काढली अन दिवाळीआधीचा मोहर पाडून टाकला. झाडाला मीठ, पाणी आणि खताचा डोस असा दिला की दिवाळीनंतर पुढच्याच महिन्यात नवीन मोहर लागला. अन सुदैवाने उन्हाळ्यात दिवसाआड १००-१५० मग लिंबू मिळायला लागले. गावच्या आडातून चार घागरी शेंदायच्या अन सकाळ संध्याकाळ एक चक्कर फक्त लिंबूसाठी. त्याला जपलं तर त्यानेही घर खूप तारलं. म्हणजे शाळेच्या सुट्ट्या असताना मला काम अन घरच्यांना दाम मिळाला. यावर्षी हे झाड जाईल असं कळलं. बाजूला दुसरे लावले होते पण ते मोठे झालेच नाहीत इतके. आयुष्यभर या झाडाची आठवण राहणार.

फुटूवाला 01/09/2019 - 10:44
झाडाचा आकार उन्हाळ्यात याची सावली इतकी दाट आणि सगळीकडून झुकलेलं असल्याने आत झळा पण नसत येत. झाडावर एका पिशवीत साखर-मीठ कायमच असायचं. वाटलं मनाला की प्या सरबत :)

पाषाणभेद 01/09/2019 - 11:38
फटूवाले, शब्दा शब्दातून तुमचे बैलांवरचे प्रेम दिसून येते. ग्राम्य शैलीत लिखाण केल्याने कुठलीही अकृत्रिमता आलेली नाही. अगदी सैराट लेखन झाले आहे. ग्रामिण भागातले जीवन कसे असते ते देखील याद्वारे समजते. घरचा भाजीपाला विकायला लहान मुले आईबापाच्या कामाला येतात. ते लिंब विकण्यावरून समजते.

In reply to by पाषाणभेद

आंबट चिंच 01/09/2019 - 15:52
+१११११ फटुवला तुम्ही भाग्यवंत की अश्या शेतकरी कुटुंबात जन्मले ते. तुम्ही आवश्य लिहा आम्ही वाचतोय. आणि नावा प्रमाणे शेतीचे , शेतासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांचे भरपूर फोटो टाका.

बबन ताम्बे 01/09/2019 - 16:34
अस्सल गावरान मातीतील लिखाण. अजून लिहा. लहानपणी आत्याच्या बैलगाडीत भरपूर फिरलोय. त्यांच्याकडे रतन, लक्ष्मण आशा नावाची तगडी बैलजोडी होती. खूप गुणी आणि कष्टाळू होती. तुमच्या लेखामुळे जुन्या आठवणी जागल्या.

मायमराठी 01/09/2019 - 16:48
आपल्या चौथीतल्या वास्तव्यापासून ते रसरसलेल्या लिंबाच्या झाडापर्यंतच्या फुटूपर्यंत मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले शतशः ऋणी आहोत. हा प्रवास खूप खडतर असला तरी त्यांत जीवनाची अनेक गुपितं, रहस्य आणि जंगलभर समाधानही दडलेली असणार, असं वाटतं. आम्हाला ते सर्व शब्दांच्या आधारे कृत्रिमरीत्या का होईना अनुभवायला आवडेल. तुम्ही ज्यांना शहाणं मानता ती माणसं आजही घराघरांत आपल्या नापास/ कमी गुण मिळालेल्या मुलांना गाय बैल म्हशी घेऊन द्यायची धमकी देत असतात. समृद्धतेची व्याख्या विसरलेला आजचा समाज एवढा समृध्द झालाय की त्याला शेतीबिती कशाशी खातात हे ठावं नाही. फक्त ताटात चार वेळा खायला लागतं. ते कुठून व कसं येतं, याची त्याला फारशी फिकीर नाही. तर अश्या शहाण्यांच्या परीस येडी बरी, न्हायी का? आम्हाला येडं करत रहा, ही विनंती .

Rajesh188 01/09/2019 - 23:32
भारताची दुर्दशा झाली जाहिरात बाजी सरकार पासून गुलाम मनो वृत्तीच्या विचारवंत मुळे . हायब्रीड बियाणे ,संस्कृत जनावरे ,रासायनिक खते,शहर केंद्रित अर्थ व्यवस्था,आणि लोकांना गृहीत धरणारे राजकारणी,स्वतः विचार करायची कुवत नसणारी अडाणी जनता. ह्या मुळे स्वालंबी भारत परावलंबी झाला . आता परत फिरायचे मार्ग बंद झालेत . 1% लोकांची 30000000 कोटी रुपयांची गाडी बघून देश किती प्रगत झालंय हे उपाशी पोटी टीव्ही वर बघा

In reply to by Rajesh188

अरे देवा!! अशी कोणती गाडी आहे? चांद्रयान किंवा गेला बाजार ISS सुद्धा एवढं महाग नसेल! अति अवांतर: सव्वा कोटी भारतीयांकडे 30000000 कोटीची गाडी असेल तर आनंदच आहे की!! (पण शिंच्या दिसत नाहीत कुठं!)

फुटूवाला साहेब हे अनुभवकथन खूप भावले. माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय असल्याने काही आठवणी जाग्या झाल्या. या विषयावर तुम्ही अधिक लिहावे ही विनंती.

अभ्या.. 02/09/2019 - 19:03
फटुवाले, तुम्ही तर अपल्याकडलेच. हिबाळून बिबाळून शब्द वाचले की आपली वळख पटलीच. पण भारी लिव्हलय हा. जनवारांचे येड लै भारी. अशी मया लावतेती की मानस लाजावीत. तुमची लिंबाची स्टोरी वाचली आन आमचं पावले रव्या आठीवल. घरात जाताना यादीनं म्हसराकड जायाचं. पार गळ्यात पडुपडू बाता करायचं. त्येनं पण लिंब इकून घरचा खिळगा केला. दुधावर शिमीटाच घर केलं, गाडी झाली. कोटकल्याण झालं.

अनिंद्य 02/09/2019 - 19:22
लिखाण मनापासून आणि सरळ-सोपे आहे. फार आवडले. लहानपणी सुट्टीत आजीकडे गेल्यावर परत निघतांना गोठ्यातल्या सर्व गाई-बैलांना 'पुन्हा येईन' असे सांगत असे :-) त्यांची मायाच तशी असते.

चामुंडराय 03/09/2019 - 05:30
अगदी झकास लिवलंय फटूवाले. लेखन अगदी भावलं बघा. सगळं बालपण शहरात गेलं, सगळे नातेवाईक पण शहरातच राहणारे आणि त्यात गाव नाही त्यामुळे अशी गावाकडची शेतीची किंवा जनावरांची गम्मत कधी अनुभवायला मिळाली नाही. हां, एक मात्र होते, लहानपणी नेहमी बैलोबा असा उध्दार होत असे आणि कौतुक क्वचितच वाट्याला येत असे त्यामुळे बैलपोळा सणाशी नेहेमीच रिलेट करता येते. :))

nishapari 31/08/2019 - 11:44
खूप छान लिहिलं आहे .. मन हेलावलं वाचताना .. सगळीकडे पाऊसपाणी व्यवस्थित होऊन जनावरांचे हाल टळू देत आणि बळीराजाचेही कष्ट वाचू देत हीच देवाकडे प्रार्थना ..

अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो.
लिवा की मगं, कोनाला काय वाटायच ते वाटूद्या. होउदे खर्च मिपा आहे घरच.. पैजारबुवा,

यशोधरा 31/08/2019 - 11:59
मस्त लिहिलंय हो. जनावरांची माया करणाऱ्यालाच कळते.. अजून लिहा. आमच्या पणजोळी गाय वासरू होतं, त्यांची याद आली. तिथे दर सुट्टीला पोचलो की मी तिच्याकडेच गोठयात. पुढील दारी पाय ठेवलेला, तिला चार पाच खोल्यानंतरच्या मागील दारी कळे. हंबरु हंबरु हाका मारत राही. जाऊन गळ्यात पडल्यावर शांत होत असे, मग लाड करून घेई, स्वतः करत असे. भारी होती गाय, प्रेमळ. वासरू एकदम गुंड! घरातून कोणी हाक मारली आणि जायला निघाले तर मानेने कवळ घाली, जाऊ नको म्हणून. मग समजवायचे, आत्ता येते, म्हणून. किती आठवणी. खिलाऱ्या फुलाऱ्याला का विकले हो नवीन जोडीसाठी :((

फुटूवाला 31/08/2019 - 12:48
nishapari, पैजारबुवा, नाखु, यशोधरा, mayu4u, जगप्रवासी आभार सगळ्यांचे... पशुप्रेमी लोकांचं म्हणणं आहे की जनावरांना बंदिस्त करून आपल्या फायद्यासाठी वापर करतात लोकं. आता यांना काय माहित की शेतकरी किती जीव लावत असतो ते. कधी बांधावरही ना गेलेले हे. ट्रॅक्टर वापरावं म्हणतात. भारतात अशी कितीतरी गावं आहेत जिथं ट्रॅक्टर सोडा सायकलही जाऊ शकत नाही. तिथं शेती कशी करणार?

In reply to by फुटूवाला

स्वलिखित 31/08/2019 - 14:27
अशा लोकांना दुरून डोंगर साजरे दिसतात .. हिंस्र किंवा अहिंस्र ,, मानसाळल्याशिवाय आणि पाळल्याशिवाय हे नामशेष होतील इथं पर्यंत परिस्थिती बिकट होऊ पाहते आहे ,, Peta वैगेरे अलग बात

अपेक्षेप्रमाणेच छान लिहीले आहे. असेच अनुभवांवर आधारित लिखाण जोमाने येउ देत. फक्त काही शब्द जे मराठवाड्यात प्रचलित आहेत त्यांचा रूढ भाषेतील अर्थ धाग्याच्या खाली लिहीले तर नवीन शब्द समजतील. पु.ले. शु.

प्रदीप 31/08/2019 - 15:45
लिहीलेयत, फुटुवाला ! असेच अजून काही अस्सल, आपल्या मातीतले येऊद्यात!

फुटूवाला 31/08/2019 - 16:51
दुवि मराठी भाषेतील शब्द सांगणारच होतो. पण प्रकाशित करताना विसरलो. काल एका व्हाट्सअप समुहात चर्चा झाल्यावर लिहिणं टाळणार होतो पण तरीही लिहिलं. प्रतिसाद वाचून आनंद झाला__/\__

In reply to by फुटूवाला

कुलदादा 31/08/2019 - 18:49
फुटूवाले, लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !! थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !! खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !! लिवते र्हावा !!

In reply to by फुटूवाला

कुलदादा 31/08/2019 - 19:06
फुटूवाले, लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !! थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !! खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !! लिवते र्हावा !!

फुटूवाला 01/09/2019 - 10:36
लिंबाचं झाड हा फोटो २०११ चा. पण या झाडाचे लिंबू शाळेत असताना सायकल शिकल्यापासूनच विकायचो मी. आधी गावात अन नंतर झाडाला फळ वाढलं तर बहिणीच्या गावच्या दिशेने जे खेडेपाडे लागायचे तिथं. फायनली बहिणीच्या गावात जाईपर्यंत संपायचेच. मग तिथं जेवण करून मी परत. सुरवातीला याचं फळ उन्हाळ्यात मिळायचं नाही. मग आबांना बोलून एक युक्ती काढली अन दिवाळीआधीचा मोहर पाडून टाकला. झाडाला मीठ, पाणी आणि खताचा डोस असा दिला की दिवाळीनंतर पुढच्याच महिन्यात नवीन मोहर लागला. अन सुदैवाने उन्हाळ्यात दिवसाआड १००-१५० मग लिंबू मिळायला लागले. गावच्या आडातून चार घागरी शेंदायच्या अन सकाळ संध्याकाळ एक चक्कर फक्त लिंबूसाठी. त्याला जपलं तर त्यानेही घर खूप तारलं. म्हणजे शाळेच्या सुट्ट्या असताना मला काम अन घरच्यांना दाम मिळाला. यावर्षी हे झाड जाईल असं कळलं. बाजूला दुसरे लावले होते पण ते मोठे झालेच नाहीत इतके. आयुष्यभर या झाडाची आठवण राहणार.

फुटूवाला 01/09/2019 - 10:44
झाडाचा आकार उन्हाळ्यात याची सावली इतकी दाट आणि सगळीकडून झुकलेलं असल्याने आत झळा पण नसत येत. झाडावर एका पिशवीत साखर-मीठ कायमच असायचं. वाटलं मनाला की प्या सरबत :)

पाषाणभेद 01/09/2019 - 11:38
फटूवाले, शब्दा शब्दातून तुमचे बैलांवरचे प्रेम दिसून येते. ग्राम्य शैलीत लिखाण केल्याने कुठलीही अकृत्रिमता आलेली नाही. अगदी सैराट लेखन झाले आहे. ग्रामिण भागातले जीवन कसे असते ते देखील याद्वारे समजते. घरचा भाजीपाला विकायला लहान मुले आईबापाच्या कामाला येतात. ते लिंब विकण्यावरून समजते.

In reply to by पाषाणभेद

आंबट चिंच 01/09/2019 - 15:52
+१११११ फटुवला तुम्ही भाग्यवंत की अश्या शेतकरी कुटुंबात जन्मले ते. तुम्ही आवश्य लिहा आम्ही वाचतोय. आणि नावा प्रमाणे शेतीचे , शेतासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांचे भरपूर फोटो टाका.

बबन ताम्बे 01/09/2019 - 16:34
अस्सल गावरान मातीतील लिखाण. अजून लिहा. लहानपणी आत्याच्या बैलगाडीत भरपूर फिरलोय. त्यांच्याकडे रतन, लक्ष्मण आशा नावाची तगडी बैलजोडी होती. खूप गुणी आणि कष्टाळू होती. तुमच्या लेखामुळे जुन्या आठवणी जागल्या.

मायमराठी 01/09/2019 - 16:48
आपल्या चौथीतल्या वास्तव्यापासून ते रसरसलेल्या लिंबाच्या झाडापर्यंतच्या फुटूपर्यंत मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले शतशः ऋणी आहोत. हा प्रवास खूप खडतर असला तरी त्यांत जीवनाची अनेक गुपितं, रहस्य आणि जंगलभर समाधानही दडलेली असणार, असं वाटतं. आम्हाला ते सर्व शब्दांच्या आधारे कृत्रिमरीत्या का होईना अनुभवायला आवडेल. तुम्ही ज्यांना शहाणं मानता ती माणसं आजही घराघरांत आपल्या नापास/ कमी गुण मिळालेल्या मुलांना गाय बैल म्हशी घेऊन द्यायची धमकी देत असतात. समृद्धतेची व्याख्या विसरलेला आजचा समाज एवढा समृध्द झालाय की त्याला शेतीबिती कशाशी खातात हे ठावं नाही. फक्त ताटात चार वेळा खायला लागतं. ते कुठून व कसं येतं, याची त्याला फारशी फिकीर नाही. तर अश्या शहाण्यांच्या परीस येडी बरी, न्हायी का? आम्हाला येडं करत रहा, ही विनंती .

Rajesh188 01/09/2019 - 23:32
भारताची दुर्दशा झाली जाहिरात बाजी सरकार पासून गुलाम मनो वृत्तीच्या विचारवंत मुळे . हायब्रीड बियाणे ,संस्कृत जनावरे ,रासायनिक खते,शहर केंद्रित अर्थ व्यवस्था,आणि लोकांना गृहीत धरणारे राजकारणी,स्वतः विचार करायची कुवत नसणारी अडाणी जनता. ह्या मुळे स्वालंबी भारत परावलंबी झाला . आता परत फिरायचे मार्ग बंद झालेत . 1% लोकांची 30000000 कोटी रुपयांची गाडी बघून देश किती प्रगत झालंय हे उपाशी पोटी टीव्ही वर बघा

In reply to by Rajesh188

अरे देवा!! अशी कोणती गाडी आहे? चांद्रयान किंवा गेला बाजार ISS सुद्धा एवढं महाग नसेल! अति अवांतर: सव्वा कोटी भारतीयांकडे 30000000 कोटीची गाडी असेल तर आनंदच आहे की!! (पण शिंच्या दिसत नाहीत कुठं!)

फुटूवाला साहेब हे अनुभवकथन खूप भावले. माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय असल्याने काही आठवणी जाग्या झाल्या. या विषयावर तुम्ही अधिक लिहावे ही विनंती.

अभ्या.. 02/09/2019 - 19:03
फटुवाले, तुम्ही तर अपल्याकडलेच. हिबाळून बिबाळून शब्द वाचले की आपली वळख पटलीच. पण भारी लिव्हलय हा. जनवारांचे येड लै भारी. अशी मया लावतेती की मानस लाजावीत. तुमची लिंबाची स्टोरी वाचली आन आमचं पावले रव्या आठीवल. घरात जाताना यादीनं म्हसराकड जायाचं. पार गळ्यात पडुपडू बाता करायचं. त्येनं पण लिंब इकून घरचा खिळगा केला. दुधावर शिमीटाच घर केलं, गाडी झाली. कोटकल्याण झालं.

अनिंद्य 02/09/2019 - 19:22
लिखाण मनापासून आणि सरळ-सोपे आहे. फार आवडले. लहानपणी सुट्टीत आजीकडे गेल्यावर परत निघतांना गोठ्यातल्या सर्व गाई-बैलांना 'पुन्हा येईन' असे सांगत असे :-) त्यांची मायाच तशी असते.

चामुंडराय 03/09/2019 - 05:30
अगदी झकास लिवलंय फटूवाले. लेखन अगदी भावलं बघा. सगळं बालपण शहरात गेलं, सगळे नातेवाईक पण शहरातच राहणारे आणि त्यात गाव नाही त्यामुळे अशी गावाकडची शेतीची किंवा जनावरांची गम्मत कधी अनुभवायला मिळाली नाही. हां, एक मात्र होते, लहानपणी नेहमी बैलोबा असा उध्दार होत असे आणि कौतुक क्वचितच वाट्याला येत असे त्यामुळे बैलपोळा सणाशी नेहेमीच रिलेट करता येते. :))
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं. लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही. नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी.